#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 या निरागस फुलावर झालेला अन्याय मन हेलावून टाकणारा आहे…
लहानग्यांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने अधिक जागरूक होणे गरजेचे आहे।
बालपण हसण्यासाठी असते, भीतीसाठी नाही…
प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे।
अशा घटनांविरुद्ध जोरदार आवाज उठवणे हीच खरी मानवता आहे
जगातल्या प्रत्येक चिमुकल्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हसू शोभतं, वेदना नाही…
अशा निरागस जीवावर अन्याय होणं मनाला असह्य वेदना देतं।
मुलांचं बालपण जपणं हीच समाजाची खरी जबाबदारी आहे।
न्याय फक्त शब्दांत नाही, तर कृतीत दिसला पाहिजे। 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा. 😭😭🙏🙏