
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
आख्खा गाव झटला पण या पाटलाचा रुबाब नाय हटला...
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #मच्छिंद्रनाथ महाराज
विवाहित स्त्री पर'पुरुषाच्या प्रेमात का पडते?…
पर'पुरुषाकडे आकर्षित का होते?
प्रत्येक विवाहित जोडप्याने वाचावा .!!
मित्रांनो आज काल अनेक स्त्री परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत. स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते. याचे समाजामध्ये प्रमाण जास्त प्रमाणा त वाढलेले दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते?… परपुरुषाकडे आकर्षित का होते?…. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
समाजातील वास्तव मांडणारा विषय. समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृती सुद्धा तशी आहे. अनेकवेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाय घसरतो. त्यांच्या मनात नसतांनाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे.
स्त्री ही फिजिकल रिलेशन साठी परपुरुषाकडे आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशन साठीच परपुरुषाशी मैत्री करते असेच अनेकांना वाटते. इंटरनेट वरील अनेक व्हिडिओ, कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील TV मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवता. स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्ट हव्या असतात. तिची इच्छा नसतांनाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते..
विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ती रोबोट नाही. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस! नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो की ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्या सर्व सुखदुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा अगदी मनमोकळेपणाने मैत्रीच्या नात्यासारख्या..
वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि दुःख हक्काने आणि निःसंकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचं माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा, तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते, तेव्हा तिचा न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते..
अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागते.जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे, मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे.स्त्री नवऱ्याच्या रिमोट कंट्रोल वर चालणार रोबोट नाही. तिला मन, भावना, आहेत. तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे. अनेक वेळा पत्नीला गृहीत धरले जाते. नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास एखाद्या व्याधीने किंवा बिमारीने ग्रासलेली असल्यास मग तर उच्चांकच.. बरेचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही. ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. तिला सुद्धा भावना, विचार, मन आहे याचा विचार होत नाही..
तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते, बेचैन होते. श्वास कोंडल्यासारखा होतो.ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच तीं त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमतच शून्य आहे असे वाटायला लागते..
तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःच महत्व हरवून बसते.नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिहाईत व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते. आणि मग तिकडे ती भावनिक झुकल्या जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेकवेळा कुटुंबातून छळ, कपट, कास्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होणे.हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कुणीतरी शोधल्या जाते..
भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशन कडे आवडीने वळल्या जाते.तिच्या अस्तित्त्वाचा, आपलेपणाचा कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा.स्त्री खूप कणखर अस्ते ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही.पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार् करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता. भावनेचा विचार व्हावा. तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे. हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही.चुकीच्या पावलाआधी 100 वेळा विचार करते.नवऱ्याने वेळीच सावध व्हाव. आपल्याला कळतं हे सगळं चुकीचं आहे क्षणिक असत.. पण एकदा वावहत गेलं तर सावरन कठीण असतं.. एकटेपणा घालवण्यासाठी मैत्री करावी पण मर्यादा बाळगून.. #स्त्री ##🌹🌹स्त्री सौंदर्य🌹🌹 #स्त्री #बाई #लफड/प्रेम
विवाहित स्त्री पर'पुरुषाच्या प्रेमात का पडते?…
पर'पुरुषाकडे आकर्षित का होते?
प्रत्येक विवाहित जोडप्याने वाचावा .!!
मित्रांनो आज काल अनेक स्त्री परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत. स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते. याचे समाजामध्ये प्रमाण जास्त प्रमाणा त वाढलेले दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते?… परपुरुषाकडे आकर्षित का होते?…. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
समाजातील वास्तव मांडणारा विषय. समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृती सुद्धा तशी आहे. अनेकवेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाय घसरतो. त्यांच्या मनात नसतांनाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे.
स्त्री ही फिजिकल रिलेशन साठी परपुरुषाकडे आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशन साठीच परपुरुषाशी मैत्री करते असेच अनेकांना वाटते. इंटरनेट वरील अनेक व्हिडिओ, कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील TV मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवता. स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्ट हव्या असतात. तिची इच्छा नसतांनाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते..
विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ती रोबोट नाही. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस! नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो की ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्या सर्व सुखदुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा अगदी मनमोकळेपणाने मैत्रीच्या नात्यासारख्या..
वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि दुःख हक्काने आणि निःसंकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचं माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा, तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते, तेव्हा तिचा न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते..
अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागते.जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे, मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे.स्त्री नवऱ्याच्या रिमोट कंट्रोल वर चालणार रोबोट नाही. तिला मन, भावना, आहेत. तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे. अनेक वेळा पत्नीला गृहीत धरले जाते. नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास एखाद्या व्याधीने किंवा बिमारीने ग्रासलेली असल्यास मग तर उच्चांकच.. बरेचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही. ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. तिला सुद्धा भावना, विचार, मन आहे याचा विचार होत नाही..
तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते, बेचैन होते. श्वास कोंडल्यासारखा होतो.ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच तीं त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमतच शून्य आहे असे वाटायला लागते..
तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःच महत्व हरवून बसते.नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिहाईत व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते. आणि मग तिकडे ती भावनिक झुकल्या जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेकवेळा कुटुंबातून छळ, कपट, कास्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होणे.हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कुणीतरी शोधल्या जाते..
भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशन कडे आवडीने वळल्या जाते.तिच्या अस्तित्त्वाचा, आपलेपणाचा कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा.स्त्री खूप कणखर अस्ते ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही.पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार् करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता. भावनेचा विचार व्हावा. तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे. हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही.चुकीच्या पावलाआधी 100 वेळा विचार करते.नवऱ्याने वेळीच सावध व्हाव. आपल्याला कळतं हे सगळं चुकीचं आहे क्षणिक असत.. पण एकदा वावहत गेलं तर सावरन कठीण असतं.. एकटेपणा घालवण्यासाठी मैत्री करावी पण मर्यादा बाळगून.. #प्रेम #मैत्री प्रेम #प्रेम
#मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣
#नवनाथ #नवनाथ #श्री नवनाथ गुरू🌺🌺 #नवनाथ #नवनाथ
कमळ फुलले... कमळ फुलवले!
सेना मनसे हरले... सेना मनसे जिंकलेही!!
निवडणूक झाली, निकाल लागले, ज्यांना जसे हवे होते तसे त्यांनी लावून घेतले... त्यामुळेच हरले कोण आणि जिंकले कोण हे कागदावरचे गणित कमळ फुललेले दाखवत असले तरी गल्ली बोळातून खणखणीत आवाज आताही येतोय तो फक्त सेना मनसेच्या युतीचाच... खोटं वाटतं असेल तर मुंबईच्या नको तर रत्नागिरीतल्या कुठल्याही नाक्यावर उभे रहा.. शांतपणे चर्चा ऐका... मग कळेल... सेना मनसे मशीनवर हरली असली ( की हरवली) तरी आम मराठी जनतेची मने त्यांनीच जिंकलीत... अर्थात हार ही हारच असते... त्याला कितीही मुलामा लावला तरी पराभव खेदजनकच असतो पण हा पराभव असला तरी खेदजनक वाटतं नाहीये... उलट अभिमानास्पद वाटतोय... कारण सगळं काही विरोधात असताना "मराठी" माणसानं रस्त्यावर उतरून आवाज शिवसेना मनसेचाच राहील हे शिवतीर्थावर दाखवलं...
सेना मनसेला 60+5 जागा मुंबईत मिळाल्या... 40 आमदार पळवणारे मात्र 25 मध्येच आटपले... (की आटपवले. भाजप गद्दारांना कधी मोठं करत नाही.योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जातो. कारण खुद्द तै गद्दारी करूनच सत्तेवर आले आहेत, हा त्यांचा इतिहास सांगतो) आणि भाजप 100 + झाली. आता त्यात दुसर्यांची पळवलेली पोरं निवडून आणल्याने तो स्कोअर वाढलाय हे कुणीही सांगेल... पण आकडेवारीनुसार कमळ फुलले.
