꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
ShareChat
click to see wallet page
@1097273866
1097273866
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६३० मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६५९ छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर .* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने* *🚩१३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.. छत्रपती "शिवाजी महाराज हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६‌ शिवरायांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेब| १३ फेब्रुवारी ८६६० ( ( ( 7 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेत्री रेव्हिंगटना याचे शिवाजीरार्जांना पत्र शिवाजी हिंदुसेनाधीपती" UIF falerufar म्हणून उब्जेख आजचे ऐतिहासिक दिनविशेब| १३ फेब्रुवारी ८६६० ( ( ( 7 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेत्री रेव्हिंगटना याचे शिवाजीरार्जांना पत्र शिवाजी हिंदुसेनाधीपती" UIF falerufar म्हणून उब्जेख - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने* *१३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे..त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो....."छत्रपती शिवाजी महाराज हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.* *१३ फेब्रुवारी इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला* *१३ फेब्रुवारी इ.स.१६७२ छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगड ला मुक्कामी आले* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार पतिष्ठान शिवविचार पतिष्ठान - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१२ फेब्रुवारी १७९४ "द ग्रेट मराठा' - महादजी शिंदे" समृतीदिन... महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.इंग्रजांकडून मानाने यांना द ग्रेट मराठा असे म्हटले होत.पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा । उभारी मिळवून देण्याचे काम केले.पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.* *🚩१२ फेब्रुवारी १६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला.* *🚩१२ फेब्रुवारी १६८५ सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान छत्रपती संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.* *🚩१२ फेब्रुवारी १६८९‌ रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले. कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - २ फेब्रुवारी १६७४ छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बेहलोलखान आणि दिलेरखान र्यांचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६७४ छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बेहलोलखान आणि दिलेरखान र्यांचा पराभव केला. - ShareChat
*🚩शिवविचार‌ प्रतिष्ठान १२ फेब्रुवारी इ.स.१६८९ ‌छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय* *१२ फेब्रुवारी इ.स.१६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्हान  शिवविचार प्रतिष्हान - ShareChat
*🚩१२ फेब्रुवारी इ.स. १६८९ राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकार खान यास फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले.🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩११ फेब्रुवारी १६५८ शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहाजांची निर्मिति सुरु झाली. सीद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याचे रक्षण करने हे मराठा आरमाराच मुख्य काम पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर. आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखि बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती व अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.* *🚩११ फेब्रुवारी १६६० औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.* *🚩११ फेब्रुवारी १७५६* *तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. १७५६ साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख* *🚩११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले.* *🚩११ फेब्रुवारी १७६० सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष फैन्नुवारी ८९९८ 2 शिवरार्यांनी  आरमार ज्मारणीचा शुसारखम ಈರ जहाज वाधचीन फशल अशा कारागिर्यनाा पैऊन जहाजांची निर्मिति स्ल झाली आजचे ऐतिहासिक दिनविशेष फैन्नुवारी ८९९८ 2 शिवरार्यांनी  आरमार ज्मारणीचा शुसारखम ಈರ जहाज वाधचीन फशल अशा कारागिर्यनाा पैऊन जहाजांची निर्मिति स्ल झाली - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ११ फेब्रुवारी इ.स.१६५९ छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्थानातील पाहिले आरमार निर्माते. ' राजपुरीचे सिद्दी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू , सिद्दीबरोबर इंग्रज पोर्तुगीज या दगलबाज शत्रूचे आव्हान स्वीकारून आजच्या दिवशी शिवछत्रपतींनी कल्याण भिवंडीच्या खाडीत मराठी आरमाराच्या उभारणीस शुभारंभ केला एवढा मोठा दिल्लीचा बादशहा पण तोही समुद्रावर हतबल होता तिथे एक छोट्याश्या मराठा राजाने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. सुरुवातीच्या काळात या कामात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या मदतीने हे काम चालू केले पोर्तुगीजांना हळूहळू याचा धोका वाटू लागला. तेव्हा त्यांनी मदत करायचे बंद केले पण तोपर्यंत मराठे या जहाँजबांधणी च्या कामात तरबेज झालेले पुढील काळात मराठा आरमार एवढे शक्तिशाली झाले त्यावर युरोपियन डग्लस म्हणतो* *' It Was Great Mercy That Chhatrapati Shivaji Was Not A Sea-Man ; Otherwise He Might Have Swept The Sea As He Did The Land With The Besom Destruction* *यातून च शिवछत्रपतींची दहशत काय होती ते कळते* *११ फेब्रुवारी इ.स.१६८१ किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना. मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्ठान पिऊनी गेला तुला सागरा एक अगस्ती पुनी . बुलंद ताकद मराठमोळीपी आलो घेऊनी विजय   झुंजीच्या खुणा ठेवुनी लाटालाटांवरी . अस्गानी यश मिरवित जाईन भूमीवरल्या घरी।१  शिवविचार प्रतिष्ठान पिऊनी गेला तुला सागरा एक अगस्ती पुनी . बुलंद ताकद मराठमोळीपी आलो घेऊनी विजय   झुंजीच्या खुणा ठेवुनी लाटालाटांवरी . अस्गानी यश मिरवित जाईन भूमीवरल्या घरी।१ - ShareChat
*🚩११ फेब्रुवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमध्ये कुशल आशा कारागिरांना घेऊन जहजांची निर्मिति सुरू झाली.🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१०फेब्रुवारी १६५९ पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करून मैत्रीचा हात पुढे केला. शिवरायांनच्या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि शिवाजी राजेशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला.* *🚩१० फेब्रुवारी १६७१ सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.* *महाशिवरात्र – प्रताप राव गुजर पुण्यतिथी सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणास धर्मवाट दिली.महाराजांना ही बातमी समजताच.त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले –“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव !शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते. अन् एक दिवस उगवला – बळीचा दिवस. (दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती. प्रताप राव गुजर आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - श्जचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 ಶಲಿ शिवरायच्या चढन्या प्रयावाचा पोर्तुगीजांनी एसका घैतला आणि शिवाजीराजांशी तह கனி Ha 57 53 க श्जचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 ಶಲಿ शिवरायच्या चढन्या प्रयावाचा पोर्तुगीजांनी एसका घैतला आणि शिवाजीराजांशी तह கனி Ha 57 53 க - ShareChat