महिलांना 33 टक्के आरक्षण लोकसभा व विधानसभेत असावे हे विधेयक 23 मध्येच पास झालेले आहे.
29 ला हे आरक्षण द्यावेच लागेल.
संसदेत असलेल्या 543 पैकी 33 टक्के म्हणजे 179 जागा महिलांना सोडव्या लागतील.
आता गाय पट्ट्यातील म्हणजे उत्तर प्रदेश,राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरात येथील संसदेच्या जागा वाढवून सतत आपली सत्ता राखण्याचा भाजपचा प्लॅन फेल झाला.
यात अजून एक मुद्दा असा आहे की मनुस्मृती मानणाऱ्या सरकारला महिलांच्या जागा नुसत्या वाढवायच्या नाहीत तर त्याच बरोबर पुरुषांच्या कमी झालेल्या खपणार नाहीत..! 33 टक्के आरक्षण महिलांना दिल्यास पुरुषांच्या जागा कमी होणार.
विरोधकांकडे असलेल्या 230 सदस्यांपैकी 54 सदस्यांची मते भाजप फोडू शकलं नाही इतकंच..!
हे अपयश झाकण्यासाठी राहुल गांधींच्या दोन देशातील नागरिकत्वाचा मुद्दा बाहेर काढण्यात आला...!
आता लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की 1 ली पासून हिंदी का शिकायची ते...!
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #😍Marathi Status King #👌प्रेरणादायी स्टेट्स #🏛️राजकारण