Amar kokate Patil
ShareChat
click to see wallet page
@amarkokatepatil
amarkokatepatil
Amar kokate Patil
@amarkokatepatil
||રાખા શ્રી શિવછત્રપતી||🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१६५९ श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकराची अफझलखानाच्या कैदेतून सुटका केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१६७५ मराठ्यांनी "कारवार" जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१६८२ "संभाजीराजांना" महाराणी येसुबाई पोटी 'गांगवली' उत्तर कोकण रायगड माणगाव येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. "शिवाजीराजे" नाव ठेवले व नंतर "शाहू" प्रचलित झाले. मुद्रा:- श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव।। ।।मुद्रा शिवराजस्य राजते ।। ✍️ छत्रपती संभाजीराजांच्या १६८९ साली झालेल्या मृत्यूनंतर शाहूराजे आणि त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत सापडल्या. शाहूराजांची पुढे तब्बल १८ वर्षे कैदेत राहून १७०७ साली औंरंगजेबाच्या मृत्यूनंतरच सुटका झाली. ज्या व्यक्तीच बालपण जितक्या खडतर आणि जास्त जबाबदारीतून जात ती व्यक्ती मोठेपणी तितकीच कर्तुत्ववान होते. शिवरायंचे बालपण जहागीरदार पुत्र म्हणून गेले, लहानपणी अनेक कठीण प्रसंग त्यांनी पहिले. संभाजी राजांचे बालपण राजपुत्र म्हणून गेले, आग्रा भेटी सारखे प्रसंग त्यांनी स्वतः लहानपणी अनुभवले. आपले आजोबा आणि वडील यांच्याहून खडतर बालपण शाहूंच्या वाट्याला आले. संपूर्ण बालपण कैदेत गेलेला आणि नंतर साम्राज्याकर्ता झालेला हा एकमेव राजपुत्र आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१६८२ म्हैसुरच्या "चिक्कदेवराय" कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१६८४ शहजादा रामघाटाने वर येऊ लागला तेव्हा 'मरीचा रोग' उत्पन्न होऊन त्याच्या सैन्यातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले. आपल्या पुत्राची बातमी ऐकून बादशहाने त्यास नवीन सरंजाम पाठवला व आजच्या दिवशी होते नव्हते सर्व गमावून शहजादा 'अहमदनगर' येथे आपल्या पित्याजवळ पोहचला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_मे_१७२४ नालछा येथे बाजीरावांची आणि निजामाची यशस्वी भेट. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 insta @listory_Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष 20 ಗ 2603 छत्रपती संभाजीराजांना , महाराणी येसुबाई यांचे पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे " शिवाजीराजे " नाव ठेवले म्हणून प्रचलित झाले. "शाहू व नंतर Il 1 insta @listory_Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष 20 ಗ 2603 छत्रपती संभाजीराजांना , महाराणी येसुबाई यांचे पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे " शिवाजीराजे " नाव ठेवले म्हणून प्रचलित झाले. "शाहू व नंतर Il - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_मे_१६५६ शिवराय उत्तर कोकणातील मोहिमेसाठी रवाना. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१७_मे_१६६६ या दिवशी औरंगजेबाने आग्रा कैदेत असताना शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजात खानाच्या नावे फर्मान करण्याचा हुकुम सोडला. काबूल मोहिमेची कुणकुण शिवरायांना लागलेली. काबूलवर घेऊन जाऊन शिवरायांना मारण्याचा डाव हे माहीत होते त्यामुळे शिवरायांनी दरबारच्या वजिरामार्फत बोलणी करून ही बातमी औरंग्याच्या कानावर जाईल असे केले त्यामुळे संतापलेल्या औरंग्याने वजीराची चांगलीच कानउघडणी केली आणि रामसिंहमार्फत बोलणी करून काबूल मोहिमेचा इरादा बदलला. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले त्यांचा मुद्दा एकच या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, ' होय. हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला, हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते, पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने सादर करावा. मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. अर्जात असे म्हटले होते की, ' आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता पण आम्ही राजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे व हा राजपुतांचा शब्द आहे , आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्याने शिवाजीराजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ' रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_मे_१७८२ सालबाईचा तह. हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १७ मे १६६६ insta_id @Hfstory_Maharashta आग्र्यात असताना शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने फर्मान सोडले आणि हा तिढा रामसिंह आणि शिवरायांनी मोठ्या सोडवला. हुशारीने आजचे ऐतिहासिक दिनविशेष १७ मे १६६६ insta_id @Hfstory_Maharashta आग्र्यात असताना शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी औरंगजेबाने फर्मान सोडले आणि हा तिढा रामसिंह आणि शिवरायांनी मोठ्या सोडवला. हुशारीने - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_मे_१६४१ सईबाई आणि शिवाजीराजे यांचा विवाह १६ मे १६४१ रोजी झाला, त्यावेळी शिवाजीराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_मे_१६४९ विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली. शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_मे_१६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली तो मुरारबाजींना म्हणाला, "अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !" पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले. आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१६_मे_१७३९ चिमाजी अप्पांनी १७३९ च्या फेब्रुवारीला "वसईत" तळ ठोकला व खर्या अर्थाने लढाईला सुरवात. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - story  Manarashtra insta आजचे ऐतिदासिक दिनविशेष २६ पे २६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले. story  Manarashtra insta आजचे ऐतिदासिक दिनविशेष २६ पे २६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_मे_१६५७ शिवपुत्र शंभूराजे यांचा सईबाई राणीसरकार यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर जन्म🚩 छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. सह्याद्रीच्या खुशीत, आणि महाराष्ट्राच्या मुशीत... असा योद्धा जन्माला आला ज्याचा जन्म फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच झाला होता...🚩 युधशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विद्याशस्त्र... अशा सर्व कलागुनांवर प्रभुत्व असणारा माझा राजा...🚩 १ नाही २ नाही तब्बल १६ भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या माझ्या राजाने, अनेक प्रकारच्या अडचणीच्या कठीण काळाला सामोरे जाऊन शिवस्वराज्याच रक्षण केलं... राजे खरचं तुम्हाला समोरासमोर बघण्याची आणि तुमचा मावळा म्हणून मान मिळवण्याची संधी नाही भेटली आम्हाला पण तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात आणि तुमच्या पदस्पर्शाने धन्य झालेल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे...🚩 इतिहासात डोकावून बघताना धर्मासाठी ज्या योध्याने मरणाला सुद्धा तब्बल ४० दिवस खेळवल, आणि शेवटी मरण पत्कारल पण धर्माशी गद्दरी केली नाही, असा होता माझा शंभूराजा...🚩 अरे छाती ठोकून सांगावस वाटत की इतिहासात अस पहिल्यांदा घडल, की माझ्या राजाला मारल्यानंतर दुष्मण सुद्धा ढसाढसा रडला होता असा होता माझा छावा...👑 आजपर्यंतच्या इतिहासात असा एकमेव राजा होऊन गेला ज्याची शरीरयष्टी बघून अखंड भारतवासी यांचे भाऊ स्परून पावतात... अशा माझ्या शिवशंभू, धर्मवीर, संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त सर्वांना शिवशुभेच्छा..🚩👑 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १४ मे १६५७ शिवछत्रपती पुत्र शंभूराजे यांचा सईबाई राणीसरकार यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर जन्म शिवशंभू, स्वराज्यरक्षक, युवराज संभाजीराजे शिवाजीराजे भोसले जयंती निमित्त शिवशुभेच्छा | insta id @History Mahaiashta आजचे ऐतिहासिक दिनविशेष १४ मे १६५७ शिवछत्रपती पुत्र शंभूराजे यांचा सईबाई राणीसरकार यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर जन्म शिवशंभू, स्वराज्यरक्षक, युवराज संभाजीराजे शिवाजीराजे भोसले जयंती निमित्त शिवशुभेच्छा | insta id @History Mahaiashta - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_मे_१६६६ #शिवशाहीतील_एक_कलाटणी_देणारे_प्रकरण☝ #शिवाजी_महाराजांची_आग्रा_भेट☝ शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत. पुरंदरच्या तहानुसार महाराजांना औरंगजेबाची आग्रा येथे जाऊन भेट घ्यावयाची होती. औरंगजेबाची भेट घेणे म्हणजे साक्षात मृत्युच्या दाढेत जाण्यासारखे होते ते देखील नर्मदे पलीकडे स्वराज्यापासून कित्येक मैल दूर पर मुलखात. तिथे आपले असे कोणीच नाही. आप्त स्वकीयांपेक्षा शत्रुंचाच भरणा जास्त. पावलो पावली घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यात महाराजांना सोबत फौजफाटा नेण्याची अनुमती नाही. सोबत जातील तर ९ वर्षाचे संभाजी राजे आणी ठराविक मंडळी. महाराजांसाठी हा प्रवास जीवावर बेतणाराच होता. नियतीने दिलेले हे