mahesh m. shirkar
1K views • 10 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२४ ऑगस्ट इ.स.१६५७*
औरंगजेबाकडून सर्व आदिलशाही बुडवली गेली तर तो अधिक प्रबळ बनेल व शहाजहाननंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची ताकद वाढेल, म्हणून दारा शुकोहने शहाजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला.
**२४ ऑगस्ट इ.स.१६७७*
दक्षिण दिग्विजय मोहीम- छत्रपती शिवरायांनी उत्तर कर्नाटक जिंकले.
*२४ ऑगस्ट इ.स.१६८०*
राजसत्ता हातात आल्यावर छत्रपती संभाजीराजांनी साधूसंताबद्दल आदर व पूज्यभाव प्रकट केला
त्याचवेळी म्हणजेच मंचका रोहाणानंतर १ महिन्याने म्हणजेच ( २४ ऑगस्ट १६८०, शके १६०२ भाद्रपद शुध्द दशमी , सोमवार ) या दिवशी संभाजीराजांनी पूर्वी राज्याधिकार प्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्याच्या इच्छेने ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ , ग्रामनिवासी बाकरे शास्त्री जामदग्न्य गोत्री आश्वलायन सूत्री हृग्वेदांतर्गत सकल शाखाध्यायी , कुऱ्हाडे, ब्राम्हण, परशुराम क्षेत्रातील कुडाळ येथील नाग्रोपाध्याय, बाकरे आडनावाचे नामदेव मट्टाचे पुत्र, महाशय सर्व मान्त्रीकात श्रेष्ठ यांना प्रतिवर्षी १०,००० होणांचे दानपत्र करून दिले #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
4 shares