꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
ShareChat
click to see wallet page
@1097273866
1097273866
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*शिवविचार प्रतिष्ठान* *२२ एप्रिल १७३७ मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व* *२२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला* *२२ एप्रिल १८१८ कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - RKU (్లరె RKU (్లరె - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩२२ एप्रिल इ.स.१६६७ आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी औरंगजेबास पत्र पाठवले. या पत्राद्वारे शिवरायांनी पुढची रणवीती आखण्यासाठी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले.* *🚩२२ एप्रिल इ.स.१६६८ "गुंजन मावळ" स्वराज्यात दाखल.* *🚩२२ एप्रिल इ.स.१८१८ इंग्रज अधिकारी कर्नल मॅक्डोवेल ला "त्र्यंबकगड" घेण्यात अपयश आले.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६६७ २२ शिवछत्रपती आणि औरंगजेब पत्रव्यवहार सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी GII औरंगजेबास पत्राद्वारे पुढची पाठवले च पघर रणनीती आखण्याचे धोरण स्पष्ट केले आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६६७ २२ शिवछत्रपती आणि औरंगजेब पत्रव्यवहार सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी GII औरंगजेबास पत्राद्वारे पुढची पाठवले च पघर रणनीती आखण्याचे धोरण स्पष्ट केले - ShareChat
*शिवविचार प्रतिष्ठान* *१७ एप्रिल इ.स.१६७५ फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.* *१७ एप्रिल इ.स.१६८२ कारवारचे बंदर शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.* *१७ एप्रिल इ.स.१७२० बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.* *१७ एप्रिल इ.स.१७३९ छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतष्टान शिवविचार प्रतष्टान - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩८ एप्रिल इ.स.१६५७ २७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला.* *🚩८ एप्रिल इ.स.१६६६ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.* *🚩८ एप्रिल इ.स.१६७४ चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.* *🚩८ एप्रिल इ.स.१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा.* *🚩८ एप्रिल इ.स.१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.* *🚩८ एप्रिल इ.स.१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवदिनविशेष एप्रिल १६७८ @ ಸೆ दक्षिण दिग्विजय मोहिम छित्रपती शिवाजी महाराजाचे पन्हाळगड येथें आगमन पुढील दुर्ग प्रवस 73 शिवदिनविशेष एप्रिल १६७८ @ ಸೆ दक्षिण दिग्विजय मोहिम छित्रपती शिवाजी महाराजाचे पन्हाळगड येथें आगमन पुढील दुर्ग प्रवस 73 - ShareChat
*शिवविचार प्रतिष्ठान* *८ एप्रिल इ.स.१६६६ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.* *८ एप्रिल इ.स.१६७४ चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.* *८ एप्रिल इ.स.१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा.* *८ एप्रिल इ.स.१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.* *८ एप्रिल इ.स.१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.* *८ एप्रिल इ.स.१८५७ क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते. बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - Nylkir प्रतिष्ठान Nylkir प्रतिष्ठान - ShareChat
🚩*८ एप्रिल इ.स. १६७४.सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या निधनानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना "हंबीरराव" या किताबासह सरनौबतकीची वस्त्रे दिली.🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:40