D.k.
ShareChat
click to see wallet page
@rgadas
rgadas
D.k.
@rgadas
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीने एकदा नक्की वाचा १) जर तुम्ही दररोज मंदिरात गेलात तर अपघात, आत्महत्या , खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्टकचेरी यापासून  ম৪্তা तुमचे होते. २) दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू काहीही बिघडवू शकत नाहीत. ३) दररोज मंदिरात गेल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. ४ ) दररोज मंदिरात गेल्याने व्यक्ती आणि व्यक्तीचा तणाव मुक्त राहतो आत्मविश्वास वाढतो. ५) दिवसाच्या सुरुवातीला मंदिरात गेल्याने व्यक्ती दिवसभर प्रसन्न राहतो तसेच व्यक्तीची दिवसभरातील सर्वकामे मार्गी लागतात. दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीने एकदा नक्की वाचा १) जर तुम्ही दररोज मंदिरात गेलात तर अपघात, आत्महत्या , खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्टकचेरी यापासून  ম৪্তা तुमचे होते. २) दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू काहीही बिघडवू शकत नाहीत. ३) दररोज मंदिरात गेल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. ४ ) दररोज मंदिरात गेल्याने व्यक्ती आणि व्यक्तीचा तणाव मुक्त राहतो आत्मविश्वास वाढतो. ५) दिवसाच्या सुरुवातीला मंदिरात गेल्याने व्यक्ती दिवसभर प्रसन्न राहतो तसेच व्यक्तीची दिवसभरातील सर्वकामे मार्गी लागतात. - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - देवाने माणसाला अमर का नाही बनवलं माणूस शेवटी मरतोच का? जगात जन्माला आलेला एकही माणूस कायमचा जिवंत राहिलेला नाही. राजा असो , गरीब असो , मोठा अधिकारी असो किंवा शेवटी सगळ्यांना मातीमध्येच गावातला साधा शेतकरी असो॰ जायचं असतं. पण प्रश्न असा पडतो... देवाने माणसाला कायम जिवंत का नाही ठेवलं? बघा आपलं शरीर शेतातली जमीन समजा . म्हणजे सुरुवातीला जमीन एकदम  असते, भरघोस पीक येतं. पण सुपीक वर्षानुवर्षं पीक घेत राहिलं की जमीन थकते, तिची ताकद कमी होते. माणसाच्या शरीराचंही तसंच असतं. लहानपणी शरीर एकदम ताजं असतं, तरुणपणी ताकद भरपूर असते... पण हळूहळू शरीरातील पेशी (cells) जुने होत जातात. मेंदूची गती कमी होते... कमकुवत होतात... মাভ हृदय थकत... काय... निसर्गाचा नियमच असा आहे की जे जन्माला येतं ते म्हणजे  एक दिवस संपतंच. पण यात एक मोठं गुपित आहे...जर माणूस कधीच मरला नसता,  पृथ्वीवर एवढी गर्दी झाली असती की उभं राहायला जागा तर आज मिळाली नसती! नवे लोक जन्मालाच आले नसते. नवीन विचार आलेच नसते.. म्हणूनच निसर्गाने जन्म आणि मृत्यूचा खेळ ठेवला आहे॰ पण खरी गोष्ट काय माहितीये? माणूस शरीराने मरतो... पण आठवणींनी कधी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे... मरत नाही...आणि लक्षात ठेवा.. देवाने माणसाला अमर का नाही बनवलं माणूस शेवटी मरतोच का? जगात जन्माला आलेला एकही माणूस कायमचा जिवंत राहिलेला नाही. राजा असो , गरीब असो , मोठा अधिकारी असो किंवा शेवटी सगळ्यांना मातीमध्येच गावातला साधा शेतकरी असो॰ जायचं असतं. पण प्रश्न असा पडतो... देवाने माणसाला कायम जिवंत का नाही ठेवलं? बघा आपलं शरीर शेतातली जमीन समजा . म्हणजे सुरुवातीला जमीन एकदम  असते, भरघोस पीक येतं. पण सुपीक वर्षानुवर्षं पीक घेत राहिलं की जमीन थकते, तिची ताकद कमी होते. माणसाच्या शरीराचंही तसंच असतं. लहानपणी शरीर एकदम ताजं असतं, तरुणपणी ताकद भरपूर असते... पण हळूहळू शरीरातील पेशी (cells) जुने होत जातात. मेंदूची गती कमी होते... कमकुवत होतात... মাভ हृदय थकत... काय... निसर्गाचा नियमच असा आहे की जे जन्माला येतं ते म्हणजे  एक दिवस संपतंच. पण यात एक मोठं गुपित आहे...