Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
635 views
5 days ago
*ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत.* *गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन,मन,धन कुर्बान करतात ते धन्य होत.* *आणि अस्पृश्यांना त्यांची माणुसकी पुर्णत: मिळेपर्यंत जे बऱ्या-वाईटाची, सुख-दु:खाची, संकटाची, वादळांची, मान-अपमानाची पर्वा न करता एक सारखे झगडत राहतात ते धन्य होत.* *-डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *#babasaheb* /*#ambedkar #Jaibhim*. #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