*॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.३🚩⛳️*
*धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा तिसरा दिवस, आजच्या या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ :~*
ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल , तर ते निर्जीव समजले जाते , त्याच प्रमाणे राष्ट्रात धर्म नसणे हेही निर्जीव पणाचे प्रतिक समजले जाते , हिं भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित
केली , शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या खडतर कारकिर्दीत मुघलांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा , तसेच सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव , देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले , त्यांनी आपल्या देहाचा त्यांनी देव , देश धर्मासाठी त्याग केला. आणि शंभूराजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रुपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत. #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज