Tinu Lahane0611
ShareChat
click to see wallet page
@1470448330
1470448330
Tinu Lahane0611
@1470448330
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
🙏 प्रेरणादायक बॅनर - নুমতী ज्याला खरच गरज असते. गरज असते तो तुमच्यासाठी ज्याला खरंच तुमची  शब्दांपेक्षा आधी स्वतःत बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही , समजावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. पण ज्याला যতেম নমন নী কিনীষ্ী মমনানল নহী ননলন तुमची  नाही. उलट तो प्रत्येक वेळी नवे कारण , नवी सबब आणि नवे आरोप पुढे करत राहतो. अशा माणसाला बदलायचा नसतो , फक्त वेळ काढायचा असतो॰ आपण मात्र त्याच्यावर विश्वास , भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो, आणि स्वतःचं तुटतो नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो , बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो चुकीच्या माणसावर खर्च 8804 करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथे प्रयत्न एकतर्फी असतात तिथे नातं नसतं, ती फक्त सवय असते. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप সাতি हलकं 45 शांत होऊन जातं. নুমতী ज्याला खरच गरज असते. गरज असते तो तुमच्यासाठी ज्याला खरंच तुमची  शब्दांपेक्षा आधी स्वतःत बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही , समजावं लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. पण ज्याला যতেম নমন নী কিনীষ্ী মমনানল নহী ননলন तुमची  नाही. उलट तो प्रत्येक वेळी नवे कारण , नवी सबब आणि नवे आरोप पुढे करत राहतो. अशा माणसाला बदलायचा नसतो , फक्त वेळ काढायचा असतो॰ आपण मात्र त्याच्यावर विश्वास , भावना आणि वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो, आणि स्वतःचं तुटतो नुकसान करून घेतो. त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो , बाकीचे फक्त बोलतात. वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आणि तो चुकीच्या माणसावर खर्च 8804 करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथे प्रयत्न एकतर्फी असतात तिथे नातं नसतं, ती फक्त सवय असते. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप সাতি हलकं 45 शांत होऊन जातं. - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎭Whatsapp status - ओवाळून सर्वस्व एखाद्यावर टाकल्यावर, अचानक भयानकपणे त्या व्यक्तीमध्ये होणारा बदल माणसाला आतून हादरवून सोडतो. नाही का? कारण, तो धक्का फक्त त्या fufuiaా; नसतो. तो आपल्या आपल्या बदलाचा भावनांवर, होतो आणि ओळखत आपण का ( যলা खरंच? " या प्रश्नावरही बसतो. का बदलत असतील माणसं? ती खरच बदलतात की ती मुळातच तशी असतात, हा मोठा प्रश्नच आहे! एक मात्र खरं, परिस्थिती माणसाच्या वागण्यात बदल घडवू शकते, पण स्वभाव मात्र इतक्या सहज बदलत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्याचं वागणं अचानक बदलतं, तेव्हा कदाचित तो त्यांचा *खरा स्वभाव"च असतो, जो आधी दिसला नव्हता किंवा आपण पाहायला तयार नव्हतो. अनुभवांचा परिणाम एका खोल आणि शेवटी, या सगळ्या प्रश्नात बदलतो, शमला खरंच माणसं ओळखता येत नाही कदाचित ओळखण्याच्या का?"   पण, प्रश्न आपल्या గT क्षमतेवर नाही, तर आपल्या विश्वास ठेवण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकत असतो. ओवाळून सर्वस्व एखाद्यावर टाकल्यावर, अचानक भयानकपणे त्या व्यक्तीमध्ये होणारा बदल माणसाला आतून हादरवून सोडतो. नाही का? कारण, तो धक्का फक्त त्या fufuiaా; नसतो. तो आपल्या आपल्या बदलाचा भावनांवर, होतो आणि ओळखत आपण का ( যলা खरंच? " या प्रश्नावरही बसतो. का बदलत असतील माणसं? ती खरच बदलतात की ती मुळातच तशी असतात, हा मोठा प्रश्नच आहे! एक मात्र खरं, परिस्थिती माणसाच्या वागण्यात बदल घडवू शकते, पण स्वभाव मात्र इतक्या सहज बदलत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्याचं वागणं अचानक बदलतं, तेव्हा कदाचित तो त्यांचा *खरा स्वभाव"च असतो, जो आधी दिसला नव्हता किंवा आपण पाहायला तयार नव्हतो. अनुभवांचा परिणाम एका खोल आणि शेवटी, या सगळ्या प्रश्नात बदलतो, शमला खरंच माणसं ओळखता येत नाही कदाचित ओळखण्याच्या का?"   पण, प्रश्न आपल्या గT क्षमतेवर नाही, तर आपल्या विश्वास ठेवण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकत असतो. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
