Marathi Social Media
3K views 17 hours ago
चुकीला चूक म्हणायची हिंमत असेल तरच जगण्याला अर्थ आहे... आजकाल लोक नातं जपण्यासाठी खोट्याला खरं म्हणतात, पण लक्षात ठेवा - जिथं तुमच्या चुकीशिवाय तुम्हाला झुकावं लागतं, आणि जिथं तुमच्या असण्याला सन्मानच नाही, तिथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. स्वाभिमान विकून जगलेलं आयुष्य कधीच सुंदर नसतं. स्वार्थापुरतं नाही, स्वाभिमानासाठी जगा! ✍️ #😇माझे अनमोल विचार✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️सकारात्मक विचार #✍️सुविचार #☺चांगले विचार
46 likes
102 shares

More like this