किरण झेंडे विचार. ( MCA)
ShareChat
click to see wallet page
@2795149461
2795149461
किरण झेंडे विचार. ( MCA)
@2795149461
MCA
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #☝ मेरे विचार #किरणझेंडे
🌷शुभ सोमवार - सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r - ShareChat
#🌷शुभ सोमवार
🌷शुभ सोमवार - १. इस्त्री न केलेले कपडे घालणे कपडे कितीही चांगले असले तरी प्रेस न केल्यास ते नेहमी अस्ताव्यस्त दिसतात. २. बूट /चप्पल घाणेरडे ठेवणे लोक तुमच्या पायांकडे पाहून तुमच्या स्वच्छतेचा अंदाज लावतात. ३. दातांमध्ये पान गुटखा असणे बोलताना लगेच लक्षात येते आणि वाईट छाप पडते. अनट्रिम्ड केस / दाढी ग्रूमिंग न केल्यास लूक बेढब 4 आणि निष्काळजी वाटतो. ५. वारंवार हात तोंड किंवा नाकाला लाव समोरच्याला अस्वस्थ करते आणि संसर्ग पसरू शकतो. ६. जोरात जांभई देणे समोरच्या व्यक्तीवर आळशीपणाची छाप पडते. १. इस्त्री न केलेले कपडे घालणे कपडे कितीही चांगले असले तरी प्रेस न केल्यास ते नेहमी अस्ताव्यस्त दिसतात. २. बूट /चप्पल घाणेरडे ठेवणे लोक तुमच्या पायांकडे पाहून तुमच्या स्वच्छतेचा अंदाज लावतात. ३. दातांमध्ये पान गुटखा असणे बोलताना लगेच लक्षात येते आणि वाईट छाप पडते. अनट्रिम्ड केस / दाढी ग्रूमिंग न केल्यास लूक बेढब 4 आणि निष्काळजी वाटतो. ५. वारंवार हात तोंड किंवा नाकाला लाव समोरच्याला अस्वस्थ करते आणि संसर्ग पसरू शकतो. ६. जोरात जांभई देणे समोरच्या व्यक्तीवर आळशीपणाची छाप पडते. - ShareChat
#kiran zende foundation #☝ मेरे विचार #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #🌷शुभ सोमवार
kiran zende foundation - লায়ব্ী "रागात तुम्ही जे काही बोलता, त्यावरून तुमची परिपक्वता, संस्कारांची पातळी , तुमचा  कळते, तुमची तुमची आत्मसंयम सगळं उघडं पडतं. शांत माणूस कधीही कमजोर नसतो; तो परिस्थितीपेक्षा स्वतःवर जास्त नियंत्रण ठेवणारा असतो.. !!" 100 किरण झेंडे विचार লায়ব্ী "रागात तुम्ही जे काही बोलता, त्यावरून तुमची परिपक्वता, संस्कारांची पातळी , तुमचा  कळते, तुमची तुमची आत्मसंयम सगळं उघडं पडतं. शांत माणूस कधीही कमजोर नसतो; तो परिस्थितीपेक्षा स्वतःवर जास्त नियंत्रण ठेवणारा असतो.. !!" 100 किरण झेंडे विचार - ShareChat
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #☝ मेरे विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation
🌷शुभ सोमवार - वडील जिवंत असतानाच या गोष्टी नक्की करा १. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला २. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा ३. वेळ काढून त्यांच्यासोबत बसा ४. त्यांचा सल्ला ऐका (तो अनुभवातून आलेला असतो) ५. कधी तरी " धन्यवाद" आणि " अभिमान आहे" असं सांग ६. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या जिंकू  নব্ধা, নান তিব্ধা ७. त्यांच्याशी वाद ८. त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या ९. फोटो, आठवणी आणि क्षण जपा १०. त्यांना कधीच गृहित धरू नका किरण झेंडे विचारधारा वडील जिवंत असतानाच या गोष्टी नक्की करा १. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला २. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा ३. वेळ काढून त्यांच्यासोबत बसा ४. त्यांचा सल्ला ऐका (तो अनुभवातून आलेला असतो) ५. कधी तरी " धन्यवाद" आणि " अभिमान आहे" असं सांग ६. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या जिंकू  নব্ধা, নান তিব্ধা ७. त्यांच्याशी वाद ८. त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या ९. फोटो, आठवणी आणि क्षण जपा १०. त्यांना कधीच गृहित धरू नका किरण झेंडे विचारधारा - ShareChat
#kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #☝ मेरे विचार #🌷शुभ सोमवार
kiran zende foundation - "पैसा" सर्व काही नाही कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये एका केले, आता पुढील आयुष्य काम न करता ডমা जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला, तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला , त्या माणसाने यमदेवाकडे एक वर्ष वेळ मागितला, यमराजाने त्याचे काही ऐकले नाही , शेवटी त्य़ा माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली , आणि फक्त तीन दिवसाचे जीवन द्या, असे सांगितले तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही, मग त्याने खुप विनवण्या , प्रार्थना केल्या आणि एक दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले, तरीही यमराजाने त्याला नकार दिला, मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या, आणि मग मला न्या असे सांगितले, मग त्याने एका कागदावर लिहिले, "जो माझा संदेश वाचत आहे कुणी  सांगू इच्छितो की, जीवनभर फक्त संपत्ती त्याला मी गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका, आहे तो क्षण स्वतःसाठी जगून माझे पाच करोड रुपये घ्या, माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. किरण झेंडे विचारधारा गुरसाले सोलापूर "पैसा" सर्व काही नाही कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये एका केले, आता पुढील आयुष्य काम न करता ডমা जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला, तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला , त्या माणसाने यमदेवाकडे एक वर्ष वेळ मागितला, यमराजाने त्याचे काही ऐकले नाही , शेवटी त्य़ा माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली , आणि फक्त तीन दिवसाचे जीवन द्या, असे सांगितले तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही, मग त्याने खुप विनवण्या , प्रार्थना केल्या आणि एक दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले, तरीही यमराजाने त्याला नकार दिला, मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या, आणि मग मला न्या असे सांगितले, मग त्याने एका कागदावर लिहिले, "जो माझा संदेश वाचत आहे कुणी  सांगू इच्छितो की, जीवनभर फक्त संपत्ती त्याला मी गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका, आहे तो क्षण स्वतःसाठी जगून माझे पाच करोड रुपये घ्या, माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. किरण झेंडे विचारधारा गुरसाले सोलापूर - ShareChat
#☝ मेरे विचार #किरण झेंडे के विचार #किरणझेंडे #🌷शुभ सोमवार #kiran zende foundation
☝ मेरे विचार - चालणारे दोन पाय कीती विसंगत असतात..एक मागे असतो , तर एक पुढे असतो.. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो.. कारण त्यांना माहित असतं की क्षणात हे बदलणार आहे॰. याचंच तर नाव आयुष्य आहे..! किरण झेंडे विचारधारा चालणारे दोन पाय कीती विसंगत असतात..एक मागे असतो , तर एक पुढे असतो.. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो.. कारण त्यांना माहित असतं की क्षणात हे बदलणार आहे॰. याचंच तर नाव आयुष्य आहे..! किरण झेंडे विचारधारा - ShareChat
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #kiran zende foundation #किरणझेंडे #☝ मेरे विचार
🌷शुभ सोमवार - दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु 2, आयुष्याची होत नाही. दारू क्षणभर विसर पण उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड जात असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची आठवण येते तेव्हा मन दुसरीकडे वळवणं शिका, चालायला जा, एखादं काम हातात घ्या, कुणाशी तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला आठवत राहा. सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता तात्पुरती असते, परिणाम मात्र येते, पण ती कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. सोलापूर किरण झेंडे विचारधारा  गुरसाळे किरण महावीर झेंडे दारुची सवय मोडण्यासाठी सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक होणं गरजेचं असतं. ही सवय आहे, गरज नाही, हे मनापासून मान्य केल्याशिवाय बदल सुरु 2, आयुष्याची होत नाही. दारू क्षणभर विसर पण उत्तरं देत नाही, उलट प्रश्न वाढवत जाते हे शांतपणे समजून घ्यावं लागतं. एकदम सगळं सोडणं जड जात असेल तर हळूहळू कमी करण्याचा निर्धार करा, कारण बदल हा टप्याटप्यानेच टिकतो. दारुची आठवण येते तेव्हा मन दुसरीकडे वळवणं शिका, चालायला जा, एखादं काम हातात घ्या, कुणाशी तरी मनमोकळं बोला. स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला साथ द्या. जे लोक तुम्हाला दारुकडे त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा आणि जे ढकलतात तुम्हाला सावरतात त्यांच्याजवळ रहा. शरीरासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतोय असं स्वतःला आठवत राहा. सुरुवातीला त्रास होतो, अस्वस्थता तात्पुरती असते, परिणाम मात्र येते, पण ती कायमचे असतात. एक दिवस नाही , दोन दिवस नाही, पण सातत्य ठेवलं की आत्मविश्वास वाढतो. दारु सोडणं म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर स्वतःला परत मिळवणं आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो , एवढी ताकद तुमच्यात नक्की आहे. सोलापूर किरण झेंडे विचारधारा  गुरसाळे किरण महावीर झेंडे - ShareChat
#किरणझेंडे #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #☝ मेरे विचार #🌷शुभ सोमवार
किरणझेंडे - फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज आधी मिटवा ज्यांनी तुम्हाला एक चांगली व्यक्ती समजून त्यांची वेळ, काळ न पाहता तुम्हाला सर्वात आधी मदत केली होती. किरण झेंडे विचार फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज आधी मिटवा ज्यांनी तुम्हाला एक चांगली व्यक्ती समजून त्यांची वेळ, काळ न पाहता तुम्हाला सर्वात आधी मदत केली होती. किरण झेंडे विचार - ShareChat
#🌷शुभ सोमवार #किरण झेंडे के विचार #☝ मेरे विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरणझेंडे
🌷शुभ सोमवार - कोणताही धंदा पहिली पाच वर्षे रडवतो धंदा करणे म्हणजे काट्यावरून चालण्यासारखे आहे कारण पहिले पाच वर्षे तुम्हाला रक्ताचे पाणी करावे लागते. पहिल्या वर्षी तुमचा उत्साह असतो पण खिसा रिकामा होतो आणि घरच्यांचे टोमणे सुरू होतात. नोकरी करणारे मित्र गाड्या घेतात दुसऱ्या वर्षी तुमचे आणि फिरतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या निर्णयाची शंका वाटायला लागते आणि डिप्रेशन येते. तिसऱ्या वर्षी कर्जाचे हफ्ते आणि ग्राहकांची कटकट 43@ रात्रीची झोप उडते आणि वाटते की हे सगळे सोडून पुन्हा नोकरी करावी॰ चौथ्या वर्षी तुम्हाला बाजाराची अजूनही हातात नसतो फक्त नस सापडते पण नफा अनुभव गाठीशी असतो॰ जे लोक हा पाच वर्षाचा टिकून  नरक सहन करतात आणि राहतात त्यांनाच ত্রামুল্ট पाचव्या वर्षी यशाचे स्वर्ग बघायला मिळते. धीर धरा कारण साम्राज्य उभे राहायला वेळ लागतो आणि झटपट फक्त कोथिंबीर उगवते. पाच वर्षे कोळशासारखे जळावे लागते तेव्हाच हिरा होऊन चमकता येते... सोलापूर किरण झेंडे प्रतिष्ठान गुरसाळे, किरण महावीर झेंडे कोणताही धंदा पहिली पाच वर्षे रडवतो धंदा करणे म्हणजे काट्यावरून चालण्यासारखे आहे कारण पहिले पाच वर्षे तुम्हाला रक्ताचे पाणी करावे लागते. पहिल्या वर्षी तुमचा उत्साह असतो पण खिसा रिकामा होतो आणि घरच्यांचे टोमणे सुरू होतात. नोकरी करणारे मित्र गाड्या घेतात दुसऱ्या वर्षी तुमचे आणि फिरतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या निर्णयाची शंका वाटायला लागते आणि डिप्रेशन येते. तिसऱ्या वर्षी कर्जाचे हफ्ते आणि ग्राहकांची कटकट 43@ रात्रीची झोप उडते आणि वाटते की हे सगळे सोडून पुन्हा नोकरी करावी॰ चौथ्या वर्षी तुम्हाला बाजाराची अजूनही हातात नसतो फक्त नस सापडते पण नफा अनुभव गाठीशी असतो॰ जे लोक हा पाच वर्षाचा टिकून  नरक सहन करतात आणि राहतात त्यांनाच ত্রামুল্ট पाचव्या वर्षी यशाचे स्वर्ग बघायला मिळते. धीर धरा कारण साम्राज्य उभे राहायला वेळ लागतो आणि झटपट फक्त कोथिंबीर उगवते. पाच वर्षे कोळशासारखे जळावे लागते तेव्हाच हिरा होऊन चमकता येते... सोलापूर किरण झेंडे प्रतिष्ठान गुरसाळे, किरण महावीर झेंडे - ShareChat
#kiran zende foundation #☝ मेरे विचार #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #🌷शुभ सोमवार
kiran zende foundation - ShareChat