G, S
ShareChat
click to see wallet page
@1608720285
1608720285
G, S
@1608720285
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😊Feeling happy #😈Attitude Status #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🙏प्रेरणादायक / सुविचार
😊Feeling happy - प्रेमात पडणं सहज वाटतं, भावना ओढ घेतात आणि. प्रेमात पडणं सहज वाटतं , भावना ओढ घेतात आणि  पूर्णपणे झोकून देतो , पण त्यात अपेक्षा आपण स्वतःला असतात , अनिश्चितता असते , आणि कधी कधी शेवटी दुरावाच हातात येतो , म्हणून काही जण म्हणतात की जबाबदाऱ्यांच्या प्रेमात पडलेलं बरं, कारण तिथे कष्टाला किंमत मिळते, दिलेल्या वेळेचं आणि प्रयत्नांचं फळ दिसतं, तिथे भ्रम नसतो तर वास्तव असतं, पण याचा अर्थ प्रेम आहे असा नाही , फक्त प्रेम आंधळं चुकीचं असलं की ते दुखावतं, आणि जबाबदारी शहाणी असते म्हणून ती सांभाळून ठेवते , आयुष्यात दोन्हींची गरज असते , भावना आणि कर्तव्य, पण जेव्हा माणूस स्वतःला विसरून फक्त एका गोष्टीत हरवतो तेव्हा तिथेच समस्या सुरू होते, म्हणून प्रेम करा पण स्वतःला हरवू नका, आणि जबाबदाऱ्या सांभाळा पण मन बंद करू नका, कारण शेवटी आयुष्य हे संतुलनाचं नाव आहे, आणि जो हे संतुलन शिकतो तोच खऱ्या अर्थाने स्थिर राहतो. Nita Thakore प्रेमात पडणं सहज वाटतं, भावना ओढ घेतात आणि. प्रेमात पडणं सहज वाटतं , भावना ओढ घेतात आणि  पूर्णपणे झोकून देतो , पण त्यात अपेक्षा आपण स्वतःला असतात , अनिश्चितता असते , आणि कधी कधी शेवटी दुरावाच हातात येतो , म्हणून काही जण म्हणतात की जबाबदाऱ्यांच्या प्रेमात पडलेलं बरं, कारण तिथे कष्टाला किंमत मिळते, दिलेल्या वेळेचं आणि प्रयत्नांचं फळ दिसतं, तिथे भ्रम नसतो तर वास्तव असतं, पण याचा अर्थ प्रेम आहे असा नाही , फक्त प्रेम आंधळं चुकीचं असलं की ते दुखावतं, आणि जबाबदारी शहाणी असते म्हणून ती सांभाळून ठेवते , आयुष्यात दोन्हींची गरज असते , भावना आणि कर्तव्य, पण जेव्हा माणूस स्वतःला विसरून फक्त एका गोष्टीत हरवतो तेव्हा तिथेच समस्या सुरू होते, म्हणून प्रेम करा पण स्वतःला हरवू नका, आणि जबाबदाऱ्या सांभाळा पण मन बंद करू नका, कारण शेवटी आयुष्य हे संतुलनाचं नाव आहे, आणि जो हे संतुलन शिकतो तोच खऱ्या अर्थाने स्थिर राहतो. Nita Thakore - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #🎭Whatsapp status #😊Feeling happy
🙏प्रेरणादायक / सुविचार - एखादा दिवस असा असतो जो खरंच फक्त आपला असतो , बाकीचे.. एखादा दिवस असा असतो जो खरंच फक्त आपला গমনী, নাক্ীন্ী নিনম সাণতা লনাননাস্ামংঠ, लोकांमध्ये , कामांमध्ये हरवलेले असतो , आणि तेही तितकंच गरजेचं असतं, पण त्या सगळ्यात आपण स्वतःलाच विसरायला लागतो , म्हणून तो एक दिवस खूप महत्त्वाचा ठरतो , कारण त्या दिवशी आपण कोणासाठी नाही तर फक्त स्वतःसाठी जगतो , मनातलं सगळं मोकळं करतो , जे आवडतं ते करतो , आणि काही क्षण तरी स्वतःसोबत प्रामाणिक राहतो , त्या दिवसात कुठलाही दिखावा नसतो , कुठलाही ताण नसतो , फक्त शांतता असते आणि स्वतःची सोबत असते , आणि हीच सोबत आपल्याला पुन्हा उभं राहायला ताकद देते , कारण माणूस स्वतःशी जोडला जातो तेव्हाच तो जगाशी ಈಹ: योग्य प्रकारे जोडू शकतो , म्हणून त्य़ा एका दिवसाला कधीही कमी समेजू नका, कारण तोच दिवस तुम्हाला पुन्हा नव्याने घडवतो आणि पुढच्या प्रत्येक दिवसासाठी तयार करतो. Nita एखादा दिवस असा असतो जो खरंच फक्त आपला असतो , बाकीचे.. एखादा दिवस असा असतो जो खरंच फक्त आपला গমনী, নাক্ীন্ী নিনম সাণতা লনাননাস্ামংঠ, लोकांमध्ये , कामांमध्ये हरवलेले असतो , आणि तेही तितकंच गरजेचं असतं, पण त्या सगळ्यात आपण स्वतःलाच विसरायला लागतो , म्हणून तो एक दिवस खूप महत्त्वाचा ठरतो , कारण त्या दिवशी आपण कोणासाठी नाही तर फक्त स्वतःसाठी जगतो , मनातलं सगळं मोकळं करतो , जे आवडतं ते करतो , आणि काही क्षण तरी स्वतःसोबत प्रामाणिक राहतो , त्या दिवसात कुठलाही दिखावा नसतो , कुठलाही ताण नसतो , फक्त शांतता असते आणि स्वतःची सोबत असते , आणि हीच सोबत आपल्याला पुन्हा उभं राहायला ताकद देते , कारण माणूस स्वतःशी जोडला जातो तेव्हाच तो जगाशी ಈಹ: योग्य प्रकारे जोडू शकतो , म्हणून त्य़ा एका दिवसाला कधीही कमी समेजू नका, कारण तोच दिवस तुम्हाला पुन्हा नव्याने घडवतो आणि पुढच्या प्रत्येक दिवसासाठी तयार करतो. Nita - ShareChat
#😊Feeling happy #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😊Feeling happy - खरी ओळख , तुमची स्वभाव... जी शब्दांपेक्षा मोठी असते. आपलं कौतुक नाही झालं तरी चालेल, कारण कौतुक हे क्षणिक असतं आणि लोकांच्या मनाप्रमाणे बदलत थुंकता कामा नये, कारण राहतं, पण स्वभावावर कुणी  स्वभाव हा माणसाचा खरा पाया असतो , तोच त्याची ओळख ठरवतो , आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं वागतो हे जास्त महत्त्वाचं असतं , स्वभाव हा असा शस्त्र आहे जो परकी माणसंही आपली करून घेतो आणि कधी कधी जवळची माणसंही दूर ढकलतो , म्हणून स्वभाव जपणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते , राग, अहंकार किँवा क्षणिक भावना यामुळे जर स्वभाव बिघडला तर नात्यांमध्ये तडा जातो , आणि तो तडा पुन्हा भरून काढणं कठीण होतं, म्हणून परिस्थिती काहीही असो, आपली माणुसकी आणि आपला स्वभाव कायम ठेवा , कारण शेवटी लोकांना तुमचं नाव नाही तर तुमचा स्वभाव लक्षात राहतो , आणि तीच खरी ओळख आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. Nita Thakare खरी ओळख , तुमची स्वभाव... जी शब्दांपेक्षा मोठी असते. आपलं कौतुक नाही झालं तरी चालेल, कारण कौतुक हे क्षणिक असतं आणि लोकांच्या मनाप्रमाणे बदलत थुंकता कामा नये, कारण राहतं, पण स्वभावावर कुणी  स्वभाव हा माणसाचा खरा पाया असतो , तोच त्याची ओळख ठरवतो , आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं वागतो हे जास्त महत्त्वाचं असतं , स्वभाव हा असा शस्त्र आहे जो परकी माणसंही आपली करून घेतो आणि कधी कधी जवळची माणसंही दूर ढकलतो , म्हणून स्वभाव जपणं ही सर्वात मोठी जबाबदारी असते , राग, अहंकार किँवा क्षणिक भावना यामुळे जर स्वभाव बिघडला तर नात्यांमध्ये तडा जातो , आणि तो तडा पुन्हा भरून काढणं कठीण होतं, म्हणून परिस्थिती काहीही असो, आपली माणुसकी आणि आपला स्वभाव कायम ठेवा , कारण शेवटी लोकांना तुमचं नाव नाही तर तुमचा स्वभाव लक्षात राहतो , आणि तीच खरी ओळख आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. Nita Thakare - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #😈Attitude Status #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😊Feeling happy
