कृपासिंधु
ShareChat
click to see wallet page
@kurpasindu
kurpasindu
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 बताए मन की बात सुन लेते हैं स्वामी, यहीं तो उनका चमत्कार है…!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - Llश्री स्वामी समर्थ।] #@ Llश्री स्वामी समर्थ।] #@ - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 पुष्प!🌹🌹
🙏श्री स्वामी समर्थ📿 - एकनिष्ठ रहा. सगळी कामे होतील...! ! कारण देवाच्या दरबारात सुद्धा कष्टाला आणि निष्ठेला किमत आहे... ! ! ! 100 श्री स्वामी समर्थ एकनिष्ठ रहा. सगळी कामे होतील...! ! कारण देवाच्या दरबारात सुद्धा कष्टाला आणि निष्ठेला किमत आहे... ! ! ! 100 श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 म्हणतात - खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का* *या जगात बस त्याची चालते जो पुढचाशी मनाची गोष्ट बोलून मारू शकते* *🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸* *श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट १७•०२•२०२६ मंगळवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
🙏प्रेरणादायक / सुविचार - )554 मदार महाराख स्चामी _-- @suami_dashan_1771 MMTV  )554 मदार महाराख स्चामी _-- @suami_dashan_1771 MMTV - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि आपण फळाच्या आशेने कर्म थांबवू नये...आपले कर्तव्य हीच उपासना आहे आणि आपली सेवा हीच साधना आहे...जगणं म्हणजे सतत कर्म करत राहणं फक्त अहंकार न ठेवता तुम्ही स्वामीचं नाव घेत कर्म केलं तर तेच तुमचं भक्तीचं साधन बनतं...* *🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏*
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ~elazd So' सशखस्यन ~elazd So' सशखस्यन - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी
🎭Whatsapp status - बेख्वेए ೧೯ಹ, ஈனங कॉपी  उतिठास அள बेख्वेए ೧೯ಹ, ஈனங कॉपी  उतिठास அள - ShareChat
#✍️सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
✍️सुविचार - अपेआ्षांना 3 जाणीव त्याहा যরUা परंद ` करतात. अपेआ्षांना 3 जाणीव त्याहा যরUা परंद ` करतात. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार
🙏 प्रेरणादायक बॅनर - खोट्यांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खन्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलंच... ! Fb-Maiboli Vichar खोट्यांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खन्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलंच... ! Fb-Maiboli Vichar - ShareChat
व्हायला ओळख नाहीं माणसांची मन जिंकावी लागतात जगातली कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी..!!* 🙏🏻🌹🙏🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #✍️सुविचार #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
#✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 .स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज... आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना... ''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''....... वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती... '' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''
✍️सुविचार - ಭdal ಭdal - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार असे काही नाही....* *ज्याला जे आवडते, ते आपण केले तर, त्याला गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते,* भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय, हे शक्य नाही असे ठरवावे, साधु संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात, मात्र आपण आपली देह बुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. *सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ?* करता करविता तोच असल्याने मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे, मन परमेश्वराला अर्पण करावे, मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी, *तुला द्यावयाला देवा माझे असे काही नाही* *देहदारी जीव माझा तोही अरे माझा नाही* *तुझ्या मालकीच्या घरी* *मीच आहे भाडेकरी* *आजवर भाडे तुझे चुकविले नाही* *देवाच्या या देव्हार्‍याला* *अत्तराचा फाया केला* *रंग लाल झालो तोही मला कळले नाही* *हव्यासच होता सारा* *वाढविले घरदारा* *असा पसारा तर देव कधी नाही जागविला* *कशी करु पूजा तुझी* *सामुग्री ही सारी तुझी* *मालकीची पापे काय ठेव तुझ्या पायी* मी एक पामर आहे, देवा तुला देण्या एवढा मी काही मोठा नाही, हे सर्व तुझेच असल्याने, तुझेच तुला मी काय देऊ ? तू दिलेल्या या देह रुपी देव्हाऱ्यात भाडेकरू म्हणून मी राहत आहे, त्याचे भाडेही मी देऊ शकत नाही, नुसता हव्याशी पणाने मी जगत आलो, प्रपंचात इतका रंगून लाल झालो, की तुझी एक किंचित आठवण आली नाही. ह्यात फक्त माझ्या हव्यास होता, हे माझे ते माझे, सारे तुझेच असूनही साधी तुझी पूजाही केली नाही कारण पूजेची सामग्री ही तुझीच, माझ्या मालकीचा, माझा स्वार्थ तुझ्या पायी कसा ठेवू ? माझा प्रपंच व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडू देऊ नको, खरे सांगायचे म्हणजे आपल्या प्रपंचात येणारी संकटे म्हणजे, ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर, ते आपल्याला समाधान देते. *असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे, आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे. असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या नित्य प्रवचनातून सांगतात* 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - সুসনান विठ्ठल जय हरी সুসনান विठ्ठल जय हरी - ShareChat