sakal
13 Posts • 66K views
Arun Surve
581 views
'सकाळ' महाराष्ट्रात सर्वाधिक खपाचं दैनिक असल्याचं ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या विख्यात संस्थेनं म्हटलं आहे. 'एबीसी' १९४८ मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. प्रकाशक, जाहिरातदार, जाहिरात संस्था यांचं प्रतिनिधित्व ही संस्था करते. 'एबीसी' दैनिकांच्या खपाचं मुल्यमापन करून प्रमाणपत्र देते. देशातल्या पहिल्या 10 वर्तमानपत्रांत पुन्हा एकदा 'सकाळ'ला पोहोचवणाऱ्या वाचकांचं मनापासून अभिनंदन...! #sakal #sakalmedia #maharashtra #arunsurve @Sakal @Agrowon @everyone
14 likes
7 shares