🙏प्रेरणादायक / सुविचार - वेळ निघून गेल्यानंतर... सत्य उघडं पडतं.. वेळ निघून गेल्यावर माणूस शांत बसतो , पण मनात खूप काही चालू असतं, त्या क्षणांची आठवण येते जिथे थोडं थांबलो असतो तर कदाचित सगळं वेगळं झालं असतं, जे बोलायचं होतं ते न बोलल्याची खंत राहते, माणसांना जपायला हवं होतं त्यांना वेळ न উযা दिल्याचं ओझं वाढतं, त्या वेळी समजतं की आयुष्यात खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय होतं, पण तेव्हा वेळ परत येत नाही , संधी परत येत नाहीत, आणि माणसंही तिथेच थांबत नाहीत, सगळं पुढे निघून गेलेलं असतं, आठवणी आणि त्या आठवणींमधलं उरतात फक्त 'जर-्तर' , म्हणून वेळ असताना जागं राहा, जे योग्य आहे ते करा, जे बोलायचं आहे ते बोलून टाका, आणि ज्या माणसांना जपायचं आहे त्यांना उशीर करू नका, कारण वेळ निघून गेल्यानंतर समजणं खूप सोपं असतं, पण तेव्हा काहीच बदलता येत नाही. Nita Thokore वेळ निघून गेल्यानंतर... सत्य उघडं पडतं.. वेळ निघून गेल्यावर माणूस शांत बसतो , पण मनात खूप काही चालू असतं, त्या क्षणांची आठवण येते जिथे थोडं थांबलो असतो तर कदाचित सगळं वेगळं झालं असतं, जे बोलायचं होतं ते न बोलल्याची खंत राहते, माणसांना जपायला हवं होतं त्यांना वेळ न উযা दिल्याचं ओझं वाढतं, त्या वेळी समजतं की आयुष्यात खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय होतं, पण तेव्हा वेळ परत येत नाही , संधी परत येत नाहीत, आणि माणसंही तिथेच थांबत नाहीत, सगळं पुढे निघून गेलेलं असतं, आठवणी आणि त्या आठवणींमधलं उरतात फक्त 'जर-्तर' , म्हणून वेळ असताना जागं राहा, जे योग्य आहे ते करा, जे बोलायचं आहे ते बोलून टाका, आणि ज्या माणसांना जपायचं आहे त्यांना उशीर करू नका, कारण वेळ निघून गेल्यानंतर समजणं खूप सोपं असतं, पण तेव्हा काहीच बदलता येत नाही. Nita Thokore - ShareChat
#😊Feeling happy #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😊Feeling happy - मी एकदा मनालाच विचारलं, 3ITగ 8T? इतकं शांत राहणं चुकीचं  लोक चुकूनही इतरांना दुखवतात मग सरळ चालणाऱ्यांनाच नेहमी कसोटी का? मन हळूच हसलं आणि म्हणालं शांत राहणं कमजोरी नाही, ती ताकद आहे जी गोंगाट करत नाहीः प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती कुठेतरी नोंदवली जाते. मन म्हणालं, जे तुला दुखावतात त्यांना शिकवण देणं काम नाही तुझं करत राहा, उत्तर वेळ देईल तू कर्म आणि जे मनाने स्वच्छ असतात त्यांना आयुष्य अशाच वळणांवर नेतं  जिथे त्यांच्या सहनशीलतेचं आशीर्वादात रूपांतर होतं शेवटी मन एवढंच म्हणालं तू सरळ चालत राहाः जे तुला सोडून गेले जे तुला कमी लेखले त्यांची उत्तरं तुला शांतपणे मिळतील. कारण शांत कर्म सर्वात मोठं उत्तर असतः मी एकदा मनालाच विचारलं, 3ITగ 8T? इतकं शांत राहणं चुकीचं  लोक चुकूनही इतरांना दुखवतात मग सरळ चालणाऱ्यांनाच नेहमी कसोटी का? मन