*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ ऑगस्ट इ.स.१६५७*
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहाजीराजांच्या सुटके करिता परत दिलेला. सिंहगड विजापुरच्या आदिलशाहीच्या कब्जात होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला.
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