
GAJANAN KADAM OFFICIAL
@1bordikar
जय शिवराय 🚩🇮🇳
Associate @riseupclubofficial
bu
27 फेब्रुवारी मराठी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ... #27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिवस #मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी
सरच पाटिल हे तुमचे ऊपकार आधिच विसरु शकणार नाही हा मराठा समाज 💐💐💐🙏🙏 #🙏मनोज जरांगे पाटील 🚩 ##मनोज जरांगे पाटील# मराठा आरक्षण # एक मराठा लाख मराठा # #मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
Raghav Chadha यांनी मोबाईल वापरकर्त्यांना येणाऱ्या इन्कमिंग कॉलवर कॉल करणाऱ्याचे नाव (Caller ID) दिसावे यासाठी मागणी केली आहे.
काय आहे त्यांची मागणी?
मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलसोबत कॉलरचे नाव अधिकृतरीत्या दिसावे, फसवणूक, स्पॅम कॉल आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी ही व्यवस्था लागू करावी.
ही सेवा सर्व टेलिकॉम कंपन्यांनी अनिवार्य करावी.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे
Telecom Regulatory Authority of India (TRAI) कडे त्यांनी ही मागणी केली आहे.
उद्देश काय?
ऑनलाइन फसवणूक आणि बनावट कॉल कमी करणे
नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, Truecaller सारख्या खाजगी अॅपवर अवलंबित्व कमी करणे
सध्याची स्थिती
TRAI कडून Caller Name Presentation (CNAP) प्रणाली लागू करण्याबाबत चर्चा झाली आहे आणि काही ठिकाणी चाचणी देखील करण्यात आली आहे, पण सर्वत्र पूर्ण अंमलबजावणी अजून झालेली नाही.
आपण 'आप'चे खासदार राघव चड्डा यांच्या मागणीशी सहमत आहात का?
#raghav
धिरज महाराज नर्मदा परीक्रमा .. #नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती
Online business work FORM HOME #online #online Bussines karuya #online business
5वि 6 वि नंतर कोणता पार्ट घ्याल ..खुप गोड चिंतन बाळु महाराज गिरगावकर .. #bhajan #विठ्ठल #19 फेब्रुवारी #ह भ प बाळु महाराज गिरगावकर
सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…..
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.🚩🚩🚩19 फेब्रुवारी #19 फेब्रुवारी
*१०१ शिवस्मारकांची भव्य यात्रा*
राज्यभर शिवजयंतीची जोरदार तयारी सुरु असून छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान कडून १०१ शिवस्मारकांची भव्य यात्रा काढली जात आहे. आज हि यात्रा लातूर व धाराशिव येथे आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सुरु झालेली हि शिवस्मारक यात्रा जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अंबाजोगाई मार्गे जाऊन उद्या माजलगाव येथे समारोप होणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळराजे आवारे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांची एकूण ४०० पुतळे उभे केले आहेत. परंतु शिवाजी महाराजांच्याच भूमीत त्यांचेच पुतळे उभा केल्याबद्दल फडणवीस सरकारने त्यांच्यावर १६० गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावात या यात्रेचे उत्साहात स्वागत केले जात आहे. आजच्या राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवविचारांची गरज असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेचा समारोप झाल्यानंतर राज्यातील १०१ गावांत हि शिवस्मारके रूबाबात उभी राहणार आहेत... #19







