Dipali
ShareChat
click to see wallet page
@84421722
84421722
Dipali
@84421722
I am married
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love
😎आपला स्टेट्स - खरं प्रेम अंतराने तुटत नाही. जर मनाचं नातं एखाद्याच्या आत्म्याशी जोडलेलं असेल, तर त्या व्यक्तीने आपलं मन दुखावलं तरी त्याच्यावरचं प्रेम कमी होत नाही. कारण ते प्रेम केवळ भावनेवर नाही , आत्मिक जिव्हाळ्यावर आधारलेलं असतं. हो. मनःशांतीसाठी व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवू शकतो , आपण त्या स्वतःला सावरू शकतो.. खोलवर पण मनाच्या आत त्याच्यासाठी असलेली आपुलकी कधीच संपत नाही. खरं प्रेम अंतराने तुटत नाही, ते फक्त शांत होतं .. पण कायम जिवंत राहतं. खरं प्रेम अंतराने तुटत नाही. जर मनाचं नातं एखाद्याच्या आत्म्याशी जोडलेलं असेल, तर त्या व्यक्तीने आपलं मन दुखावलं तरी त्याच्यावरचं प्रेम कमी होत नाही. कारण ते प्रेम केवळ भावनेवर नाही , आत्मिक जिव्हाळ्यावर आधारलेलं असतं. हो. मनःशांतीसाठी व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवू शकतो , आपण त्या स्वतःला सावरू शकतो.. खोलवर पण मनाच्या आत त्याच्यासाठी असलेली आपुलकी कधीच संपत नाही. खरं प्रेम अंतराने तुटत नाही, ते फक्त शांत होतं .. पण कायम जिवंत राहतं. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #👧Girls status #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल. पण जग आपल्या आधीही होतं , आपल्या नंतरही राहणारच आहे. आपण फक्त काही काळासाठी काही गोष्टी आलेले प्रवासी आहोत. इथे वापरायला मिळतात , जपायला मिळतात. मालकी कुणाचीच नसते. हे समजलं की हाव कमी होते, अहंकार गळतो , आणि मन थोडं हलकं होतं. असं समजून जगणं म्हणजे खरं शहाणपण. माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल. पण जग आपल्या आधीही होतं , आपल्या नंतरही राहणारच आहे. आपण फक्त काही काळासाठी काही गोष्टी आलेले प्रवासी आहोत. इथे वापरायला मिळतात , जपायला मिळतात. मालकी कुणाचीच नसते. हे समजलं की हाव कमी होते, अहंकार गळतो , आणि मन थोडं हलकं होतं. असं समजून जगणं म्हणजे खरं शहाणपण. - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status
🙏श्री स्वामी समर्थ📿 - फक्त गुरुवार नाही, प्रत्येक दिवस तुमच्यामुळे आहे स्वामी.. श्वासात माझ्या तुमचं नाव आहे, पावलोपावली तुमचंच साथ आहे। सुख असो वा दुःखाची रात्र काळी, माझ्या प्रत्येक क्षणात तुमचीच कृपा आहे स्वामी। दिवस उजाडतो तुमच्या आशीर्वादाने, रात्र शांत होते तुमच्या नावाने। म्हणून फक्त गुरुवार नाही हो स्वामी, तुमच्यामुळे आहे. माझं अख्खं आयुष्यच जय जय स्वामी समर्थ फक्त गुरुवार नाही, प्रत्येक दिवस तुमच्यामुळे आहे स्वामी.. श्वासात माझ्या तुमचं नाव आहे, पावलोपावली तुमचंच साथ आहे। सुख असो वा दुःखाची रात्र काळी, माझ्या प्रत्येक क्षणात तुमचीच कृपा आहे स्वामी। दिवस उजाडतो तुमच्या आशीर्वादाने, रात्र शांत होते तुमच्या नावाने। म्हणून फक्त गुरुवार नाही हो स्वामी, तुमच्यामुळे आहे. माझं अख्खं आयुष्यच जय जय स्वामी समर्थ - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
🙏श्री स्वामी समर्थ📿 - प्तू एकटी नाहीस स्वामी तुड्या पाठीशी आहेत श्रद्धा ठेव बाकी मीपाहतो  ' भिऊनकोसधीतुझ्यापाठीशी आहे प्तू एकटी नाहीस स्वामी तुड्या पाठीशी आहेत श्रद्धा ठेव बाकी मीपाहतो  ' भिऊनकोसधीतुझ्यापाठीशी आहे - ShareChat
#🧚‍♀️माझी आई #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🧚‍♀️माझी आई - मनातर्लं ओळखणारी डोळ्यातर्लवाचणारी सुख असो वा दुःख सर्वकाळ प्रेम करणारी ती फक्त आई असते.॰ मनातर्लं ओळखणारी डोळ्यातर्लवाचणारी सुख असो वा दुःख सर्वकाळ प्रेम करणारी ती फक्त आई असते.॰ - ShareChat
