ज्याला मिळतं त्याला किंमत नसते, आणि ज्याला किंमत कळते त्याला ते मिळतच नाही... हेच आयुष्याचं कटू सत्य आहे ना?
खरं आहे,
आपण नेहमी जे नाहीये त्याच्या मागे धावत असतो.
जे हातात आहे, जे सोबत आहे, त्याची किंमत आपल्याला वेळ निघून गेल्यावरच कळते.
नाती असो, वेळ असो वा संधी...
जपायला शिका, कारण गमावल्यानंतर फक्त पश्चाताप उरतो.
आज जे तुमच्याकडे आहे, त्याच्यातच आनंद शोधा. कारण उद्या तेच नसणार आहे.
#🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️सकारात्मक विचार #✍️सुविचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार