सहज बोलावसं वाटलं

संदिप गणपतराव शिंदे
560 views
6 days ago
साधे, सहज व सचोटीपूर्ण जीवन आपले चारित्र्य सपन्न करते... कारण चांगले चारित्र्य हा आपल्या जीवनाचा पाया आहे.. चारित्र्य गमावणे म्हणजे मूळ ध्येय गमावण्यासारखेच आहे... ज्याचे चारित्र्य आहे. आहे आणि ध्येय निश्चित आहे, तेच स्पष्ट निर्णय घेऊ शकतात..... #सहज बोलावसं वाटलं #सहज पण भारी #सहज केलेला आहे #सहज