#😎आपला स्टेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - कन्यादानाचे महत्त्व मुलांची राजा दशरथ आपल्या चार बारात घेऊन राजा जनकांच्या दरवाज्यावर पोहोचले. जनकांनी आदराने स्वागत केले. तेवढ्यात दशरथ पुढे जाऊन जनकांच्या चरणी वाकले . जनक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले , " महाराज , आपण वरपक्ष आहात... हे उलट कसं?" त्यावर दशरथ म्हणाले , " महाराज , आपण दाता आहात. कन्यादान करत आहात. मी तर याचक आहेः आपल्या दारातून कन्या घेण्यासाठी आलो आहे. आता आपणच दाता मोठा की याचक?". हे सांगा   ऐकून जनकांच्या डोळ्यांत अश्रू आले.. भाग्यवान ते घर जिथे ளி जन्माला येतात. प्रत्येक भाग्यात वडील मुलीच्या असतात , पण प्रत्येक वडिलांच्या भाग्यात असतेच असं नाही. ளரி कन्यादानाचे महत्त्व मुलांची राजा दशरथ आपल्या चार बारात घेऊन राजा जनकांच्या दरवाज्यावर पोहोचले. जनकांनी आदराने स्वागत केले. तेवढ्यात दशरथ पुढे जाऊन जनकांच्या चरणी वाकले . जनक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले , " महाराज , आपण वरपक्ष आहात... हे उलट कसं?" त्यावर दशरथ म्हणाले , " महाराज , आपण दाता आहात. कन्यादान करत आहात. मी तर याचक आहेः आपल्या दारातून कन्या घेण्यासाठी आलो आहे. आता आपणच दाता मोठा की याचक?". हे सांगा   ऐकून जनकांच्या डोळ्यांत अश्रू आले.. भाग्यवान ते घर जिथे ளி जन्माला येतात. प्रत्येक भाग्यात वडील मुलीच्या असतात , पण प्रत्येक वडिलांच्या भाग्यात असतेच असं नाही. ளரி - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
☀️गुड मॉर्निंग☀️ - पाणी खूप उकळतं असेल तर पोळतं , 7 आणि खूप गार असेल तर बोचतं. दोन्हींचा समतोल साधला , की तेच पाणी आल्हाददायक होतं. आयुष्यात सुख दुःखाचं असं संतुलन जमल.. की जगणं सोपं होतं. शुभ सकाळ पाणी खूप उकळतं असेल तर पोळतं , 7 आणि खूप गार असेल तर बोचतं. दोन्हींचा समतोल साधला , की तेच पाणी आल्हाददायक होतं. आयुष्यात सुख दुःखाचं असं संतुलन जमल.. की जगणं सोपं होतं. शुभ सकाळ - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
☀️गुड मॉर्निंग☀️ - जगाचा नियम सोपा आहेः वाकाल तर वाकवतील. चांगल्या माणसाला కెల बावळट समजलं जातं. त्यामुळे स्वभावात थोडा काट्यांसारखा ताठपणा आणा. गुलाबाला लोक तोडतात , पण निवडुंगाला हात लावायची कोणाची हिंमत होत नाही. शुभसकाळ जगाचा नियम सोपा आहेः वाकाल तर वाकवतील. चांगल्या माणसाला కెల बावळट समजलं जातं. त्यामुळे स्वभावात थोडा काट्यांसारखा ताठपणा आणा. गुलाबाला लोक तोडतात , पण निवडुंगाला हात लावायची कोणाची हिंमत होत नाही. शुभसकाळ - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
☀️गुड मॉर्निंग☀️ - भंगळसूत्रात सोन्याचे मणी भौजके असतात , आणि काळे मणी जास्त असतात. आयुष्याचं गणितही तसंच आहे. सुखाचे क्षण थोडे असले , নী 0 ते जबाबदारीच्या काळया भर्ण्यामुळेच खुलून दिसतात! दोन्हीचा स्वीकार करा, तेव्हाच होते॰ आयुष्याची माळ पूर्ण থুণ্ যকাল্! भंगळसूत्रात सोन्याचे मणी भौजके असतात , आणि काळे मणी जास्त असतात. आयुष्याचं गणितही तसंच आहे. सुखाचे क्षण थोडे असले , নী 0 ते जबाबदारीच्या काळया भर्ण्यामुळेच खुलून दिसतात! दोन्हीचा स्वीकार करा, तेव्हाच होते॰ आयुष्याची माळ पूर्ण থুণ্ যকাল্! - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
☀️गुड मॉर्निंग☀️ - संघर्ष का महत्त्वाचा आहे? कोषातून एकदा एका माणसाने फुलपाखराला बाहेर पडताना होणारा त्रास पाहिला आणि दया येऊन त्याने फुलपाखराला कोषातून बाहेर काढले. फुलपाखरू सहज बाहेर आले, पण कोष्यात्वन ते कधीच उडू शकले नाही॰ कारण? बाहेर पडताना होणाऱ्या संघर्षामुळेच पंख मजबूत होणार होते. त्याने मदत करून त्याचा संघर्ष संपवला , पण त्याची उडण्याची ताकदही संपवली. तात्पर्यः आयुष्यातील संकटे आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी येतात. शुभ सकाळ संघर्ष का महत्त्वाचा आहे? कोषातून एकदा एका माणसाने फुलपाखराला बाहेर पडताना होणारा त्रास पाहिला आणि दया येऊन त्याने फुलपाखराला कोषातून बाहेर काढले. फुलपाखरू सहज बाहेर आले, पण कोष्यात्वन ते कधीच उडू शकले नाही॰ कारण? बाहेर पडताना होणाऱ्या संघर्षामुळेच पंख मजबूत होणार होते. त्याने मदत करून त्याचा संघर्ष संपवला , पण त्याची उडण्याची ताकदही संपवली. तात्पर्यः आयुष्यातील संकटे आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी येतात. शुभ सकाळ - ShareChat