Marathi Social Media
3K views • 17 hours ago
चुकीला चूक म्हणायची हिंमत असेल तरच जगण्याला अर्थ आहे...
आजकाल लोक नातं जपण्यासाठी खोट्याला खरं म्हणतात,
पण लक्षात ठेवा - जिथं तुमच्या चुकीशिवाय तुम्हाला झुकावं लागतं,
आणि जिथं तुमच्या असण्याला सन्मानच नाही,
तिथं थांबण्यात काहीच अर्थ नाही.
स्वाभिमान विकून जगलेलं आयुष्य कधीच सुंदर नसतं.
स्वार्थापुरतं नाही, स्वाभिमानासाठी जगा! ✍️
#😇माझे अनमोल विचार✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️सकारात्मक विचार #✍️सुविचार #☺चांगले विचार
46 likes
102 shares