जितेंद्र पाटील
ShareChat
click to see wallet page
@70746497
70746497
जितेंद्र पाटील
@70746497
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी विधीचा देह निश्र्चल झाला आहे, ज्याचा त्याला I माणुसकीची खरी कसोटी ही कणभरही उपयोग उरत नाही॰ आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दुःखात आपण खंबीरपणे उभे राहीलो यावर होणारी ठरते. मृत्यूचा निरोप कानावर अस्वस्थ पडताच पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत असतो तेव्हा मात्र का थबकतात हा प्रश्न अस्वस्थ करणारा 3{78. खर तर देह शांत झाल्यानंतर धाऊन जाण्याची घाई ही केवळ औपचारिकता असते, कारण अग्निडाग अटळच असतो तुम्ही असलात किंवा नसलात तरी, पण तरीही हीच धावपळ प्रतिष्ठेचं लेबल आजच्या दिखाव्याच्या IJRI बनलेले आहे॰ क्षणभंगुर वैभवाच्या मिरवणुकीत "मी मोठा कि तू मोठा" या स्पर्धेत माणूस माणसाला विसरतोय. खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी विधीचा देह निश्र्चल झाला आहे, ज्याचा त्याला I माणुसकीची खरी कसोटी ही कणभरही उपयोग उरत नाही॰ आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दुःखात आपण खंबीरपणे उभे राहीलो यावर होणारी ठरते. मृत्यूचा निरोप कानावर अस्वस्थ पडताच पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत असतो तेव्हा मात्र का थबकतात हा प्रश्न अस्वस्थ करणारा 3{78. खर तर देह शांत झाल्यानंतर धाऊन जाण्याची घाई ही केवळ औपचारिकता असते, कारण अग्निडाग अटळच असतो तुम्ही असलात किंवा नसलात तरी, पण तरीही हीच धावपळ प्रतिष्ठेचं लेबल आजच्या दिखाव्याच्या IJRI बनलेले आहे॰ क्षणभंगुर वैभवाच्या मिरवणुकीत "मी मोठा कि तू मोठा" या स्पर्धेत माणूस माणसाला विसरतोय. - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच माणसाच्या बदलतं. माणूस तसाच दिसतो , पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं , वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच  विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही॰ तेव्हा नातं संपत नाही, पण त्य़ा नात्याचं विश्वास 7 तुटतो  महत्त्व कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. ! भेग पडली की माणूस परत एकदा का मनात पहिल्यासारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं. ! ! 41<3313 ,100 नlण विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच माणसाच्या बदलतं. माणूस तसाच दिसतो , पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं , वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच  विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही॰ तेव्हा नातं संपत नाही, पण त्य़ा नात्याचं विश्वास 7 तुटतो  महत्त्व कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. ! भेग पडली की माणूस परत एकदा का मनात पहिल्यासारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं. ! ! 41<3313 ,100 नlण - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - माना किसी से ज्यादा नाराज़ नहीं चाहिए रहना लेकिन जब सामने वाले को हमारी जरूरत ही नहीं है तो जबरदस्ती के रिश्ते रखने से तो कोई मतलब नहीं......!! माना किसी से ज्यादा नाराज़ नहीं चाहिए रहना लेकिन जब सामने वाले को हमारी जरूरत ही नहीं है तो जबरदस्ती के रिश्ते रखने से तो कोई मतलब नहीं......!! - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - सावरलं की जगलं |l [ ठेच लागली म्हणून रडत बसण्यात काय अर्थ? उठून पुन्हा उभे राहण्यातच आयुष्याचा खरा स्वार्थ. वादळं तर येतीलचः घराची दारे ठोठावून जातील पण जो सावरतो स्वतःला त्याचेच दिवे तेवत राहतील. ज्याला दुःखाच्या पुरात स्वतःचा हात धरता आला. त्यालाच या जगात खऱ्या अर्थाने जगता आलं. कधी स्वप्न भंगतील कधी माणसं दुरावतील कधी साचलेले अश्रू गालावर उतरू पाहतील पण ज्याला पापणीतल्या थेंबाला सावरता आलं॰ त्यालाच संकटाच्या काळोखातही हसता आलं. मनातील शावना सावरलं की जगलं |l [ ठेच लागली म्हणून रडत बसण्यात काय अर्थ? उठून पुन्हा उभे राहण्यातच आयुष्याचा खरा स्वार्थ. वादळं तर येतीलचः