हळूच हसलं आणि म्हणालं शांत राहणं कमजोरी नाही, ती ताकद आहे जी गोंगाट करत नाहीः प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती कुठेतरी नोंदवली जाते. मन म्हणालं, जे तुला दुखावतात त्यांना शिकवण देणं काम नाही तुझं करत राहा, उत्तर वेळ देईल तू कर्म आणि जे मनाने स्वच्छ असतात त्यांना आयुष्य अशाच वळणांवर नेतं  जिथे त्यांच्या सहनशीलतेचं आशीर्वादात रूपांतर होतं शेवटी मन एवढंच म्हणालं तू सरळ चालत राहाः जे तुला सोडून गेले जे तुला कमी लेखले त्यांची उत्तरं तुला शांतपणे मिळतील. कारण शांत कर्म सर्वात मोठं उत्तर असतः - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😈Attitude Status #😊Feeling happy
🙏प्रेरणादायक / सुविचार - दिवस कधीच थांबत नाही म्हणूनच हवाहवासा सूर्योदय होत राहतो. वाटणारा उद्याचां काळ शत्रू नसतो; तो तर आपल्या सोबत चालणारा सगळ्यात प्रामाणिक मित्र असतो. असल्यामुळेच प्रत्येक तो सतत पुढे सरकत क्षण नव्याने फुलत राहतो. कधी तो आपल्याला एखाद्या दिवसाची प्रतीक्षा करायला लावतो अंत पाहण्यासाठी नव्हे, संपूर्ण ताकदीने , तर त्या क्षणाला आपण जिद्दीने सामोरं जावं म्हणून. कारण प्रतीक्षा जितकी खोल, तितकी पूर्ती अधिक तेजस्वी , अधिक जिवंत , अधिक उत्कट ठरते... दिवस कधीच थांबत नाही म्हणूनच हवाहवासा सूर्योदय होत राहतो. वाटणारा उद्याचां काळ शत्रू नसतो; तो तर आपल्या सोबत चालणारा सगळ्यात प्रामाणिक मित्र असतो. असल्यामुळेच प्रत्येक तो सतत पुढे सरकत क्षण नव्याने फुलत राहतो. कधी तो आपल्याला एखाद्या दिवसाची प्रतीक्षा करायला लावतो अंत पाहण्यासाठी नव्हे, संपूर्ण ताकदीने , तर त्या क्षणाला आपण जिद्दीने सामोरं जावं म्हणून. कारण प्रतीक्षा जितकी खोल, तितकी पूर्ती अधिक तेजस्वी , अधिक जिवंत , अधिक उत्कट ठरते... - ShareChat
#😊Feeling happy #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status #😈Attitude Status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😊Feeling happy - प्रत्येक माणसाकडे मन असते परंतु मन म्हणजे नक्की काय असते याची व्याख्या कित्येकांना माहितच नसते मन जितके चांगले विचार करते तितकेच ते वाईट पण विचार करत असते, त्यामुळेच चांगल्या विचारांचा चांगला माणूस आणि वाईट विचारांचा वाईट माणूस असतो यामधूनच फरक माणसानं मधील ठरत असतो त्यामुळे मन त्याच गोष्टींचा पाठपुरावा करीत असते जी गोष्ट वारंवार त्या माणसासमोर येत असते व मन त्याच गोष्टीला पसंत करते जी गोष्ट त्या माणसाला सुविचारांचे आवडत असते, म्हणूनच त्य़ा मनाला दररोज खतपाणी द्यायचे असते कारण सुविचारांचे खतपाणी दिल्यावरच माणसाच्या जीवनात अमृतदायी रोप उगवून येत असते, कर्माची सुरवात माणसाच्या जीवनात विचारांतून होत असते व विचारांची निर्मिती ही माणसाच्या मनातून होत असते त्यामुळे मनात नेहमी सुविचारांची शेती करायची असते त्यामधून चांगल्या कर्माची निर्मिती माणसाच्या जीवनात होत असते व चांगले कर्मच माणसाला सुखदायी व संतुष्ट जीवन देत असते. विचारधारा :० ११६७ प्रत्येक माणसाकडे मन असते परंतु मन म्हणजे नक्की काय असते याची व्याख्या कित्येकांना माहितच नसते मन जितके चांगले विचार करते तितकेच ते वाईट पण विचार करत असते, त्यामुळेच चांगल्या विचारांचा चांगला माणूस आणि वाईट विचारांचा वाईट माणूस असतो यामधूनच फरक माणसानं मधील ठरत असतो त्यामुळे मन त्याच गोष्टींचा पाठपुरावा करीत असते जी गोष्ट वारंवार त्या माणसासमोर येत असते व मन त्याच गोष्टीला पसंत करते जी गोष्ट त्या माणसाला सुविचारांचे आवडत असते, म्हणूनच त्य़ा मनाला दररोज खतपाणी द्यायचे असते कारण सुविचारांचे खतपाणी दिल्यावरच माणसाच्या जीवनात अमृतदायी रोप उगवून येत असते, कर्माची सुरवात माणसाच्या जीवनात विचारांतून होत असते व विचारांची निर्मिती ही माणसाच्या मनातून होत असते त्यामुळे मनात नेहमी सुविचारांची शेती करायची असते त्यामधून चांगल्या कर्माची निर्मिती माणसाच्या जीवनात होत असते व चांगले कर्मच माणसाला सुखदायी व संतुष्ट जीवन देत असते. विचारधारा :० ११६७ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #😈Attitude Status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status #😊Feeling happy
🙏प्रेरणादायक / सुविचार - पैसा नसल्यावर माणसं जवळ येत नसतात व इज्जत पण देत नसतात तेथेच पैसा असल्यावर माणसं जवळ येत असतात व इज्जत पण देत असतात हे जरी खर असले तरी पैसा असेल तेव्हा चांगली माणसं कमी जवळ येतात तर लालची माणसं जास्त जवळ येत असतात हे पण तितकच खरं असतं, पैशाची लालच आणि स्वतःचा फायदा कुठून व कोणाकडून पूर्ण होईल याच गोष्टीचा शोध लालची व पैशाची माणसं घेत असतात व जेथून पैसा खोटं बोलून, खोटी পুকলী सहानुभती दाखवून, खोटा आपलेपणा दाखवून व खोटं दुःख दाखवून पैसा मिळविता येईल अशाच पैशेवाल्या व्यक्तींचा ही लालची माणसं शोध घेत असतात, त्यामुळे पैसा व पद असलेल्या माणसानं पाशी जी गर्दी असते ती सर्व माणसं त्या माणसाची हितचिंतक असतात असे कधीच मानायचे नसते कारण गूळ आहेत म्हणून मुंगळे चिकटलेत हेच ते दृश्य पाहून जाणायचे असते, त्यामुळे एकवेळ पैसा नसेल तरना खोटी नाती ना खोटी माणसं जवळ येतात हेच खरेतर बर असतं परंतु लालची माणसं जवळ करून त्यांची गर्दी पोसायची आणि आपण संकटात आल्यावर त्या गर्दीने गायब व्हायचं हेच चित्र सर्वत्र दिसत आणि हेच चित्र वास्तविकपणे खर असतं. विचारधारा :- ११६८ पैसा नसल्यावर माणसं जवळ येत नसतात व इज्जत पण देत नसतात तेथेच पैसा असल्यावर माणसं जवळ येत असतात व इज्जत पण देत असतात हे जरी खर असले तरी पैसा असेल तेव्हा चांगली माणसं कमी जवळ येतात तर लालची माणसं जास्त जवळ येत असतात हे पण तितकच खरं असतं, पैशाची लालच आणि स्वतःचा फायदा कुठून व कोणाकडून पूर्ण होईल याच गोष्टीचा शोध लालची व पैशाची माणसं घेत असतात व जेथून पैसा खोटं बोलून, खोटी পুকলী सहानुभती दाखवून, खोटा आपलेपणा दाखवून व खोटं दुःख दाखवून पैसा मिळविता येईल अशाच पैशेवाल्या व्यक्तींचा ही लालची माणसं शोध घेत असतात, त्यामुळे पैसा व पद असलेल्या माणसानं पाशी जी गर्दी असते ती सर्व माणसं त्या माणसाची हितचिंतक असतात असे कधीच मानायचे नसते कारण गूळ आहेत म्हणून मुंगळे चिकटलेत हेच ते दृश्य पाहून जाणायचे असते, त्यामुळे एकवेळ पैसा नसेल तरना खोटी नाती ना खोटी माणसं जवळ येतात हेच खरेतर बर असतं परंतु लालची माणसं जवळ करून त्यांची गर्दी पोसायची आणि आपण संकटात आल्यावर त्या गर्दीने गायब व्हायचं हेच चित्र सर्वत्र दिसत आणि हेच चित्र वास्तविकपणे खर असतं. विचारधारा :- ११६८ - ShareChat
