दिल्लीच्या तख्ताला त्या अत्याचारी सिंहासनाला पालथे घालून स्वराजाच्या सेनापतींनी अटकेपार झेंडे फडकविले, औरंगजेबाच्या वंशजांना स्वराज्याच्या तत्कालीन सूत्रधारची परकीय शत्रूपासून जीवित सरंक्षण व्हावे म्हणून प्रार्थना करावी लागली...
जदुनाथ सरकार म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी घालून दिलेला स्वातंत्र्याचा मंत्र हा केवळ नऊ वर्षाच्या म्हणजे संभाजी राजांच्या हत्यने संपणार नसून तो पुढे शंभर वर्ष आपल्या दीप्तीने तळपणारा व अनंतकाळापर्यंत साऱ्या राष्ट्राला कर्तृत्वाची पुनरावृत्ती करून देणारा आहे...
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..🚩
१९ फेब्रुवारी.
घरोघरी शिवजयंती. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त