आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा इतका अट्टाहास करतो - त्या उत्तरांच्या शोधात आपण आयुष्याचा रंग हरवून बसतो. प्रत्येक गोष्टीचं कारण, नात्याचं उत्तर, वागण्यामागचं स्पष्टीकरण हे सगळं समजून घ्यायचा आपण प्रयत्न करत राहतो.
पण आयुष्यात काही प्रश्न असे असतात, ज्यांची उत्तरं कधीच मिळत नाहीत, आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी मन शांत होत नाही.
म्हणून कधी कधी काही प्रश्न उत्तरं न मिळवता तसेच सोडून देणं हेच आयुष्यासाठी योग्य असतं.😘
शरद पवार lavakarach action modmadhye ..
@ncpspeaks
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #😊Feeling happy #🤪राजकीय टोलेबाजी😜