#😊Feeling happy #🎭Whatsapp status #😈Attitude Status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🙏प्रेरणादायक / सुविचार
😊Feeling happy - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status #😈Attitude Status #😊Feeling happy
🙏प्रेरणादायक / सुविचार - माणसाचं मन चंचल असतं व तेच मन माणसाला स्वस्थ आणि शांत नसतं लहानपणा पासून माणसाला एका पाठोपाठ एक बसू देत विचार करण्याची सवय लागलेली असते वजे पण विचार माणसाच्या मनात कल्पना स्वरूप येत असतात त्या कल्पनांचे विचार डोळ्यांसमोर चित्र उभारत असतात व त्या काल्पनिक विचारांचे चित्रीकरण आपल्याला डोळ्यासमोर दिसत असते त्यालाच आपण काल्पनिक डोळ्यासमोर निर्माण केलेली परिस्थिती म्हणत असतो व जेव्हा या परिस्थितीचे चित्रण आपल्या डोळ्यासमोर दिसते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो व जर ती परिस्थिती सकारात्मक असेल तर माणूस ते पाहून सुखावत असतो व जर ती परिस्थिती नकारात्मक असेल तर माणूस होत असतो किंवा घाबरतो मनात भीतीचे वातावरण निर्माण दुःखी करीत असतो व याच सर्व गोष्टींचा परिणाम पहिल्यांदा आपल्या मेंदू वर आणि नंतर शरीरावर होत असतो त्यामुळे जीवनात प्रत्येक माणसाने स्वतःच्या कल्पनाशक्ती व विचारानं वर नियंत्रण करणे गरजेचे असते जितक्या सकारात्मक गोष्टी मनात निर्माण करता येतील तेव्हढ्या त्य़ा सकारात्मक विचार व कल्पना मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते असाच प्रयत्न केल्यावर माणसाचे स्वास्थ्य चांगले, मन निर्मल व जीवनातील वातावरण संतुष्टजनक बनत असते. विचारधारा #- ११७० माणसाचं मन चंचल असतं व तेच मन माणसाला स्वस्थ आणि शांत नसतं लहानपणा पासून माणसाला एका पाठोपाठ एक बसू देत विचार करण्याची सवय लागलेली असते वजे पण विचार माणसाच्या मनात कल्पना स्वरूप येत असतात त्या कल्पनांचे विचार डोळ्यांसमोर चित्र उभारत असतात व त्या काल्पनिक विचारांचे चित्रीकरण आपल्याला डोळ्यासमोर दिसत असते त्यालाच आपण काल्पनिक डोळ्यासमोर निर्माण केलेली परिस्थिती म्हणत असतो व जेव्हा या परिस्थितीचे चित्रण आपल्या डोळ्यासमोर दिसते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो व जर ती परिस्थिती सकारात्मक असेल तर माणूस ते पाहून सुखावत असतो व जर ती परिस्थिती नकारात्मक असेल तर माणूस होत असतो किंवा घाबरतो मनात भीतीचे वातावरण निर्माण दुःखी करीत असतो व याच सर्व गोष्टींचा परिणाम पहिल्यांदा आपल्या मेंदू वर आणि नंतर शरीरावर होत असतो त्यामुळे जीवनात प्रत्येक माणसाने स्वतःच्या कल्पनाशक्ती व विचारानं वर नियंत्रण करणे गरजेचे असते जितक्या सकारात्मक गोष्टी मनात निर्माण करता येतील तेव्हढ्या त्य़ा सकारात्मक विचार व कल्पना मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते असाच प्रयत्न केल्यावर माणसाचे स्वास्थ्य चांगले, मन निर्मल व जीवनातील वातावरण संतुष्टजनक बनत असते. विचारधारा #- ११७० - ShareChat