आईची उणीव शब्दांत कधीच मावत नाही, ती शांततेच्या खोल लहरीत उमटत राहते... न बोलताही मनाला कुरवाळणारी ती पोकळी, आई नसली की शांतताच तिची कथा सांगते...! 💔
#आई
शांतता मृत्यूनंतर नव्हे, तर जगतानाच असायला हवी... मनात, नात्यांत आणि समाजात जगणं शांत, समजूतदार आणि प्रेमळ असेल तरच आयुष्य खरं सुंदर बनतं...!!❤️
#संयम-शांतता-कायक्रम#शांतता#सयम शांतता
जीवनात कोणताही संघर्ष करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य आठवावे..
"शत्रुची फौज मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा..!!🚩🙏❤ #छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