#😮प्रसिद्ध TV अभिनेत्याने सोडला अभिनय➡️
टीव्हीवरून वेब सीरिजकडे वळलेला अभिनेता करण वाही, 'रीमिक्स', 'दिल मिल गये', 'नेव्हर किस युअर बेस्ट फ्रेंड' (सीझन २) आणि 'चन्ना मेरे या' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचला. अलीकडेच त्याने आपल्या आध्यात्मिक प्रवासाविषयी आणि आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्म्य स्वीकारण्याबद्दल खुलासा केला. त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी असा अंदाज वर्तवला होता की करण आता अभिनय पूर्णपणे सोडून देणार आहे. या वाढत्या अटकळींनंतर, अभिनेत्याने आता सत्य उघड केले आहे 😮
#🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