#🗓️आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन🌏 🌳 “जंगल आहे, तर जल आहे— जल आहे, तर जीवन आहे” 💧
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगल आणि पाण्याचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. जंगलांमुळेच पाण्याचे स्रोत टिकून राहतात, पुनरुज्जीवित होतात आणि भूजल पातळीत वाढ होते.
🌱 जबाबदारी आपल्या सर्वांचीच:
• झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करावे.
• पाण्याचे संवर्धन करावे.
• पर्यावरणाचे रक्षण करावे.
🌍 चला, जंगलाचे रक्षण करून आपल्या भविष्यासाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करूया.
अधिक माहितीसाठी वन विभागाच्या अधिकृत माध्यमांना भेट द्या.
https://mahaforest.gov.in/
🌳 वन विभाग, महाराष्ट्र शासन
📱 फेसबुक : @mahaforestofficial
📸 इन्स्टाग्राम: @mahaforestofficial
🐦 X (Twitter): @MahaForest