अक्षय तृतीया हा दिवस प्रारबध निर्मित आसतो.प्रारबध ला बोलवायचे असेल तर ते अपल्याकदे येत नसते.आपणच जायचे ठरवले तर तो शुभ दिन ठ रला जातो चलायमान स्थिती जी असते ती स्थगित करता येत नसते .पेन लेखणी जेंव्हा चलत असतो तेंव्हा त्याची किमत माहित नसते तो कार्य क्ष्म असतो पण केंव्हा जेंव्हा तो वापरतो अक्षय तृतीया ला अक्षय पुण्य कमवायचे असेल तर त्यादिवशी दानधर्म श्रेय स्कर ठ रेल. इक्षूरसाला अक्षय तृतीया दिवशी फार महत्व प्राप्त झाले 🙏🙏🙏नमो जिनांंनम नमस्कार 🙏जय जिनेंद्र
सौ सुचिता सुनिल जामगावकर. जैन.