Chetan Nage
598 views 6 months ago
सत्यशोधक, अहिंसेचे दूत, स्वावलंबनाचे प्रणेते, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! बापूंनी केवळ ब्रिटिशांच्या राजवटीतून देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर सामान्य भारतीयाला स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. त्यांनी केवळ आंदोलने केली नाहीत, तर सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे एक अभेद्य शस्त्र जगाला दिले. #MahatmaGandhi #💐महात्मा गांधी पुण्यतिथी #महात्मा गांधी पुण्यतिथी #महात्मा गांधी पुण्यतिथी #महात्मा गांधी पुण्यतिथी
8 likes
5 shares

More like this