Pavankumar Patil
ShareChat
click to see wallet page
@pavankumar_patil_8889
pavankumar_patil_8889
Pavankumar Patil
@pavankumar_patil_8889
"सर्वस्यापि भवेद्धेतुः".!!
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून
🙏प्रेरणादायक / सुविचार - दृष्टिकोन विकसित होत चराचरात भगवंताला पाहण्याचा गेला की॰ माणसाचा भोगाकडून योगाकडे जाण्याच्या प्रवास सुरू होतो. दृष्टिकोन विकसित होत चराचरात भगवंताला पाहण्याचा गेला की॰ माणसाचा भोगाकडून योगाकडे जाण्याच्या प्रवास सुरू होतो. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - Eo23e 63 वयाबरोबर अनुभव आणि अनुभवाबरोबर वय बरंच काही शिकवून जातं. Eo23e 63 वयाबरोबर अनुभव आणि अनुभवाबरोबर वय बरंच काही शिकवून जातं. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
👍लाईफ कोट्स - घनघोर वादळे उठलीच पाहिजे आयुष्यात. कारण 1237 वादळानंतर आपल्या सोबत ठामपणे काय्काय राहिले? याचा तंतोतंत हिशोब कळला जातो. घनघोर वादळे उठलीच पाहिजे आयुष्यात. कारण 1237 वादळानंतर आपल्या सोबत ठामपणे काय्काय राहिले? याचा तंतोतंत हिशोब कळला जातो. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - लोक म्हणतात, पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत; खरं तर दिवस तसाच आहे, माणसं मात्र बदलली पण म्हणून आपण स्वतःला बदलावं का? आहेत. चांगुलपणात अजूनही ताकद आहे़. जिंग करण स्वार्थी झालं म्हणून आपण संवेदनशील राहू नये. असं नाही. खोटेपणा वाढलाय म्हणून आपण प्रामाणिकपणा सोडावा. असंही नाही.॰ सगळेच बदललेत असं वाटत असेल, तर आपण वेगळे राहू. कारण अंधार कितीही वाढला, तरी दिवा लावणं अजूनही आपल्या हातात 3|6. लोक म्हणतात, पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत; खरं तर दिवस तसाच आहे, माणसं मात्र बदलली पण म्हणून आपण स्वतःला बदलावं का? आहेत. चांगुलपणात अजूनही ताकद आहे़. जिंग करण स्वार्थी झालं म्हणून आपण संवेदनशील राहू नये. असं नाही. खोटेपणा वाढलाय म्हणून आपण प्रामाणिकपणा सोडावा. असंही नाही.॰ सगळेच बदललेत असं वाटत असेल, तर आपण वेगळे राहू. कारण अंधार कितीही वाढला, तरी दिवा लावणं अजूनही आपल्या हातात 3|6. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून
🙏प्रेरणादायक / सुविचार - धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं हे शिवरायांनी दाखवलं..४ / shiv_vichar_daily| धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं, हे शिवरायांनी दाखवल...! धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं हे शिवरायांनी दाखवलं..४ / shiv_vichar_daily| धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं, हे शिवरायांनी दाखवल...! - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स
🙏प्रेरणादायक / सुविचार - कमावलेल्या संपत्तीला आणि उभारलेल्या कर्तुत्वाला अध्यात्माचा पाठींबा असल्याशिवाय समाधानाची व्याख्या guf ম্ীন নামী कमावलेल्या संपत्तीला आणि उभारलेल्या कर्तुत्वाला अध्यात्माचा पाठींबा असल्याशिवाय समाधानाची व्याख्या guf ম্ীন নামী - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स
👍लाईफ कोट्स - सर्वोत्तम माणसे योगायोगाने भेटतात आणि योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाहीत. सर्वोत्तम माणसे योगायोगाने भेटतात आणि योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाहीत. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👍लाईफ कोट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status
🙏प्रेरणादायक / सुविचार - या एकांतात एक वेगळीच मज्जा आहे़. कोणाचं इथं देणं घेणं नाही ना कोणाची आठवण नाही़. फक्त मी आणि माझ्या मनाच्या कोपऱ्यात उमटणारे असे सुखाचे గెగ] ullగ या एकांतात एक वेगळीच मज्जा आहे़. कोणाचं इथं देणं घेणं नाही ना कोणाची आठवण नाही़. फक्त मी आणि माझ्या मनाच्या कोपऱ्यात उमटणारे असे सुखाचे గెగ] ullగ - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स
🙏प्रेरणादायक / सुविचार - विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे असावी , दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे़. विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे असावी , दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे़. - ShareChat