एकुण पहाता यावेळी भाजपचे म्हणे मागच्यापेक्षा 273 नगरसेवक वाढले... मुंबईत 7/8 अशी आकडेवारी सांगते. म्हणजे एवढी आदळआपट करून फक्त 273...? आणि मुंबईत 7/8...? कदाचित एकदम वाढ दिसली तर.. हा पोक्त विचार असू शकेल... पण या वाढीत मुळचे भाजपेयी किती वाढले हा संशोधनाचा विषय आहे... सतरंजी उचले अजून थाळ्या वाजवत असताना काल आलेला नवा बनपाव महानगरपालिकेच्या बशीत बसला पण... पण "देश प्रथम" ना. मग मराठी, महाराष्ट्र गेला खड्ड्यात. आधी मावशी महत्त्वाची... मावशीची पिलावळ आता मराठी आईचे दुध पिवून तिलाच बदनाम करत फिरतील... तेव्हा आपल्याला केवीलवाणे बघत रहावे लागणार आहे... आणि हे सारे घडवणारी कीड परप्रांतीय नसून आपल्याच महाराष्ट्रातील आहे हे दुःख पचवत रहावं लागणार आहे...
त्यातल्या त्यात मराठी माणसाने सेना मनसैवर विश्वास टाकलाय... किंवा सगळंच मशीनवर खाल्ल तर आताच लोकं मारतील या जाणिवेतून असेल महानगरपालिकेत 65 कट्टर मराठी नगरसेवक असतील... विरोधात बसून काम करण्याचा अनुभव शिवसेनेला नवीन नाही... पण आता कमळकिड्याकडून काही शिकून त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची विकृती उंगली तेढी करून बाहेर काढा... त्यांना सळो की पळो करून सोडा तरंच..
तरंच हा पराभव अभिमानास्पद ठरेल...
बाकी जिंकून आलेल्या आमच्या मराठी "हिंदू" नगरसेवकांचे आणि सत्तेचा सोपान चढणार्या पाकिस्तानी बिर्याणी खावूनही न बाटलेल्या "हिंदू" नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन....
लवकरात लवकर कामे सुरु करून प्लस मध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेला नागपूर महानगरपालिकेप्रमाणेच कर्जबाजारी कराल ही अपेक्षा...
आणखीन एक शेवटचे पण महत्त्वाचे... कमळ फुलतांच मंडळींचा उत्साह... नव्हे नव्हे... उन्माद... हा उन्माद अचानक एवढा वाढलाय की किचनमधुन लपून लाठीकाठी खेळणारे आता यांव करू आणि तांव करू च्या वल्गना करू लागलेत... तर त्यांना आठवण करून द्यायची म्हणुन सांगतो दंगलीत शिवसेना होती म्हणुनच वाचलात आणि कोरोनातही शिवसेना होती म्हणुनच तरलात... हे मान्य करा करू नका पण शिवसेना संपवण्यासाठी जे काही करता येईल ते करणारे कधी काळी शिवसेनेमुळेच वाचले होते... ही उपकाराची फेड त्यांनी कशी केली हे दिसतेय..उद्या ते उपकार नव्हतेच अशी सोयीनुसार भुमिका घेतीलही पण हा फोटो... हा इतिहास कसा लपवाल... बाप तो बाप होता है...
धन्यवाद
#शिवसेना #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण
आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा!
२०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या
२०२६ मध्ये ८८ जागा
फक्त ५ जागांची उसळी…
आणि मीडिया ढोल-ताशे वाजवतोय जणू काही क्रांतीच झाली!
पण सत्य ऐकण्याची हिंमत आहे का?
👉 शिवसेना ( श्री उद्धव ठाकरे)
२०१७ मध्ये ८४ जागा
त्यातले ६२ नगरसेवक फोडले
सत्ता, पैसा, ईडी–सीबीआय दाखवून पळवले
उरले फक्त २२
आणि तरीही…
🔥 ठाकरेंनी एकट्याने या २२ चे ६७ केले!
🔥 ना सत्तेची भीक
🔥 ना सत्तेची दलाली
🔥 फक्त शिवसैनिकांची निष्ठा आणि जनतेचा कौल
हे यश नाही म्हणाल तर काय म्हणाल?
मुंबईकराच मतं...
🧡 शिवसेना फोडता येते, पण मोडता येत नाही!
🧡 ठाकरे नाव संपत नाही, ते इतिहास घडवतं!
आज जे सत्तेच्या कुबड्यांवर उभे आहेत,
त्यांना वाटतं शिवसेना संपली…
पण वास्तव असं आहे की —
संपत चालले आहेत तेच, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला!
🚩 शिवसेना म्हणजे व्यवहार नाही, ती विचारधारा आहे!
🚩 ठाकरे म्हणजे सत्ता नाही, तो संघर्ष आहे!
आणि संघर्ष करणाऱ्यांची कधीच हार होत नाही!
“शिवसेना संपली” असं बोलणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं —
वादळ थांबत नाही… वादळ येतं!”
जय महाराष्ट्र! 🚩
जय ..... 🧡🔥 #शिवसेना #शिवसेना #शिवसेना #शिवसेना
ठाकरे संपले म्हननारानी एकदा शांत डोक्याने वाचा मग समजेल सत्य काय आहे
ठाकरे 72–73 वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही — तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे
मुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आहे.
पहिल्या नजरेला हा आकडा मोठा वाटतो.
पण थोडं थांबून, थंड डोक्याने आणि प्रामाणिकपणे पाहिलं, तर हा आकडा विजयाचा नाही, तर अस्वस्थतेचा आहे.
कारण एक गोष्ट विसरता कामा नये—
ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती.
चिन्ह चोरलं गेलं.
पक्ष फोडला गेला.
आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख
कार्यकर्ते फोडले गेले.
राज्य आणि केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली.
पैसा ओतला गेला.
दबाव टाकला गेला.
तरीही ठाकरे उभे राहिले.
आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली.
या ७२–७३ जागांपैकी जवळपास ३५ नगरसेवक ‘निष्टावंत शिवसैनिक (जे विकले गेले नाही ठाम राहिले)तेआलेले आहेत आणि उरलेले ३५ पूर्णपणे नवीन, ताजे, चेहरे आहेत.
म्हणजे हा विजय कुठल्याही लोकलाटेविरोधात आलेला नाही,
तर सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करून मिळवलेला आहे.
दुसरीकडे पाहिलं तर—
अमाप पैसा
केंद्र + राज्य सरकारची ताकद
चोरलेले कार्यकर्ते आमदार खासदार नगरसेवक शाखा प्रमुख आयत केलेलं उमेदवार
बाहेरून आणलेले नेते
हे सगळं असूनही भाजप–शिंदे गट ११६ च्या पुढे जाऊ शकला नाही.
हा विजय नाही.
हा सत्तेचा घाम आहे.
हा सत्तेच्या माजाला बसलेला धक्का आहे.
आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे—
म्हणजे ठाकरे यांचा हा विजय लोकलाटेचा आरसा आहे.
हा दबावाचा नाही,
हा पैशाचा नाही,
आणि हा सत्तेच्या कुठल्याही सौद्यांचा परिणाम नाही.
हा विजय आहे— डोळ्यात पाणी असलेल्या सामान्य माणसाचा,
न झुकलेल्या शिवसैनिकाचा,
आणि आजही बाळासाहेबांचा आवाज ओळखणाऱ्या मुंबईचा.
इतकं सगळं करूनही
जर विजय निसटता असेल,
तर तो विजय नसतो—
तो भविष्यासाठी दिलेला इशारा असतो.
🔥 म्हणूनच सांगावंसं वाटतं
🔥
मुंबई अजूनही ठाकरे चीच आहे.
✊🚩
जय महाराष्ट्र
बाळासाहेबांचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक श्री पाटील....जय महाराष्ट्र.. #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण








