ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे, त्यावरून , वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गूळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. facebookcomIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदात सांगितले आहे, त्यावरून , वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गूळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. facebookcomIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat