Agriculture
भारत हा (Agriculture) शेतीप्रधान देश आहे, आणि आजही देशातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे. शेतकरी कष्ट करून अन्नधान्य पिकवतो, आणि तेच अन्न आपल्या प्रत्येकाच्या घरात पोहोचते. त्यामुळे शेती ही केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.