ShareChat
click to see wallet page
search
#ब्रह्मचैतन्य! #ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज #श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 #ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती #ब्रह्मचैतन्य
ब्रह्मचैतन्य! - समर्थ ।। श्रीराम 11 कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते; आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा निर्माण होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते. म्हणून दुःख होते. अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते. सारांश सोडून यासाठी फळाची अपेक्षा कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज समर्थ ।। श्रीराम 11 कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते; आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा निर्माण होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते. म्हणून दुःख होते. अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते. सारांश सोडून यासाठी फळाची अपेक्षा कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज - ShareChat