जर माणूस कधीच मरला नसता,  पृथ्वीवर एवढी गर्दी झाली असती की उभं राहायला जागा तर आज मिळाली नसती! नवे लोक जन्मालाच आले नसते. नवीन विचार आलेच नसते.. म्हणूनच निसर्गाने जन्म आणि मृत्यूचा खेळ ठेवला आहे॰ पण खरी गोष्ट काय माहितीये? माणूस शरीराने मरतो... पण आठवणींनी कधी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे... मरत नाही...आणि लक्षात ठेवा.. - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - अशाच प्रकारच्या माहितीसाठी पेज ला फॉलो करा श्री विठ्ठलाच्या कानात मासे का अडकवलेले असतातः जाणून घ्या यामागचे आश्चर्यकारक कारा विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करताना 'मकर कुंडले तळपती श्रवणी' या चरणातून त्याच्या कानातील माशांच्या आकाराच्या दागिन्यांचे महत्त्व अधोरेखित होते. ही केवळ आभूषणे नसून भक्तीच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहेत़. पौराणिक कथैनुसार, एका अत्यंत गरीब आणि भोळ्या कोळी भक्ताने विठुरायावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी त्याला अर्पण करण्यासाठी काही मासे आणले होते. भगवंताला सोन्या - नाण्यांचा मोह नसून तो केवळ भावनेचा असतो , हेच या घटनेतून सिद्ध होते. त्या भुकेला भक्ताच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी पांडुरंगाने त्य़ा माशांचा आनंदाचा स्वीकार केला आणि त्यांचे रूपांतर्रँ मौल्यवान मकर कुंडलांत झाले. देवाने हे अलंकार आपल्या कानात धारण करून जगाला दाखवून दिले की, भक्ताने अर्पण केलेली साधी वस्तूही तो आदराने मिरवतो. विठ्ठलाच्या रूपातील ही कुंडले आजही भक्ती, प्रेम आणि समर्पणाची साक्ष देतात, ज्यामुळे हा विठू आपला सामान्यातील सामान्य भक्तालाही सखा वाटतो. भन्ज@ भराढो अशाच प्रकारच्या माहितीसाठी पेज ला फॉलो करा श्री विठ्ठलाच्या कानात मासे का अडकवलेले असतातः जाणून घ्या यामागचे आश्चर्यकारक कारा विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करताना 'मकर कुंडले तळपती श्रवणी' या चरणातून त्याच्या कानातील माशांच्या आकाराच्या दागिन्यांचे महत्त्व अधोरेखित होते. ही केवळ आभूषणे नसून भक्तीच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहेत़. पौराणिक कथैनुसार, एका अत्यंत गरीब आणि भोळ्या कोळी भक्ताने विठुरायावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी त्याला अर्पण करण्यासाठी काही मासे आणले होते. भगवंताला सोन्या - नाण्यांचा मोह नसून तो केवळ भावनेचा असतो , हेच या घटनेतून सिद्ध होते. त्या भुकेला भक्ताच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी पांडुरंगाने त्य़ा माशांचा आनंदाचा स्वीकार केला आणि त्यांचे रूपांतर्रँ मौल्यवान मकर कुंडलांत झाले. देवाने हे अलंकार आपल्या कानात धारण करून जगाला दाखवून दिले की, भक्ताने अर्पण केलेली साधी वस्तूही तो आदराने मिरवतो. विठ्ठलाच्या रूपातील ही कुंडले आजही भक्ती, प्रेम आणि समर्पणाची साक्ष देतात, ज्यामुळे हा विठू आपला सामान्यातील सामान्य भक्तालाही सखा वाटतो. भन्ज@ भराढो - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - ತೆಹಡರಊಿತರೊರg