2024 पर्यंत ट्रॉफीचे 'नो टेन्शन', 2 वर्षात लागली लॉटरी, RCB ला चॅम्पियन बनवणारे 'हे' 5 हिरो माहिती आहेत का?
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. विराट कोहलीची नाबाद 75 धावांची शानदार खेळी आणि गोलंदाजांच्या भेदक कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सनी पराभव करत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना रोमांच, जल्लोष आणि कोहलीच्या क्लासचा अविस्मरणीय उत्सव ठरला., क्रीडा News, Times Now Marathi