:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५४२ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- परद्रव्य आणि परनारी हे दोन विषय ज्याच्या चित्तात नसतात, तो इतर कोणत्याही पाप कर्माने बांधला जात नाही हे मी निश्चयाने सांगतो. अशा शुध्दवान माणसाला ब्रम्हाअनुभवाचा अनुभव विश्वासाने सांगावा. आणि एकांतात बसून त्याच्यापुढे अधिकारी माणसाने सर्व गुह्यत ज्ञान उगड करून सांगावे. जो आंबलेले अशुद्ध अन्न खातो आणि त्याबरोबरच मद्यपानाचा जो शोध घेतो, त्याच्या मनात अनेक प्रकारचे कल्पित भेद निर्माण तयार होऊन हे शुद्ध आहे ते अशुद्ध आहे असे वैषम्य तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची धर्म नित आहे त्यामुळे योग्य रीतीने ब्रम्ह अनुभव घेणे उचित आहे. आपले हित करून घेण्यासाठी काही मोल देऊन विकत घ्यावे लागते काय? :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.१२/०८/२०२६ वार-बुधवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #✍ज्ञानेश्वरी📖
11 likes
13 shares

More like this