आय्रुष्यातकाहीनरीकरूचदाखवा कारणलीकक्षेटल्यावरदूकसJ आहेस् हैदाही॰॰ तरतुकाय करतोस हेचविचारतान எ00 எதனவி ತೆಹಡರಊಿತರೊರg आय्रुष्यातकाहीनरीकरूचदाखवा कारणलीकक्षेटल्यावरदूकसJ आहेस् हैदाही॰॰ तरतुकाय करतोस हेचविचारतान எ00 எதனவி - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - प्रेमाबद्दल एकसत्य सांगतो॰॰० GG प्रेम करणं चुकीचे नाही॰॰ प्रेम कोणावरही होऊशकते लग्न झालेल्या व्यक्तीला अविवाहितावरही किंवा अविवाहिताला लग्न झालेल्या व्यक्तीवरही प्रेम होऊ शकते॰ पणाप्रेमाचा अर्थअसा असतो एकत्र राहने . लग्न करणे किंवा future plan बनवणे इतकाच नसतो , प्रेमाचा खरा अर्थअसा असतोकी अंतरकितीही असो॰ एकमेकांच्या आनंदासाठी मनापासून पार्थना करणे. एकमेकांना समजून घेणे , काळजी घेणे , साथदेणे, आणि सर्वातमहत्वाचे म्हणजे एक्मेंकांचा आदर आणि सन्मान राखणे. खरंप्रेम तेच असतं॰॰ ज्याच्या आनंदात आपल्याला आनंदमिळतो ज्याच्या द्रुः्खात आपल्याला द्ुःख होतं आणि ज्याच्याशी बोलल्यानंतरमनाला शांती मिळते. पण एकगोष्ट नेहमी लक्षातढेचा 2 आपल्या प्रेमामुळे कोणाचं घरतुटु नये आणिकोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन ٤٣ प्रेमाबद्दल एकसत्य सांगतो॰॰० GG प्रेम करणं चुकीचे नाही॰॰ प्रेम कोणावरही होऊशकते लग्न झालेल्या व्यक्तीला अविवाहितावरही किंवा अविवाहिताला लग्न झालेल्या व्यक्तीवरही प्रेम होऊ शकते॰ पणाप्रेमाचा अर्थअसा असतो एकत्र राहने . लग्न करणे किंवा future plan बनवणे इतकाच नसतो , प्रेमाचा खरा अर्थअसा असतोकी अंतरकितीही असो॰ एकमेकांच्या आनंदासाठी मनापासून पार्थना करणे. एकमेकांना समजून घेणे , काळजी घेणे , साथदेणे, आणि सर्वातमहत्वाचे म्हणजे एक्मेंकांचा आदर आणि सन्मान राखणे. खरंप्रेम तेच असतं॰॰ ज्याच्या आनंदात आपल्याला आनंदमिळतो ज्याच्या द्रुः्खात आपल्याला द्ुःख होतं आणि ज्याच्याशी बोलल्यानंतरमनाला शांती मिळते. पण एकगोष्ट नेहमी लक्षातढेचा 2 आपल्या प्रेमामुळे कोणाचं घरतुटु नये आणिकोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन ٤٣ - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - aeaia facebook page सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूर कितीही वाईट वाटत असला तरी तो तुमचा शुभचिंतक असतो. धोकेबाज कधीच नसतो.. ! वेदनांचे रान aeaia facebook page सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूर कितीही वाईट वाटत असला तरी तो तुमचा शुभचिंतक असतो. धोकेबाज कधीच नसतो.. ! वेदनांचे रान - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - कलियुगात कोणाला काय हवे आहे या १००डॉक्टरांना प्रत्येक व्यक्ती आजारी असावी असे वाटते. १७० वकिलाला प्रत्येक पुरुषाने भांडखोर असावे असे वाटते. व्यक्ती क्रूर १०० पोलिसांना प्रत्येक असावी असे वाटते. १७० केंद्रकदाराला प्रत्येक माणूस मजूर हवा असतो. १७० दारु कंत्राटदाराला प्रत्येक व्यक्ती সমন বঁকলা সনীক্ধান मद्यपी हवी कर्जदार व्हावे असे वाटते. १७० प्रत्येक व्यक्ती निष्पाप आणि निरक्षर असे नेत्याला वाटते. असावी १७० पुजाऱ्याला प्रत्येक व्यक्ती राहाव असे वाटते. अंधश्रद्धेत बुडालेली १७० तांत्रिकाला प्रत्येक व्यक्तीला भीती वाटावी असे वाटते. भुतांची पण फक्त एका सैनिकालाच वाटते की प्रत्येकजण आपल्या घरात सुरक्षित राहावा. कलियुगात कोणाला काय हवे आहे या १००डॉक्टरांना प्रत्येक व्यक्ती आजारी असावी असे वाटते. १७० वकिलाला प्रत्येक