राहुल बोराडे
525 views • 4 hours ago
नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक सुंदर आणि महत्त्वाचा सण आहे.या दिवशी आगरी कोळी बांधवांकडुन समुद्राला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते.
समुद्राशी पिढ्यानपिढ्या असलेलं हे दृढ नातं जपणाऱ्या सर्व आगरी-कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
#नारळी पौर्णिमा शुभेच्छा💐
11 shares