संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली
संत शिरोमणी गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन !समाजातील प्रत्येकांचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! #संत गाडगे महाराज जयंती💐
पेटविली रणांगने देह, झिजविला मातिसाठी.
मरणाच्या दारातही लढलो, आम्ही प्रत्येक जातीसाठी.
शिवशंभूची मरूनहि हे स्वराज्य, राखण्याची साद आहे. म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे, महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩 #छत्रपती शिवाजी महाराज जयंती🚩🚩
बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला ||
महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा #महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा
❝महान धनुर्धर वीर एकलव्य जयंती निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा..❞ #भगवान वीर एकलव्य जयंती💐
१४ फेब्रुवारी पुलवामा हल्ला #काळा_दिवस
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारत माता कि जय
वंदे मातरम
जय हिंद
#पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली🇮🇳🇮🇳
थोर स्वातंत्र्यसेनानी, कवयित्री, समाजसेविका सरोजिनी नायडू यांची आज जयंती. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महिला वर्गाचे नेतृत्व त्यांनी केले. सरोजिनी नायडू यांचे व्यक्तिमत्त्व हे आजच्या महिला शक्ती साठी सदैव प्रेरणादायी राहील.
सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...! #थोर स्वातंत्र्यसेनानी कवयित्री समाजसेविका सरोजिनी नायडू जयंती💐
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!
आपल्या दैवी सुरांनी संपूर्ण जग मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींचे योगदान भारतीय संस्कृतीच्या इतिहासात अजरामर आहे.
त्यांचा स्वर, त्यांची साधना आणि त्यांचा सांगीतिक वारसा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील..!! #स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुण्यतिथी💐
"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं" अशी गर्जना करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतीदिन
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. त्यांचा आज (4 फेब्रुवारी 1670) स्मृतीदिन आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेले वाक्य सर्वांच्याच परिचयाचे आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तानाजींचा काल (4 फेब्रुवारी 1670) स्मृतीदिन आहे. त्यांच्या जाण्याने छत्रपती शिवराय हळहळले होते आणि ‘गड आला पण सिंह’ गेला असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजींना राज्यांनी सिंहाची उपमा दिली होती. या गडाला सिंहगड नाव देण्यात आले
तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन #नरवीर तानाजी मालुसरे स्मृतीदिन 💐
कोट्यवधी मुलींची प्रेरणास्थान, पहिली भारतीय महिला अंतराळयात्री कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन , १फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्यास कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचे निधन झाले. कल्पना चावला यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏 #भारतीय अंतराळवीर कल्पना चावला पुण्यतिथी💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली..!
महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे.
#उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन💐