पुरुषाने भांडखोर असावे असे वाटते. व्यक्ती क्रूर १०० पोलिसांना प्रत्येक असावी असे वाटते. १७० केंद्रकदाराला प्रत्येक माणूस मजूर हवा असतो. १७० दारु कंत्राटदाराला प्रत्येक व्यक्ती সমন বঁকলা সনীক্ধান मद्यपी हवी कर्जदार व्हावे असे वाटते. १७० प्रत्येक व्यक्ती निष्पाप आणि निरक्षर असे नेत्याला वाटते. असावी १७० पुजाऱ्याला प्रत्येक व्यक्ती राहाव असे वाटते. अंधश्रद्धेत बुडालेली १७० तांत्रिकाला प्रत्येक व्यक्तीला भीती वाटावी असे वाटते. भुतांची पण फक्त एका सैनिकालाच वाटते की प्रत्येकजण आपल्या घरात सुरक्षित राहावा. - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो कारण 639` माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातन जास्त शिकतो !! अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो कारण 639` माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातन जास्त शिकतो !! - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - आधाराचे शब्द जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला प्रेमाने बोललेल्या दोन शब्दांच्या आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला धार नको आधार हवा..! आधाराचे शब्द जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला प्रेमाने बोललेल्या दोन शब्दांच्या आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला धार नको आधार हवा..! - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - आयुष्याची 8 कडू पण खरी सत्यं हीच आहे आजची परिस्थिती आई वडील सोडली तर या जगात कोणीही खरं नसतं बाकी सगळे गरजेपुरतेच असतात. गरीब माणसाला खरे मित्र नसतात पैसा असेल तेव्हाच ओळखी वाढतात. लोकांना चांगले विचार नाही , चांगला चेहरा आवडतो आत काय आह़े यापेक्षा बाहेर काय दिसतं ते महत्त्वाचं. लोक माणसाला नाही , पैशाला मान देतात पैसा गेला की मानही जाते.  दुखावतो आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो , तोच जास्त 5 कारण अपेक्षा तिथेच जास्त असतात. सत्य खूप सोपं असतं, पण समजावायला गेलं की अवघड होतं सगळ्यांना ते पचेलच असं नाही. आनंदी असताना गाणं आवडतं, दुःखी असताना शब्द समजतात अनुभव आल्यानंतर अर्थ कळतो. आयुष्यात तुम्हाला दोन गोष्टी ओळख देतात काहीच नसताना तुमचा संयम अँटिट्यूड सगळं असताना तुमचा शेअर हे सत्य वाटलं तर लाईक नक्की करा! तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहा आयुष्याची 8 कडू पण खरी सत्यं हीच आहे आजची परिस्थिती आई वडील सोडली तर या जगात कोणीही खरं नसतं बाकी सगळे गरजेपुरतेच असतात. गरीब माणसाला खरे मित्र नसतात पैसा असेल तेव्हाच ओळखी वाढतात. लोकांना चांगले विचार नाही , चांगला चेहरा आवडतो आत काय आह़े यापेक्षा बाहेर काय दिसतं ते महत्त्वाचं. लोक माणसाला नाही , पैशाला मान देतात पैसा गेला की मानही जाते.  दुखावतो आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो , तोच जास्त 5 कारण अपेक्षा तिथेच जास्त असतात. सत्य खूप सोपं असतं, पण समजावायला गेलं की अवघड होतं सगळ्यांना ते पचेलच असं नाही. आनंदी असताना गाणं आवडतं, दुःखी असताना शब्द समजतात अनुभव आल्यानंतर अर्थ कळतो. आयुष्यात तुम्हाला दोन गोष्टी ओळख देतात काहीच नसताना तुमचा संयम अँटिट्यूड सगळं असताना तुमचा शेअर हे सत्य वाटलं तर लाईक नक्की करा! तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहा - ShareChat