किरण झेंडे विचार. ( MCA)
ShareChat
click to see wallet page
@2795149461
2795149461
किरण झेंडे विचार. ( MCA)
@2795149461
MCA
#🌷शुभ सोमवार #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरणझेंडे
🌷शुभ सोमवार - दारुची सवय मोडण्यासाठी.. दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते, पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम মীভতা তভ তান सगळं असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची आठवण येते तेव्हा मन दुसरीकडे वळवणं शिका, चालायला जा, एखादं काम हातात घ्या, तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला कुणाशी साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे ढकलतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी , कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला आठवत राहा. सुरुवातीला সাম होतो, अस्वस्थता येते, पण ती तात्पुरती असते, परिणाम मात्र असतात. एक दिवस नाही, दोन दिवस नाही, पण कायमचे सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. दारुची सवय मोडण्यासाठी.. दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते, पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम মীভতা তভ তান सगळं असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची आठवण येते तेव्हा मन दुसरीकडे वळवणं शिका, चालायला जा, एखादं काम हातात घ्या, तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला कुणाशी साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे ढकलतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी , कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला आठवत राहा. सुरुवातीला সাম होतो, अस्वस्थता येते, पण ती तात्पुरती असते, परिणाम मात्र असतात. एक दिवस नाही, दोन दिवस नाही, पण कायमचे सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. - ShareChat
#किरणझेंडे #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #🌷शुभ सोमवार
किरणझेंडे - १. लवकर उठा २. प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडत बसू नका ३. अनावश्यक गोष्टी आयुष्यातून काढून टाका गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत़, त्यावर लक्ष 4 ज्या केंद्रित करा लिहून ५. दररोज रोजनिशी (Journaling) दिवसाचे चिंतन करा ६. आपला वेळ इतरांना फुकट वाटणे थांबवा ७. स्वेच्छेने कठीण परिस्थितीचा किंवा आव्हानांचा  सराव करा ८. दररोज समाजाच्या हितासाठी काहीतरी करा ९. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी शांत करा १०. प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्षणभर थांबून विचार करा करण्यापूर्वी आपल्या भावना ११. कोणतीही களி आणि विचारांची चाचणी करा १२. वस्तू वाढवण्यापेक्षा आपल्या इच्छा कमी करण्यावर भर द्या १३. कोणीही बघत नसतानाही योग्य तेच करा... fu 33 farer सोलापूर Ta किरण महावीर झेंडे १. लवकर उठा २. प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडत बसू नका ३. अनावश्यक गोष्टी आयुष्यातून काढून टाका गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत़, त्यावर लक्ष 4 ज्या केंद्रित करा लिहून ५. दररोज रोजनिशी (Journaling) दिवसाचे चिंतन करा ६. आपला वेळ इतरांना फुकट वाटणे थांबवा ७. स्वेच्छेने कठीण परिस्थितीचा किंवा आव्हानांचा  सराव करा ८. दररोज समाजाच्या हितासाठी काहीतरी करा ९. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी शांत करा १०. प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्षणभर थांबून विचार करा करण्यापूर्वी आपल्या भावना ११. कोणतीही களி आणि विचारांची चाचणी करा १२. वस्तू वाढवण्यापेक्षा आपल्या इच्छा कमी करण्यावर भर द्या १३. कोणीही बघत नसतानाही योग्य तेच करा... fu 33 farer सोलापूर Ta किरण महावीर झेंडे - ShareChat
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरणझेंडे
🌷शुभ सोमवार - दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते , पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार जात करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची  दुसरीकडे वळवणं शिका, आठवण येते तेव्हा मन एखादं काम हातात घ्या, जा, कुणाशी चालायला तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता आठवत राहा. येते, पण ती तात्पुरती असते , परिणाम मात्र कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे सोलापूर किरण महावीर झेंडे दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते , पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार जात करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची  दुसरीकडे वळवणं शिका, आठवण येते तेव्हा मन एखादं काम हातात घ्या, जा, कुणाशी चालायला तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता आठवत राहा. येते, पण ती तात्पुरती असते , परिणाम मात्र कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat
#किरणझेंडे #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #🌷शुभ सोमवार
किरणझेंडे - दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते , पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार जात करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची  दुसरीकडे वळवणं शिका, आठवण येते तेव्हा मन एखादं काम हातात घ्या, जा, कुणाशी चालायला तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता आठवत राहा. येते, पण ती तात्पुरती असते , परिणाम मात्र कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे सोलापूर किरण महावीर झेंडे दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु होत नाही. दारू क्षणभर विसर देते , पण आयुष्याची उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार जात करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची  दुसरीकडे वळवणं शिका, आठवण येते तेव्हा मन एखादं काम हातात घ्या, जा, कुणाशी चालायला तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता आठवत राहा. येते, पण ती तात्पुरती असते , परिणाम मात्र कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat
#🌷शुभ सोमवार #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #किरणझेंडे
🌷शुभ सोमवार - कापड दुकानाचा मालक स्वतः टेलर काम करत नाही पण टेलर पेक्षा जास्त पैसा कमवतो, रेस्टॉरंट चा चांगले जेवण बनवू शकत नाही परंतु मालक स्वतः तिथे काम करणाऱ्या आचार्यापेक्षा जास्त पैसा कमवतोय..... जिमचा मालक स्वतः फिट नसतो परंतु जिम मध्ये ट्रेनर पेक्षा जास्त पैसा कमवतोय, काम करणाऱ्या प्रधान देशांमध्ये जगाचा पोशिंदा कृषी . आपल्या असणारा शेतकरी राबराब राबतो पीक धान्य पिकवतो... पण शेतकऱ्यापेक्षा जास्त व्यापारी पैसा कमवतो तुम्हाला सांगायचे एवढच आहे पैसा कमावण्यासाठी कष्टच 74414, 7<474 पुरेसे MINDSET, योग्य DIRECTION योग्य PLANNING पाहिजे.. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे, মীলাপুৎ किरण महावीर झेंडे कापड दुकानाचा मालक स्वतः टेलर काम करत नाही पण टेलर पेक्षा जास्त पैसा कमवतो, रेस्टॉरंट चा चांगले जेवण बनवू शकत नाही परंतु मालक स्वतः तिथे काम करणाऱ्या आचार्यापेक्षा जास्त पैसा कमवतोय..... जिमचा मालक स्वतः फिट नसतो परंतु जिम मध्ये ट्रेनर पेक्षा जास्त पैसा कमवतोय, काम करणाऱ्या प्रधान देशांमध्ये जगाचा पोशिंदा कृषी . आपल्या असणारा शेतकरी राबराब राबतो पीक धान्य पिकवतो... पण शेतकऱ्यापेक्षा जास्त व्यापारी पैसा कमवतो तुम्हाला सांगायचे एवढच आहे पैसा कमावण्यासाठी कष्टच 74414, 7<474 पुरेसे MINDSET, योग्य DIRECTION योग्य PLANNING पाहिजे.. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे, মীলাপুৎ किरण महावीर झेंडे - ShareChat
#😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #🌷शुभ सोमवार
😍स्टेटस की दुनिया🌍 - নান कपबशी सारखं असावं, एकातून सांडलं तर सांभाळावं! दुसऱ्याने ` किरण झेंडे विचारधारा गुरसाले, सोलापूर किरण महावीर झेंडे নান कपबशी सारखं असावं, एकातून सांडलं तर सांभाळावं! दुसऱ्याने ` किरण झेंडे विचारधारा गुरसाले, सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #kiran zende foundation #😍स्टेटस की दुनिया🌍
🌷शुभ सोमवार - "कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही म्हणूनच बोलताना जरा विचार करून बोला कारण... कोणी कितीही जवळचा असला तरी परकं करताना क्षणभर पण विचार करत नाही..!!" 100 "कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही म्हणूनच बोलताना जरा विचार करून बोला कारण... कोणी कितीही जवळचा असला तरी परकं करताना क्षणभर पण विचार करत नाही..!!" 100 - ShareChat
#किरणझेंडे #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरण झेंडे के विचार #kiran zende foundation #🌷शुभ सोमवार
किरणझेंडे - भविष्यात चांगलं नाव कमवावं, यशस्वी সুলানী आपल्या व्हावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ঝাঁদল্া সুলামা भवित्त्यासाठी आई वडील नेहमीच प्रयत्नरत असतात. जडण घडण कशी होते ते घरातल्या वातावरणावर मुलांची अवलंबून असते. घरातलं वातावरण खराब होणार नाही याची आई वडिलांनी पुरेपूर काळजी घ्यायली हवी. अशाकाही गोष्टी आहेत़ ज्या मुलांसमोर बोलणं पालकांनी पूर्णपणे टाळायला हवं. काही गोष्टी जर घरापासूनच দুলানা मिळाल्या तर मुलं सकारात्मक वातावणात राहतील. किरण झेंडे प्रतिष्ठान , गुरसाळे किरण महावीर झेंडे भविष्यात चांगलं नाव कमवावं, यशस्वी সুলানী आपल्या व्हावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ঝাঁদল্া সুলামা भवित्त्यासाठी आई वडील नेहमीच प्रयत्नरत असतात. जडण घडण कशी होते ते घरातल्या वातावरणावर मुलांची अवलंबून असते. घरातलं वातावरण खराब होणार नाही याची आई वडिलांनी पुरेपूर काळजी घ्यायली हवी. अशाकाही गोष्टी आहेत़ ज्या मुलांसमोर बोलणं पालकांनी पूर्णपणे टाळायला हवं. काही गोष्टी जर घरापासूनच দুলানা मिळाल्या तर मुलं सकारात्मक वातावणात राहतील. किरण झेंडे प्रतिष्ठान , गुरसाळे किरण महावीर झेंडे - ShareChat
#kiran zende foundation #😍स्टेटस की दुनिया🌍 #🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #किरणझेंडे शांत कॉलनीत 'आप्पा' एकटेच राहायचे. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी, 'समीरा', बंगळुरूमध्ये एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीला होती आणि नुकतीच ती लग्न करून तिथे स्थायिक झाली होती. आप्पांची एक सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून, घड्याळात रात्रीचे बरोबर १० वाजले, की त्यांचा समीराला न चुकता फोन यायचा. फोनवरचे त्यांचे प्रश्न नेहमी तेच असायचे. "हॅलो बाळा, ऑफिसमधून घरी पोहोचलीस का? जेवण झालं का तुझं?" सुरुवातीला समीरा या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे द्यायची. पण लग्नानंतर आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तिला आप्पांच्या या रोजच्या फोनचा प्रचंड कंटाळा येऊ लागला. कधी ती मित्रांसोबत बाहेर असायची, कधी नवऱ्यासोबत टीव्ही बघत असायची, तर कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायची. बरोबर १० वाजता आप्पांचा फोन वाजला, की तिची चिडचिड व्हायची. एके दिवशी रात्री समीराचे तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. ती रागातच बेडरूममध्ये येऊन बसली. तिचे डोके भणाणून गेले होते. तेवढ्यात घड्याळात १० वाजले आणि तिच्या मोबाईलवर 'आप्पा कॉलिंग' असे नाव झळकले. समीराने रागाने फोन उचलला आणि आप्पा काही बोलण्याआधीच ती संतापाने ओरडली. "बाबा, काय लावलंय तुम्ही हे रोज रोज? मी आता लहान शाळेत जाणारी मुलगी नाहीये! माझं लग्न झालंय, माझं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे. रोज रात्री बरोबर दहा वाजता फोन करून माझी चौकशी करणं प्लीज बंद करा आता. मला माझा 'स्पेस' हवाय. मी सुरक्षित आहे. मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मीच तुम्हाला फोन करत जाईन. प्लीज मला रोज हा असा त्रास देऊ नका!" समीराने न थांबता एका श्वासात सर्व राग आप्पांवर काढला. पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता होती. आप्पांचा फक्त एक जड श्वास समीराला ऐकू आला. थोड्या वेळाने अत्यंत कांपऱ्या आणि दबक्या आवाजात आप्पा फक्त एवढंच म्हणाले, "बरं बाळा... झोप आता. काळजी घे स्वतःची." आणि फोन कट झाला. त्या दिवसानंतर आप्पांचा रात्री १० वाजताचा फोन येणे कायमचे बंद झाले. ते फक्त सकाळी व्हॉट्सॲपवर एखादा 'सुविचार' किंवा फुलांचा फोटो पाठवायचे. समीराला खूप मोकळे आणि निवांत वाटले. "चला, सुटले एकदाची या रोजच्या कटकटीतून," असा विचार करून ती स्वतःच्या संसारात आणि नोकरीत मग्न झाली. ती स्वतःहून आप्पांना रविवारी कधीतरी पाच मिनिटे फोन करायची, तेव्हाही आप्पा अतिशय मोजकेच बोलायचे. असेच सहा महिने उलटून गेले. एके दिवशी पहाटे साडेपाच वाजता समीराच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन पुण्याच्या शेजाऱ्यांचा होता. समीराने झोपेतच फोन उचलला आणि पलीकडचे शब्द ऐकताच ती जागीच थिजली. आप्पांना झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक आला होता आणि ते कायमचे हे जग सोडून गेले होते. समीरा वेड्यासारखी रडत, पहिली फ्लाईट पकडून पुण्यात पोहोचली. घरातली ती गर्दी, ते रडणे आणि आप्पांचे ते शांत झोपलेले शरीर बघून समीराच्या काळजाचे तुकडे झाले. सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेले. चार दिवसांनी समीरा आप्पांची बेडरूम आवरत होती. आप्पांच्या उशीखाली तिला त्यांचा तो जुना स्मार्टफोन आणि एक छोटीशी डायरी सापडली. समीराने ती डायरी उघडली. त्यातील एका पानावर आप्पांच्या थरथरत्या अक्षरातील ओळी वाचून समीराचा श्वासच कोंडला गेला. आप्पांनी लिहिले होते: "समीराच्या आईला जाऊन पाच वर्षे झाली. हे घर खायला उठतं. रात्री १० वाजले की मला घाम फुटायला लागतो, छातीत भयंकर धडधडतं. या एकटेपणाची आणि अंधाराची मला खूप भीती वाटते. पण जेव्हा मी रात्री बरोबर १० वाजता समीराला फोन लावतो, तिचा 'हॅलो बाबा' हा आवाज कानावर पडतो... तेव्हा माझ्या धडधडणाऱ्या काळजाला शांतता मिळते. माझा जीव भांड्यात पडतो. ती सुरक्षित आहे हे समजलं, की मला या रिकाम्या घरात रात्रीची शांत झोप लागते." समीराचे हात थरथर कापू लागले. तिने पुढचे पान पलटले. ती त्याच तारखेची नोंद होती, ज्या दिवशी तिने आप्पांना फोनवर रागावून सुनावले होते. "आज माझ्या मुलीने मला फोन करू नको असं सांगितलं. तिला माझ्या प्रेमाचा आता त्रास होतोय. तिचं बरोबर आहे, ती आता मोठी झालीये. मी आजपासून तिला कधीच कॉल करून त्रास देणार नाही. पण... आता रात्रीची झोप कशी येणार? तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही." समीराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने वेड्यासारखा आप्पांचा तो जुना मोबाईल हातात घेतला आणि त्याचा 'कॉल लॉग' (Call History) उघडून पाहिला. मोबाईलची स्क्रीन बघताच समीराने एक भयंकर मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली! गेल्या सहा महिन्यांत... ज्या दिवशी तिने आप्पांना ओरडले होते त्या दिवसापासून ते काल आप्पा जाईपर्यंत... रोज रात्री बरोबर १०:०० वाजता आप्पांनी समीराचा नंबर डायल केला होता! पण तो फोन 'रिंग' होण्याआधीच अवघ्या दोन सेकंदात त्यांनी तो 'कट' केला होता. ती रोज रात्री आपला नंबर डायल करायचे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा समीराचा फोटो बघायचे, आणि फोन लागण्याआधीच कट करायचे... जेणेकरून समीराला त्रास होऊ नये! पण स्वतःच्या एकटेपणाशी लढताना, फक्त नंबर डायल करून ते स्वतःच्या काळजाची समजूत काढत होते. समीरा ढसाढसा रडत होती. ती उशीला घट्ट मिठी मारून ओरडत होती, "मला माफ करा बाबा! मी खूप स्वार्थी आहे. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर 'कंट्रोल' ठेवण्यासाठी फोन करताय, पण तो फोन माझ्यासाठी नव्हता... तो तुमच्या स्वतःच्या जगण्यासाठी होता! बाबा, प्लीज मला एक कॉल करा... मला तुमचा आवाज ऐकायचाय!" पण आता रात्रीचे १० वाजून गेले होते, आणि समीराचा फोन पुन्हा कधीच वाजणार नव्हता.
