
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 म्हणतात - सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा, सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…*
*आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट ०१•०३•२०२६ रविवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर श्री गुरुदेव दत्त !!*
*चंद्र ग्रहणाबद्दल माहिती*
*चंद्रग्रहण दिनांक ०३.०३.२०२६ रोजी वार मंगळवार ग्रहण काळ*
*ग्रहणाचा स्पर्श :- आपल्या गावच्या सूर्यास्तापासून (नांदेड येथील सूर्यास्त ६:२५)*
*ग्रहण मोक्ष :- ६:४८*
*पर्व काळ - आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ६:४८ पर्यंत (नांदेड करीता २३ मिनिटे)*
*ग्रहणाचे वेध - सकाळी ११:०० पासून संध्याकाळी ६:४८ पर्यंत.*
*ग्रहणातील कृती -:*
*बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी ११:०० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामधे भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते मोक्ष पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत.*
*ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे, पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.*
*गर्भवती स्त्रियांना या काळात पाळायचे नियम :-*
*१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे.*
*२) पायाची अडी घालून बसू नये.*
*३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे.*
*४) झोप घेऊ नये.*
*५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे ..*
*श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंब गुरु, नांदेड*
*मो. नं - ९३७११८७६६६*
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
*काहींना कितीही सुधारण्याचा प्रयत्न करा त्यांच्या वागण्यात काहीच बदल होतं नाही. नको त्या माणसांना दिलेला वेळ आपल्या आयुष्याचा खेळ करणारं नाही ना याचा विचार नक्की करा...!!!🚩🤞✌️🤝💯✅* #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
❗श्री स्वामी समर्थ❗
*🔥होळीला नेमके काय करायचे?*
■ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.
■ ११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे.,नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.
■ होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.
■ ७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.
■ होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत,नजरदोष,करणीदोष होत नाही.
■ होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते.
■ होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.
■ नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते.
■ राहुचा दोष असेल तर - एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.
■ जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.
■ दुर्घटना, संकटे,फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .
■ विवाह होत नाही,लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे,प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे.
व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी.
ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल..... #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿





![🙏प्रेरणादायक / सुविचार - க @ದಗಿ] माणसं 323 912P ad ೩ সঠান নাঞ্ী க @ದಗಿ] माणसं 323 912P ad ೩ সঠান নাঞ্ী - ShareChat 🙏प्रेरणादायक / सुविचार - க @ದಗಿ] माणसं 323 912P ad ೩ সঠান নাঞ্ী க @ದಗಿ] माणसं 323 912P ad ೩ সঠান নাঞ্ী - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_774192_1a05cf63_1772434772525_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=525_sc.jpg)




