꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
ShareChat
click to see wallet page
@1097273866
1097273866
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩२१ फेब्रुवारी इ.स१६६० छत्रपती शिवरायांनी अकोला जिंकले.* *🚩२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री) कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवराय छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवराय ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहेत. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान .हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवरायांच्या छाप्याची खबर मिळाली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - ধ্রজ্বী ঔনিরতিক্ নিলনিহীভ্া २३ फैच्ुवारी ३९६३ इं्लंडच्या राजाचे चॉरंट पत्रक ईंग्रज भारतीय चालवतात तिथल्य जहाजे रहिवाशांना बांधण्यास च चालविण्यास जहाजे शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून ard ধ্রজ্বী ঔনিরতিক্ নিলনিহীভ্া २३ फैच्ुवारी ३९६३ इं्लंडच्या राजाचे चॉरंट पत्रक ईंग्रज भारतीय चालवतात तिथल्य जहाजे रहिवाशांना बांधण्यास च चालविण्यास जहाजे शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून ard - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २१ फेब्रुवारी इ.स.१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट‌शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे.".. २१ फेब्रुवारी इ.स.१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.‌ २१ फेब्रुवारी इ.स.१६८७ मोअज्जमला बादशहाने कैद केले.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - सिवावचार प्रतिष्ठान Qea चयदिताः नेःशिक सिवावचार प्रतिष्ठान Qea चयदिताः नेःशिक - ShareChat
*॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.३🚩⛳️* *धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा तिसरा दिवस, आजच्या या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ :~* ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल , तर ते निर्जीव समजले जाते , त्याच प्रमाणे राष्ट्रात धर्म नसणे हेही निर्जीव पणाचे प्रतिक समजले जाते , हिं भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित केली , शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या खडतर कारकिर्दीत मुघलांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा , तसेच सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव , देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले , त्यांनी आपल्या देहाचा त्यांनी देव , देश धर्मासाठी त्याग केला. आणि शंभूराजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रुपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत. #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - ShareChat
00:23
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १५ फेब्रुवारी इ.स.१६६७ "प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले,आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले. १५ फेब्रुवारी इ.स.१६८४ छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला. १५ फेब्रुवारी इ.स.१६८९ १ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते.आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार सुरू झाले. १५ फेब्रुवारी इ.स.१७३८ धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले. दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्हान " (` ೦ H {ು शिवाजी महाराज (ata नायाए शिवविचार प्रतिष्हान " (` ೦ H {ು शिवाजी महाराज (ata नायाए - ShareChat
*छंद नव्हता शिवरायांना रक्ताने होळी खेळण्याचा तर एक ध्यास होता मनात सगळीकडे भगवा फड़कविन्याचा...* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🚩शिवराय
🚩शिवराय - माघार घेणे मराठयाच्य I नाही माघार घेणे मराठयाच्य I नाही - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६३० मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६५९ छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर .* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने* *🚩१३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.. छत्रपती "शिवाजी महाराज हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.* *🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६‌ शिवरायांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेब| १३ फेब्रुवारी ८६६० ( ( ( 7 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेत्री रेव्हिंगटना याचे शिवाजीरार्जांना पत्र शिवाजी हिंदुसेनाधीपती" UIF falerufar म्हणून उब्जेख आजचे ऐतिहासिक दिनविशेब| १३ फेब्रुवारी ८६६० ( ( ( 7 राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेत्री रेव्हिंगटना याचे शिवाजीरार्जांना पत्र शिवाजी हिंदुसेनाधीपती" UIF falerufar म्हणून उब्जेख - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने* *१३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे..त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो....."छत्रपती शिवाजी महाराज हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.* *१३ फेब्रुवारी इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला* *१३ फेब्रुवारी इ.स.१६७२ छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगड ला मुक्कामी आले* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार पतिष्ठान शिवविचार पतिष्ठान - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१२ फेब्रुवारी १७९४ "द ग्रेट मराठा' - महादजी शिंदे" समृतीदिन... महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.इंग्रजांकडून मानाने यांना द ग्रेट मराठा असे म्हटले होत.पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा । उभारी मिळवून देण्याचे काम केले.पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.* *🚩१२ फेब्रुवारी १६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला.* *🚩१२ फेब्रुवारी १६८५ सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान छत्रपती संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.* *🚩१२ फेब्रुवारी १६८९‌ रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले. कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - २ फेब्रुवारी १६७४ छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बेहलोलखान आणि दिलेरखान र्यांचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६७४ छ्त्रपती शिवाजी महाराजांनी बेहलोलखान आणि दिलेरखान र्यांचा पराभव केला. - ShareChat
*🚩शिवविचार‌ प्रतिष्ठान १२ फेब्रुवारी इ.स.१६८९ ‌छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय* *१२ फेब्रुवारी इ.स.१६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्हान  शिवविचार प्रतिष्हान - ShareChat