#☝ मेरे विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरण झेंडे के विचार सातारा जिल्ह्यातील 'वाडेगाव' नावाचं एक जुनं आणि ऐतिहासिक गाव. या गावाच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा, पण आता पडायला आलेला एक जुना वाडा होता. या वाड्याचे मालक होते 'मार्तंडराव'. मार्तंडराव हे गावचे माजी सरपंच आणि अत्यंत कडक शिस्तीचे माणूस म्हणून ओळखले जायचे. गावात त्यांची दहशत होती, पण त्यांच्या घरात एक असं रहस्य होतं ज्याची चर्चा संपूर्ण गाव गुपचूप करायचं. मार्तंडरावांना एकुलता एक मुलगा होता, 'अद्वैत'. अद्वैत लहानपणापासूनच खूप शांत आणि हुशार होता. पण जेव्हा अद्वैत १५ वर्षांचा झाला, तेव्हा एका रात्री अचानक अद्वैत गायब झाला. मार्तंडरावांनी गावाला सांगितलं की, "अद्वैत वेडा झाला आहे आणि त्याला उपचारासाठी लांब पाठवलं आहे." पण सत्य काही वेगळंच होतं. मार्तंडरावांनी अद्वैतला वाड्याच्या तळघरात एका अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवलं होतं. गावात चर्चा व्हायची की मार्तंडराव आपल्या मुलावर अन्याय करत आहेत. लोक म्हणायचे, "केवढा हा क्रूर बाप! पोटच्या पोराला अंधारात सडवतोय." पण मार्तंडरावांनी कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. ते दररोज रात्री गुपचूप तळघरात जायचे, तिथे तासनतास थांबायचे आणि बाहेर येताना त्यांच्या डोळ्यांत पाणी असायचं. अद्वैत त्या कोठडीत काय करायचा, हे कोणालाच माहीत नव्हतं. तिथे फक्त प्रकाशाची एक छोटी फट होती आणि खायला जाण्यासाठी एक छोटा झरोका. गावातून अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी वाड्यावर येण्याचा प्रयत्न केला, पण मार्तंडरावांच्या दहशतीमुळे कोणीही आत शिरू शकलं नाही. दहा वर्षं उलटली. मार्तंडराव आता म्हातारे झाले होते. त्यांची प्रकृती ढासळली होती. एके दिवशी सकाळी गावात दवंडी पिटली गेली, "आज वाड्याचं तळघर उघडणार आहे!" संपूर्ण गाव वाड्यासमोर जमा झालं. पोलिसांची गाडीही तिथे पोहोचली होती. सगळ्यांना वाटलं होतं की आज मार्तंडरावांच्या क्रूरतेचा पर्दाफाश होईल आणि अद्वैतची हाडं तिथे सापडतील. जेव्हा दरवाजा उघडला आणि काळजाचा ठोका चुकला... मार्तंडरावांनी थरथरत्या हाताने तळघराचं कुलूप उघडलं. मोठा दरवाजा करकरत उघडला गेला. आतून अंधार नव्हता, तर प्रकाशाचा एक लख्ख झोत बाहेर आला. लोक आश्चर्याने बघतच राहिले. तळघराच्या त्या कोठडीत अद्वैत बसला होता, पण तो वेडा नव्हता. त्याच्या समोर हजारो पुस्तकं होती, भिंतींवर जगाचे नकाशे होते आणि एका बाजूला एक अत्याधुनिक संगणक (Computer) होता जो उपग्रहाशी जोडलेला होता. अद्वैत हा आता विखुरलेले केस असलेला एक तरुण होता, ज्याच्या डोळ्यांत प्रचंड बुद्धिमत्ता चमकत होती. पोलीस इन्स्पेक्टरने विचारलं, "मार्तंडराव, हे काय आहे? तुम्ही याला इथे का डांबलं होतं?" मार्तंडराव रडत रडत जमिनीवर बसले. त्यांनी एक जुना कागद काढला. तो कागद १० वर्षांपूर्वीचा एका धमकावणीचा होता. त्या काळी गावातील एका मोठ्या गुंड राजकारण्याने मार्तंडरावांना धमकी दिली होती की, "तुझा मुलगा खूप हुशार आहे, तो आमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करतोय. जर तो बाहेर दिसला, तर आम्ही त्याला जिवंत मारून टाकू." मार्तंडरावांनी अद्वैतला वाचवण्यासाठी जगासमोर त्याला 'वेडा' ठरवलं आणि स्वतःच्या हाताने त्याला त्या तळघरात कोंडून ठेवलं. मार्तंडराव म्हणाले, "मला माझ्या मुलाचा जीव प्यारा होता. जगाला वाटलं मी त्याला शिक्षा देतोय, पण मी त्याला या भ्रष्ट जगापासून वाचवत होतो. मी या तळघरात जगातील सर्व ज्ञान आणून दिलं. मी त्याला संगणक दिला, इंटरनेट दिलं, जेणेकरून तो इथूनच जगाशी जोडलेला राहील आणि सुरक्षित राहील." अद्वैत उभा राहिला. त्याने आपल्या बापाचे पाय धरले. त्याने आपल्या लॅपटॉपवर एक फाईल उघडली. "इन्स्पेक्टर साहेब, गेल्या १० वर्षांत मी या कोठडीत बसून या गावातील आणि राज्यातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांचे पुरावे गोळा केले आहेत. ज्या गुंडांनी माझ्या बापाला धमकावलं होतं, त्यांच्या पापाचा पाढा मी तयार केला आहे. आज माझा वनवास संपलाय, कारण आज ते सर्व पुरावे मी सरकारला पाठवले आहेत." गावातील लोक सुन्न झाले. ज्या बापाला ते 'खाटीक' आणि 'क्रूर' समजत होते, त्या बापाने आपल्या मुलाच्या जीवासाठी स्वतःची १० वर्षं लोकांच्या टोमण्यांत आणि अपमानांत घालवली होती. मार्तंडरावांनी आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःला एका जिवंत नरकात झोकून दिलं होतं. त्याच दिवशी दुपारी गावातील त्या भ्रष्ट राजकारण्याला अटक झाली. अद्वैतच्या पुराव्यांमुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. अद्वैत आता एक 'सायबर एक्सपर्ट' आणि 'व्हिसलब्लोअर' म्हणून नावारूपास आला होता. पण अद्वैतसाठी सर्वात मोठी पदवी ही त्याच्या बापाचा आशीर्वाद होती. मार्तंडरावांनी त्या दिवशी आपला शेवटचा श्वास घेतला, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्यांना माहीत होतं की, त्यांनी आपल्या मुलाला फक्त जीवन दिलं नाही, तर त्याला जगाशी लढण्याची ताकद दिली होती. अद्वैतने तो वाडा आता एका मोठ्या लायब्ररीत बदलला आहे. तिथे आजही तो तळघराचा दरवाजा उघडा असतो, जो सांगतो की, "कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा अंधारी कोठडी जास्त सुरक्षित असते, जर तिथे बापाच्या मायेचा पहारा असेल." लोक आजही त्या वाड्याकडे बघून मान झुकवतात. कारण त्या वाड्याच्या भिंतींनी एका बापाचा अथांग संयम आणि एका मुलाची महान तपश्चर्या पाहिली होती. "आई-वडिलांच्या कृतीचा अर्थ कधी कधी आपल्याला लगेच समजत नाही. आपल्याला वाटतं की ते आपल्यावर बंधनं घालत आहेत किंवा आपल्यावर अन्याय करत आहेत, पण त्यामागे सहसा आपल्याच सुरक्षिततेचा आणि हिताचा विचार असतो. बापाचं प्रेम हे नारळासारखं असतं, वरून कडक पण आतून अतिशय मऊ. जगाच्या नजरेत जे चुकीचं असतं, ते कधी कधी एका बापाच्या नजरेत आपल्या मुलाला वाचवण्याचा शेवटचा मार्ग असतो. आपल्या पालकांवर विश्वास ठेवा, कारण ते स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून तुमचं भविष्य सावरत असतात. खरी क्रांती ही गोंधळातून नाही, तर शांततेत केलेल्या कष्टांतून निर्माण होते." #kiran zende foundation #किरणझेंडे