घराची दारे ठोठावून जातील पण जो सावरतो स्वतःला त्याचेच दिवे तेवत राहतील. ज्याला दुःखाच्या पुरात स्वतःचा हात धरता आला. त्यालाच या जगात खऱ्या अर्थाने जगता आलं. कधी स्वप्न भंगतील कधी माणसं दुरावतील कधी साचलेले अश्रू गालावर उतरू पाहतील पण ज्याला पापणीतल्या थेंबाला सावरता आलं॰ त्यालाच संकटाच्या काळोखातही हसता आलं. मनातील शावना - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - एक सवेरा था  6#, जब हंस कर उठते और अब कई बार बिना मुस्कुराए ही शाम होे जाती है कितने दूर निकल गए, रिस्तों को निभाते निभाते खुद को खो दिया हमने अपनों को पाते पाते। सुप्रभात। एक सवेरा था  6#, जब हंस कर उठते और अब कई बार बिना मुस्कुराए ही शाम होे जाती है कितने दूर निकल गए, रिस्तों को निभाते निभाते खुद को खो दिया हमने अपनों को पाते पाते। सुप्रभात। - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - बाप Facebook Marathi Story Dairy 12 Instagram तो आजारी असतो , तरी कामावर जातो. कारण घराला सुट्टी नसते. तो दुःखी असतो , तरी हसतो. कारण मुलांनी घाबरू नये.  कुणी विचारत नाही, " कसं त्याला आहेस? " तरी तो रोज सगळ्यांची चौकशी কনৌ त्याच्या स्वप्नांना वय असतं, पण मुलांच्या स्वप्नांना पंख देतो. तो एकटाच झिजत जातो , आणि म्हणूनच... बाप ओळखता येत नसतो. बाप Facebook Marathi Story Dairy 12 Instagram तो आजारी असतो , तरी कामावर जातो. कारण घराला सुट्टी नसते. तो दुःखी असतो , तरी हसतो. कारण मुलांनी घाबरू नये.  कुणी विचारत नाही, " कसं त्याला आहेस? " तरी तो रोज सगळ्यांची चौकशी কনৌ त्याच्या स्वप्नांना वय असतं, पण मुलांच्या स्वप्नांना पंख देतो. तो एकटाच झिजत जातो , आणि म्हणूनच... बाप ओळखता येत नसतो. - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज प्रगटदिनी कोटी कोटी प्रणाम अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज प्रगटदिनी कोटी कोटी प्रणाम - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - आयुष्यभर इतरांना जपत स्वतःला कायम मागे ठेवणारा माणूस बहुतेकदा आयुष्यभर मागेच राहतो. ज्या नात्यांसाठी तो आपला अमूल्य वेळ  आपली ऊर्जा आणि कधी कधी स्वतःचं अस्तित्वही देतो. तीच माणसं वेळ आली को त्याला Insta@Vedhshabdanche எ एकटं पाडून पुढे जातातःमग मागे उरतो तो रिकामा घरट्यासारखा शांत माणूस ज्याने सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचं कधीच शिकलेलं नसतं. आयुष्यभर इतरांना जपत स्वतःला कायम मागे ठेवणारा माणूस बहुतेकदा आयुष्यभर मागेच राहतो. ज्या नात्यांसाठी तो आपला अमूल्य वेळ  आपली ऊर्जा आणि कधी कधी स्वतःचं अस्तित्वही देतो. तीच माणसं वेळ आली को त्याला Insta@Vedhshabdanche எ एकटं पाडून पुढे जातातःमग मागे उरतो तो रिकामा घरट्यासारखा शांत माणूस ज्याने सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचं कधीच शिकलेलं नसतं. - ShareChat
##### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - श्री कृष्ण कहते हैं : कदर सिर्फ तुम्हारी अगर तुम्हारी  जरूरत पड़ने पर होती है, तो ऐसे लोगों से दूर हो जाओ क्योंकि तुम इंसान हो, मौका नहीं। श्री कृष्ण कहते हैं : कदर सिर्फ तुम्हारी अगर तुम्हारी  जरूरत पड़ने पर होती है, तो ऐसे लोगों से दूर हो जाओ क्योंकि तुम इंसान हो, मौका नहीं। - ShareChat
#### #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास
👍लाईफ कोट्स - diary Story 12 Instagram facchooK आई गेल्यावर कळलं, म्हणजे भिती नसतात. { गेल्यावर, माया सगळं रिकामं वाटतं. दुःख सांगायला लोक आहेत, dia . Story 1 1Iuk I"IF/ILIIIII पण समजून घ्यायला आईच होती. देवाकडे मागणं थांबलं, कारण माझी प्रार्थनाच गेली. आज मजबूत दिसतो सगळ्यांना , पण आतून रोज कोसळतो. diary Story 12 Instagram facchooK आई गेल्यावर कळलं, म्हणजे भिती नसतात. { गेल्यावर, माया सगळं रिकामं वाटतं. दुःख सांगायला लोक आहेत, dia . Story 1 1Iuk I"IF/ILIIIII पण समजून घ्यायला आईच होती. देवाकडे मागणं थांबलं, कारण माझी प्रार्थनाच गेली. आज मजबूत दिसतो सगळ्यांना , पण आतून रोज कोसळतो. - ShareChat