आपल्या कर्माचे फळ आहेत हे सर्व...😡वृक्षतोड थांबवा, अतिक्रमण थांबवा, पूरग्रस्त भागात घरे बांधू नका, जंगले तोडू नकात, आणि सर्वात महत्त्वाचे प्राणी हत्या थांबवा..अन्नसाखळी बिघडवली आहे सर्वांनी 😡माणूस हा खरा राक्षस आहे.. अती लोभापायी निसर्गाचा समतोल बिघडला आहे...😓😤💯
https://youtu.be/kQnLpGevMw0?si=7-IIaKlzYR7wafi9 #🎓जनरल नॉलेज#✒शिक्षा व नौकरी विषयक💼#👨🔧UPSC/MPSC#🎭Whatsapp status#😎आपला स्टेट्स