नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

89 Posts • 313K views
Santosh D.Kolte Patil
618 views 4 months ago
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी म्हणून सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख होतो. ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्यास्त करून स्वातंत्र्याचा सूर्योदय व्हावा म्हणून इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी भारताची पहिली सेना सुभाष बाबुंनी उभारली. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते नेताजी सुभाषचंद्र बोस झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी त्यांनी फक्त आझाद हिंद सेना उभारली नाही तर, परराष्ट्रीय धोरण आखून ब्रिटिशांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय लढा देखील उभारला होता. प्रखर राष्ट्राभिमानी नेताजींची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन! #NationSalutesNetaji #💐नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी🙏 #नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी #नेताजी सुभाष चंद्र बोस पुण्यतिथी #नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती #नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त
10 likes
16 shares