#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*मंगळवार दिनांक १२ मे २०२६*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश ❗१२ मे❗
‼जय हरि विठ्ठल‼
🌷प्रवचनाचा विषय🌷
🟥🟥कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी.🟥🟥
🔸️अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसविण्याकरिता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा धर्म आहे.🔸️
🔹️अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये, आणि देहाने परपीडा करू नये. दुसर्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे.🔹️
🏵लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये.🏵
🌀कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा नाश करणारा शत्रू नाही.🌀
💠स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही.💠
🪞आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी.🪞
♦️स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन, संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.♦️
💢अभिमानाचे विष जिथे येते, तिथे नामाची आठवण ठेवावी.💢
💮हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही; पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे, तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानाने विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले.💮
⭕अभिमान जरूरीपुरताच ठेवावा. 'मी रामाचा आहे' असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. 'नारायणाचे दर्शन व्हावे' असे नाही प्रल्हाद म्हणाला, 'नाम सोडणार नाही' असे म्हणाला.⭕
🛟लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच, आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते.🛟
🔸️कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत; त्यापासून आपलेच मन गढूळ होते.🔸️
❄'माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस,' असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे, तो तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही.❄
🎄#बोधवचन :वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली~ पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे.🎄
🌹#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🌹
🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🙏





![✍️भक्ती संदेश - ऋषि म्हणती हरी पातरनैसे विघ्न | क्वाताी कैंचें प्राण वांचतील ]१|| नाहीचिया कोणा | पहणती नारायणा मृत्यू आला |।धll कौणाची या शुद्धी कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली |l३|| वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई | झाली मुक्ताबाई स्वरूपाकार | ४|| एक प्रहरझाला प्रकाश त्रिभुवनीं | जेव्हा निरांजनी गुप्त झाली | ५ | गेलें निवारुनि आकाश अभुट | नामा म्हणें कोठें मुक्ताबाई ]l६ | ऋषि म्हणती हरी पातरनैसे विघ्न | क्वाताी कैंचें प्राण वांचतील ]१|| नाहीचिया कोणा | पहणती नारायणा मृत्यू आला |।धll कौणाची या शुद्धी कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली |l३|| वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई | झाली मुक्ताबाई स्वरूपाकार | ४|| एक प्रहरझाला प्रकाश त्रिभुवनीं | जेव्हा निरांजनी गुप्त झाली | ५ | गेलें निवारुनि आकाश अभुट | नामा म्हणें कोठें मुक्ताबाई ]l६ | - ShareChat ✍️भक्ती संदेश - ऋषि म्हणती हरी पातरनैसे विघ्न | क्वाताी कैंचें प्राण वांचतील ]१|| नाहीचिया कोणा | पहणती नारायणा मृत्यू आला |।धll कौणाची या शुद्धी कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली |l३|| वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई | झाली मुक्ताबाई स्वरूपाकार | ४|| एक प्रहरझाला प्रकाश त्रिभुवनीं | जेव्हा निरांजनी गुप्त झाली | ५ | गेलें निवारुनि आकाश अभुट | नामा म्हणें कोठें मुक्ताबाई ]l६ | ऋषि म्हणती हरी पातरनैसे विघ्न | क्वाताी कैंचें प्राण वांचतील ]१|| नाहीचिया कोणा | पहणती नारायणा मृत्यू आला |।धll कौणाची या शुद्धी कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली |l३|| वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई | झाली मुक्ताबाई स्वरूपाकार | ४|| एक प्रहरझाला प्रकाश त्रिभुवनीं | जेव्हा निरांजनी गुप्त झाली | ५ | गेलें निवारुनि आकाश अभुट | नामा म्हणें कोठें मुक्ताबाई ]l६ | - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_310827_2d2f7cb8_1778561309352_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=352_sc.jpg)
![🌺गणपती - मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया मोरया ??/0&/?0?& Ganapati Bappa Moraya] Mangalmurti Moraya 12/05/2026 मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया मोरया ??/0&/?0?& Ganapati Bappa Moraya] Mangalmurti Moraya 12/05/2026 - ShareChat 🌺गणपती - मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया मोरया ??/0&/?0?& Ganapati Bappa Moraya] Mangalmurti Moraya 12/05/2026 मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया मोरया ??/0&/?0?& Ganapati Bappa Moraya] Mangalmurti Moraya 12/05/2026 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_275928_2a4c7152_1778561273763_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=763_sc.jpg)






![✍️भक्ती संदेश - सनुष्यलाउपासना करताना ज्यागोष्टीची आठवण येते त्या विचारात सतत राहतो , त्याच गोष्टीचा प्रभावत्याच्या बोलण्यात वागण्यात आणि संपूर्ण जीवनात दिसू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की॰ "ज्याची जशी उपासना असेल, तो तसंच गा्ण भ्हणजेचत्याच्या अंतःकरणात जे भरलेल गाईल " 09) आहे तेच बाहेर प्रकढ होणार जयाची जैसी उपासना | तेंचि गार्वें चुकावेना | रागज्ञाना ताळज्ञाना | अभ्यासावें 0] सनुष्यलाउपासना करताना ज्यागोष्टीची आठवण येते त्या विचारात सतत राहतो , त्याच गोष्टीचा प्रभावत्याच्या बोलण्यात वागण्यात आणि संपूर्ण जीवनात दिसू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की॰ "ज्याची जशी उपासना असेल, तो तसंच गा्ण भ्हणजेचत्याच्या अंतःकरणात जे भरलेल गाईल " 09) आहे तेच बाहेर प्रकढ होणार जयाची जैसी उपासना | तेंचि गार्वें चुकावेना | रागज्ञाना ताळज्ञाना | अभ्यासावें 0] - ShareChat ✍️भक्ती संदेश - सनुष्यलाउपासना करताना ज्यागोष्टीची आठवण येते त्या विचारात सतत राहतो , त्याच गोष्टीचा प्रभावत्याच्या बोलण्यात वागण्यात आणि संपूर्ण जीवनात दिसू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की॰ "ज्याची जशी उपासना असेल, तो तसंच गा्ण भ्हणजेचत्याच्या अंतःकरणात जे भरलेल गाईल " 09) आहे तेच बाहेर प्रकढ होणार जयाची जैसी उपासना | तेंचि गार्वें चुकावेना | रागज्ञाना ताळज्ञाना | अभ्यासावें 0] सनुष्यलाउपासना करताना ज्यागोष्टीची आठवण येते त्या विचारात सतत राहतो , त्याच गोष्टीचा प्रभावत्याच्या बोलण्यात वागण्यात आणि संपूर्ण जीवनात दिसू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की॰ "ज्याची जशी उपासना असेल, तो तसंच गा्ण भ्हणजेचत्याच्या अंतःकरणात जे भरलेल गाईल " 09) आहे तेच बाहेर प्रकढ होणार जयाची जैसी उपासना | तेंचि गार्वें चुकावेना | रागज्ञाना ताळज्ञाना | अभ्यासावें 0] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_913637_7964430_1778468907663_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=663_sc.jpg)