🙏 प्रेरणादायक बॅनर - माणसाचं मन एकदा कठोर झालं की॰ माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दांची गरज उरत नाही आणि वेदना मुक्या होतात. जे आधी बोचायचं 33 जाणवेनासं होतं. सततच्या अपमानाने आणि मन स्वतःभोवती भिंत उभी करतं. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं आणि आपुलकी जपणं कमजोरी वाटते. हसणं येतं पण ते हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते आणि स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमांमधून शिकलेला माणूस शांत दिसतो पण आतून सावध असतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो  বুল্ঃ करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं तर थकलेलं असतं. ते ओरडत नाही पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावनिक आणि जास्त वास्तववादी बनतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो नाही तर स्वतःला वाचवतो. Herathi Facts माणसाचं मन एकदा कठोर झालं की॰ माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दांची गरज उरत नाही आणि वेदना मुक्या होतात. जे आधी बोचायचं 33 जाणवेनासं होतं. सततच्या अपमानाने आणि मन स्वतःभोवती भिंत उभी करतं. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं आणि आपुलकी जपणं कमजोरी वाटते. हसणं येतं पण ते हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते आणि स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमांमधून शिकलेला माणूस शांत दिसतो पण आतून सावध असतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो  বুল্ঃ करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं तर थकलेलं असतं. ते ओरडत नाही पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावनिक आणि जास्त वास्तववादी बनतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो नाही तर स्वतःला वाचवतो. Herathi Facts - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - माणसाचं मन एकदा कठोर झालं की॰ माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दांची गरज उरत नाही आणि वेदना मुक्या होतात. जे आधी बोचायचं 33 जाणवेनासं होतं. सततच्या अपमानाने आणि मन स्वतःभोवती भिंत उभी करतं. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं आणि आपुलकी जपणं कमजोरी वाटते. हसणं येतं पण ते हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते आणि स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमांमधून शिकलेला माणूस शांत दिसतो पण आतून सावध असतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो  বুল্ঃ करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं तर थकलेलं असतं. ते ओरडत नाही पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावनिक आणि जास्त वास्तववादी बनतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो नाही तर स्वतःला वाचवतो. Herathi Facts माणसाचं मन एकदा कठोर झालं की॰ माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दांची गरज उरत नाही आणि वेदना मुक्या होतात. जे आधी बोचायचं 33 जाणवेनासं होतं. सततच्या अपमानाने आणि मन स्वतःभोवती भिंत उभी करतं. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं आणि आपुलकी जपणं कमजोरी वाटते. हसणं येतं पण ते हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते आणि स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमांमधून शिकलेला माणूस शांत दिसतो पण आतून सावध असतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो  বুল্ঃ करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं तर थकलेलं असतं. ते ओरडत नाही पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावनिक आणि जास्त वास्तववादी बनतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो नाही तर स्वतःला वाचवतो. Herathi Facts - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎭Whatsapp status - নিঘুন जे हवं तेव्हा जातात, आणि त्यांचा उत्साह संपला की परत येतात. माझ्यावर त्याच्या येण्या जाण्याचा ক্িনী মীঠা পঠিতাাম কীনী, याची त्याला अजिबातच पर्वा नसते. त्यांच्यात इतकी हिम्मत असते की परत येताना असं वागतात जणू काही झालंच नाही... जणू ते कधी गेलेच नाहीत. आणि जणू ते पुन्हा कधी जाणारच नाहीत. आता जर लोकांना गमवावं लागलं तर हरकत नाही , _ पण मी कोणासाठीही स्वतःला १००% उपलब्ध करणार नाही. নিঘুন जे हवं तेव्हा जातात, आणि त्यांचा उत्साह संपला की परत येतात. माझ्यावर त्याच्या येण्या जाण्याचा ক্িনী মীঠা পঠিতাাম কীনী, याची त्याला अजिबातच पर्वा नसते. त्यांच्यात इतकी हिम्मत असते की परत येताना असं वागतात जणू काही झालंच नाही... जणू ते कधी गेलेच नाहीत. आणि जणू ते पुन्हा कधी जाणारच नाहीत. आता जर लोकांना गमवावं लागलं तर हरकत नाही , _ पण मी कोणासाठीही स्वतःला १००% उपलब्ध करणार नाही. - ShareChat