Marathi Social Media
2K views • 7 days ago
माणसाला वाटतं आपण नसू तर जग थांबेल. पण जग आपल्या आधीही होतं, आपल्या नंतरही राहणारच आहे. आपण फक्त काही काळासाठी आलेले प्रवासी आहोत. इथे काही गोष्टी वापरायला मिळतात, जपायला मिळतात. मालकी कुणाचीच नसते. हे समजलं की हाव कमी होते, अहंकार गळतो, आणि मन थोडं हलकं होतं. असं समजून जगणं, म्हणजे खरं शहाणपण......
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺️सकारात्मक विचार
55 shares