#🏆टीम इंडिया U19 वर्ल्डकप जिंकला🥳
भारताने इंग्लंडसमोर 412 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 40.2 षटकांत 311 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी वैभव सूर्यवंशी अंतिम सामन्याचा सुपरस्टार होता. त्याने 80 चेंडूत 175 धावांची जलद खेळी केली. दरम्यान, इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने शतक झळकावले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फॉकनरने 67 चेंडूत 115 धावांची खेळी केली 🏏
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ #🎭Whatsapp status