"तिने चांदण्या होऊन वाट पाहिली, पण तो चंद्र कधी परतलाच नाही...
प्रॉमिस तर होतं पुन्हा येण्याचं, पण वचनाची ती पूर्तता झालीच नाही!
दहा वर्षांनंतर आज पुन्हा दोघे ,
समोरासमोर आले होते.. पण तो ओळखीचा धागा कुठेतरी हरवलाय.. काळजात प्रेम आजही जिवंत आहे.. मुख भावनांना मिळेल का शब्दांचा आधार... खऱ्या प्रेमाला पूर्णत्व मिळेल की होईल भावनांचा बाजार...? उलझन ❤️ ही हृदयस्पर्शी कथा अजून वाचायला घेतली नसेल तर नक्की एकदा वाचा..
https://pratilipi.app.link/6MVkwtGaI1b
स्टोरी लिंक 👆
#✍मराठी साहित्य #📚मराठी रोमांचक कथा🧐 #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️प्रेरक विचार #🌹प्रेमरंग