mahesh m. shirkar
1K views • 7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ ऑगस्ट इ.स.१६६७*
शिवराय किल्ले राजगडवर मुक्कामी आले. *२९ ऑगस्ट इ.स.१६६६*
आग्रा सुटकेनंतर मुघल सैन्याने शिवरायांचे मावळे समजून भलत्याच तीघा व्यक्तींना घोलपूर येथे अटक केली.
*२९ ऑगस्ट इ.स.१६८२*
स्वराज्याचा शिलेदार आणि छत्रपती संभाजी महाराजांचा निष्ठावंत सेवक परशुराम जोगी यास रूहल्लाखानने फितुरी करुन साल्हेरचा किल्ला ताब्यात घेण्याची फुस लावली पण त्याला न जुमानता साल्हेर किल्ला स्वराज्यातच सुरक्षित राहीला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
6 shares