आव्हान देखील महाराजांनी समर्थपणे पेलले. छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा औरंग्या भेटीस आग्ऱ्यास गेले होते त्यावेळी औरंग्या हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, धाडसाने, शौर्याने, गनिमी काव्याने आणि राजकीय दुरदृष्टीने इतका भयभीत झाला होता की औरंग्याने आपल्या तख्ताच्या आजूबाजुला काही सरदारांना तलवारीनिशी सज्ज केले होते. औरंगजेब इतका दहशितीखाली होता की शिवरायांना भितभीत त्याने आपल्या तख्ताची उंची सुध्दा वाढवून घेतली होती कहर तो काय औरंग्या स्वतःच्या दरबारात सुध्दा चिलखत घालून बसला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि युध्दनितीच अशी होती की शत्रू स्वतःच्या भागात सुध्दा भयभीत असत. त्याच दिवशी हा दख्खनचा ढाण्यावाघ विजेसारखा कडाडला सर्व दरबार गप्पगार झाला तो प्रसंग पुढील प्रमाणे "खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश......!!!! सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना.. या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजा तसूभर हि कसूर करणार नाही....☝" साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे हि पाहणार नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १२ में १६६६ ( ऐतिहासिक आग्रा भेट Instagrara @Historg_Maarashtra साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट आणि ऐतिहासिक भेट आजचे ऐतिहासिक दिनविशेष १२ में १६६६ ( ऐतिहासिक आग्रा भेट Instagrara @Historg_Maarashtra साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट आणि ऐतिहासिक भेट - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #१०_मे_१६३५ थोरले महाराज साहेब "शहाजीराजे भोसले" यांचं वार्षिक उत्पन्न २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. 🚩🏇🚩 #१०_मे_१६५५ जावळीमधील फितुरी संपविण्यासाठी शिवराय स्वतः जावळीमध्ये दाखल. 🚩🏇🚩 #१०_मे_१८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. #रायगडावरचा_शेवटचा_रणसंग्राम. रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते, पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. राजधानी ची अवस्था पाहून काळीज हालून गेलं. ४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - १० मे १८१८ #रायगडावरचा शेवटचा   रणसग्राम. कॅप्टन प्रॉथर च्या नेतृत्वात रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. किल्लेदार आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते, पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला ் @History Maharashtra १० मे १८१८ #रायगडावरचा शेवटचा   रणसग्राम. कॅप्टन प्रॉथर च्या नेतृत्वात रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. किल्लेदार आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते, पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला ் @History Maharashtra - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१५४० #महाराणा_प्रताप_यांचा_जन्म कोटि कोटि नमन " हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह " यांच्या जयंतीनिमित्त, देशाचा अभिमान, सन्मान आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या भारतमातेचा वीर पुत्र 🙏 गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १५७२ रोजी महाराणा केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६६० शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते, तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती आणि ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६७४ "राज्याभिषेक" होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६७४ महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले✍️ रयतेशी किती जबाबदारी ने वागा अन एकूण शिस्त पाळा ते महाराज लिहितात✍️ "जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे ! मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही..! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६८१ दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #९_मे_१६८२ एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 insta @ History Maharashtral आजचे ऐतिदासिक दितविशेष  7 <660 निघून पुण्यात पोचला आणि त्याने शाहिस्तेखान नगरवरुन लाल महालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होत़े़. 1 insta @ History Maharashtral आजचे ऐतिदासिक दितविशेष  7 <660 निघून पुण्यात पोचला आणि त्याने शाहिस्तेखान नगरवरुन लाल महालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होत़े़. - ShareChat
🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१५४० #महाराणा_प्रताप_यांचा_जन्म कोटि कोटि नमन " हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह " यांच्या जयंतीनिमित्त, देशाचा अभिमान, सन्मान आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या भारतमातेचा वीर पुत्र 🙏 गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १५७२ रोजी महाराणा केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६६० शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते, तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती आणि ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६७४ "राज्याभिषेक" होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६७४ महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले✍️ रयतेशी किती जबाबदारी ने वागा अन एकूण शिस्त पाळा ते महाराज लिहितात✍️ "जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे ! मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही..! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१६८१ दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #९_मे_१६८२ एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - insta @ History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ९ पे २६७४ "राज्याभिषेक " होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या ' मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याना महत्वाच्या सुचना देवुन " रायगडावर " परतले. insta @ History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ९ पे २६७४ "राज्याभिषेक " होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या ' मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याना महत्वाच्या सुचना देवुन " रायगडावर " परतले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #७_मे_१६६० शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने सरकत असल्याची बातमी हेरांनी दिली होती. खानाला त्रास देण्यासाठी एक तुकडी रवाना होती. पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं शिवराय या वेळेस जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते हे विशेष. 🚩🏇🚩 #७_मे_१६७२ विलायती वकीलांशी इंग्रजीत चर्चा- इ.स.१६७२ मध्ये शिवाजीराजांनी संभाजीराजांना जाणीवपूर्वक परकीय वकीलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून संभाजीराजांना दरबारातील शिष्टाचाराचा व परकीय दूतांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. 🚩🏇🚩 #७_मे_१६८० बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले. 🚩🏇🚩 #७_मे_१६८० छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली. भोसले घराण्यातील हि शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशी हि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते. राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे. 🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष 0 # <660 पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी गनिमी काव्याने हल्ला चढवला, शिवराय या वेळेस सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते हे विशेष. insta @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष 0 # <660 पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी गनिमी काव्याने हल्ला चढवला, शिवराय या वेळेस सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते हे विशेष. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #५_मे_१६५८ विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड शिवाजी राजांनी जिंकली. 🚩🏇🏻🚩 #५_मे_१६६३ गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती. 🚩🏇🏻🚩 #५_मे_१६८२ छत्रपती संभाजी महाराजांनी सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल १६८२ रोजी कळवीले की ✍️ कारवार जवळील अंजदीव बेटावर छत्रपती संभाजी राजे किल्ला बांधणार यामुळे गोव्यास धोका उत्पन्न होणार त्यामुळे अंजदीव बेट छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती विजरईला वाटू लागली व आजच्या दिवशी त्याने अंजदीव बेटाचा ताबा घेतला. 🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 instogrom@histor_Mohoroshuro आजचे ऐतिदासिक दितविशेष ५ पे २६६३ गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. 1 instogrom@histor_Mohoroshuro आजचे ऐतिदासिक दितविशेष ५ पे २६६३ गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. - ShareChat