भरून आलेलं आभाळ जसं एक दिवस अलगद मोकळं होतं,तसं आयुष्यावर दाटलेलं दुःखही काळाच्या ओघात शांतपणे विरघळून जातं... ढग सरकतात, लेकरं मोठी होतात, संसार नव्या वळणांनी पुढे निघून जातो... आणि काळ, हा निःशब्द वैद्य, जखमांवर शब्दांशिवाय फुंकर घालत मनाला पुन्हा उभं राहायला शिकवतो...!❤️
#जगणं #जगणं #आयुष्य