*स्वामी तिन्ही जगाचा आई वि ना भिकाजी * जगी सर्व सुखी असा कोण अहे हा विचार केलातर विचारा तील सधनाना क्षे वापरायचे हे समजत न सते पण शब्द साधन म्हणून वापरले तर धारदार शब्द वापरन काही साध्य होत नाही साध्य होण्याकरीता साधन सधनातू न जावुन पुन्हा विभाजन करता येत नाही धान्यात धान्य कड़धा न्य चिंच गुळ घालुन केले सारन त्यात ओतला भट तांदुळ घेतला धुवुन पाखडून .प्रमाद मना त होत नसते कर्मात कुणी येत नसते दुध शेवया देत नसते पाणी पाणी म्हणत नसते j 1 करताना तिखट लागत असते आज जिवन जगत असताना काही आठ्वणी शिल्लक रहात असते आई तू कुठे असते तुझ्या विना माझी दुर्दशा होत असते का मी अखेरचा श्वास घेईपर्यंत तू रहात नसते तू गेल्यापासुन जी ज्वल असलेली माणसे वाटत होती तीसुद्धा माझी राही ली नही सांग ना आई असा कय अप राध मी केला बरीच मन धरणी करत असते कधी कुनाला दुखवले नाही पावले पुढे चालती आठ्वणी मागे रहाती म्ल का तुझ्यबरोबर नेले नाहीस.कुठे शिधू मीतुला आता ..........किती आसवांचा पुर वाहू आता ...........
सौ सुचिता सुनिल जामगावकर. जैन.