लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. त्यांना "लोकमान्य" ही पदवी बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी स्वीकारलेला" असा आहे. महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हणून संबोधले होते! या परम क्रांतिकारी पुरुषास कोटी कोटी नमन!
#🙏आपले क्रांतिकारी💪