1 एप्रिल दिन विशेष

11 Posts • 21K views
💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
1K views 18 hours ago
*बहुतेक लोकांना वाटते की बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिले पण खरे तर ते भारताच्या आर्थिक कणाचे शिल्पकार होते त्यांच्या 'रुपयाची समस्या' या पुस्तकातून सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य निरर्थक आहे आणि आर्थिक स्थैर्याशिवाय सामाजिक न्याय अशक्य आहे आणि १ एप्रिल हा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.!!*✍🏻💙✊🏻🏦🪙 #1 एप्रिल दिन विशेष #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
15 likes
20 shares
💞ﮩ٨ـﮩﮩ٨ـ
1K views 18 hours ago
*आज आपण रिझर्व बँकेच्या (Reserve Bank) अस्तित्वाला अनुभवतो. सुरक्षिततेची भावना अनुभवतो आहोत.पण, जेव्हा देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग (Finance Commission), राज्यांची मागणी असते ती म्हणजे इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण घेईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते. वित्त आयोगाची आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी, याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीआय (RBI) असो... अशा अनेक संस्था आहेत..💙💸📚* *भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारताची सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे, जी १ एप्रिल १९३५ रोजी स्थापन झाली. चलन छपाई, मौद्रिक धोरण (Monetary Policy) आखणे, बँकिंग प्रणालीचे नियमन करणे आणि देशाची आर्थिक स्थिरता राखणे ही RBI ची मुख्य कार्ये आहेत ती सरकारची बँक, नोटा जारी करणारी संस्था आणि पत नियंत्रक म्हणून काम करते* #1 एप्रिल दिन विशेष #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
32 likes
31 shares