जितेंद्र पाटील
ShareChat
click to see wallet page
@70746497
70746497
जितेंद्र पाटील
@70746497
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - मन थकलं की माणूस बदलत नाही ,तो फक्त लोकांपासून , अपेक्षांपासून आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्यायाक्मून दीर : होतो.कारण प्रत्येक Aசஎ घेण्याची , समजावण्यार्ची आणि टिकवून ठेवण्याची जबाबदारी Insta@Vedhshabdanche एकट्याने उच्लता उचर्लंता मन आतून कोसळलेलं असतं.मग तो शांत होतो , कारण शब्दांवर विश्वास उरत नाही ,आणि शांततेतच त्याला स्वतःला सावरायचं असतं. -वेध शब्दांचे मन थकलं की माणूस बदलत नाही ,तो फक्त लोकांपासून , अपेक्षांपासून आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्यायाक्मून दीर : होतो.कारण प्रत्येक Aசஎ घेण्याची , समजावण्यार्ची आणि टिकवून ठेवण्याची जबाबदारी Insta@Vedhshabdanche एकट्याने उच्लता उचर्लंता मन आतून कोसळलेलं असतं.मग तो शांत होतो , कारण शब्दांवर विश्वास उरत नाही ,आणि शांततेतच त्याला स्वतःला सावरायचं असतं. -वेध शब्दांचे - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - खूप विचार केल्यावर मला एक गोष्ट समजली नात जोडू शकतो , पण टिकवायचं की नाही ते 3TuT पुढल्या व्यक्तीवर असतं.... ! खूप विचार केल्यावर मला एक गोष्ट समजली नात जोडू शकतो , पण टिकवायचं की नाही ते 3TuT पुढल्या व्यक्तीवर असतं.... ! - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - वाईट दिवस নান্দুহন असतात , आयुष्यभर नाही! 341 वाईट दिवस येतात, काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो, सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं, का माझ्याबरोबरच असं होतं? मन चिडचिड करतं, राग येतो, आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो. पण हे दिवसही त्यांना थांबवता येत नाही, पण সানান त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं, कधी नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात, पण आयुष्य नाही! वाईट दिवस নান্দুহন असतात , आयुष्यभर नाही! 341 वाईट दिवस येतात, काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो, सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं, का माझ्याबरोबरच असं होतं? मन चिडचिड करतं, राग येतो, आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो. पण हे दिवसही त्यांना थांबवता येत नाही, पण সানান त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं, कधी नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात, पण आयुष्य नाही! - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - 66 लिए लोग अपने बुरे बर्ताव के आपसे कभी माफी नहीं मांगेंगे लेकिन उनके बुरे बर्ताव के बाद आप में आए बदलाव के लिए आपको दोष देते जरूर फिरेंगे | 66 लिए लोग अपने बुरे बर्ताव के आपसे कभी माफी नहीं मांगेंगे लेकिन उनके बुरे बर्ताव के बाद आप में आए बदलाव के लिए आपको दोष देते जरूर फिरेंगे | - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग नातं तुटत नाही लगेच..माफ करता येतं कधी कधी , पण विसरता मात्र येत नाही Insta@vedhshabdanche সাণি মঠঁ মাণম মমীহ असतो ,पण मनातून कायमचा दूर गेलेला असतो. -वेध शब्दांचे माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग नातं तुटत नाही लगेच..माफ करता येतं कधी कधी , पण विसरता मात्र येत नाही Insta@vedhshabdanche সাণি মঠঁ মাণম মমীহ असतो ,पण मनातून कायमचा दूर गेलेला असतो. -वेध शब्दांचे - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - कधी कधी समोरच्याचं खरं रूप दिसल्यावर वाद घालण्यापेक्षा शांत' राहून बाजूला होणं जास्त चांगलं असतं..!! कधी कधी समोरच्याचं खरं रूप दिसल्यावर वाद घालण्यापेक्षा शांत' राहून बाजूला होणं जास्त चांगलं असतं..!! - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - धन्यवाद त्या लोकांचे , ज्यांनी आम्हाला हे शिकवलं की काम संपल्यावर नाती कशी तोडायची असतात. धन्यवाद त्या लोकांचे , ज्यांनी आम्हाला हे शिकवलं की काम संपल्यावर नाती कशी तोडायची असतात. - ShareChat
#### #🚩शिवजयंती स्टेट्स🤘 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩शिवजयंती स्टेट्स🤘 - क्षत्रियकुलाचतंस . सिंहासनाधिश्वर . महाराजाधिराज . राजाशिवछत्रपती रचू F:f Ne शरी छaवती शिवडी oe2sl sam निमित्त महाराजांना त्रिवार ಹlulul dut.! Jitendra Patil  क्षत्रियकुलाचतंस . सिंहासनाधिश्वर . महाराजाधिराज . राजाशिवछत्रपती रचू F:f Ne शरी छaवती शिवडी oe2sl sam निमित्त महाराजांना त्रिवार ಹlulul dut.! Jitendra Patil - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी विधीचा देह निश्र्चल झाला आहे, ज्याचा त्याला I माणुसकीची खरी कसोटी ही कणभरही उपयोग उरत नाही॰ आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दुःखात आपण खंबीरपणे उभे राहीलो यावर होणारी ठरते. मृत्यूचा निरोप कानावर अस्वस्थ पडताच पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत असतो तेव्हा मात्र का थबकतात हा प्रश्न अस्वस्थ करणारा 3{78. खर तर देह शांत झाल्यानंतर धाऊन जाण्याची घाई ही केवळ औपचारिकता असते, कारण अग्निडाग अटळच असतो तुम्ही असलात किंवा नसलात तरी, पण तरीही हीच धावपळ प्रतिष्ठेचं लेबल आजच्या दिखाव्याच्या IJRI बनलेले आहे॰ क्षणभंगुर वैभवाच्या मिरवणुकीत "मी मोठा कि तू मोठा" या स्पर्धेत माणूस माणसाला विसरतोय. खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी विधीचा देह निश्र्चल झाला आहे, ज्याचा त्याला I माणुसकीची खरी कसोटी ही कणभरही उपयोग उरत नाही॰ आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दुःखात आपण खंबीरपणे उभे राहीलो यावर होणारी ठरते. मृत्यूचा निरोप कानावर अस्वस्थ पडताच पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत असतो तेव्हा मात्र का थबकतात हा प्रश्न अस्वस्थ करणारा 3{78. खर तर देह शांत झाल्यानंतर धाऊन जाण्याची घाई ही केवळ औपचारिकता असते, कारण अग्निडाग अटळच असतो तुम्ही असलात किंवा नसलात तरी, पण तरीही हीच धावपळ प्रतिष्ठेचं लेबल आजच्या दिखाव्याच्या IJRI बनलेले आहे॰ क्षणभंगुर वैभवाच्या मिरवणुकीत "मी मोठा कि तू मोठा" या स्पर्धेत माणूस माणसाला विसरतोय. - ShareChat